Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

खानापूर- अनमोड (व्हाया शिरोली हेमाडगा) रस्ता त्वरीत दुरुस्त करावा; अन्यथा रस्त्यावर उतरू

खानापूर : खानापूर- अनमोड (व्हाया शिरोली हेमाडगा) रस्ता त्वरीत दुरुस्त करावा यासंदर्भात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खानापूर यांची भेट घेऊन मणतुर्गा ग्राम पंचायतीच्यावतीने आज निवेदन सादर करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून बेळगांव ते गोवा (व्हाया रामनगर) हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी दुपदरीकरण नव्यानी करण्यासाठी सुरूवात केलेली होती. परंतु …

Read More »

संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्याला वाली कोण?

  शेवंता कब्बूरींचा सवाल संकेश्वर (महंमद मोमीन) : येथील कारेकाजी पेट्रोल पंप जवळील संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावर गटारीचे सांडपाणी वाहत असल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होत असल्याची तक्रार नगरसेविका शेवंता कब्बूरी यांनी केली आहे.आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना शेवंता कब्बूरी म्हणाल्या संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्याला कोणीच वाली दिसेनासा झाला आहे. सदर रस्त्याला जबाबदार कोण? संकेश्वर पालिका की …

Read More »

हिरेबागेवाडी पोलिसांकडून दरोडेखोरांना अटक

बेळगाव : निवृत्त वनअधिकाऱ्यांचे भर रस्त्यात अपहरण करून 20 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती अशी की, 31 जुलै रोजी सेवानिवृत्त वनअधिक्षक धारवाड येथे जात असताना पाच दरोडेखोरांनी स्कॉर्पिओ गाडी अडवून सुमारे 4 लाखाचा ऐवज लुटला तसेच निवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण करून 20 लाख …

Read More »

खानापूर समर्थ इंग्रजी शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेच्या खेळाडूंनी तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. प्राथमिक विभागातील अनिकेत सावंत, अथर्व चौगुले यांनी कुस्ती, दोरी उड्या, बॅटमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर हायस्कूल विभागातुन दत्तराज पाटील, श्रेया चौगुले, मलप्रभा नांदुरा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे त्याची जिल्हा स्पर्धेसाठी …

Read More »

संतांनी दाखवलेला समाज कल्याणचा मार्ग आचरणात आणावा : किरण जाधव

बेळगाव : श्री नाभिक समाज सुधारणा मंडळ यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला. श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुजा करून कार्यकर्त्यांशी व पदाधिकार्‍यांशी संवाद साधताना मराठा समाजाचे नेते किरण जाधव म्हणाले की, संतांनी दाखवलेला समाज कल्याणचा मार्ग, त्यांचे ज्ञान तसेच स्वतःच्या त्यागाने व आचरणाने …

Read More »

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत करा

बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येणार्‍या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बसची सेवा सुरळीत करण्यात यावी, या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली केएसआरटीसी विभागीय नियंत्रण अधिकार्‍यांना देण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांत एकही सण साजरे होऊ शकले नाहीत. यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे ग्रामीण …

Read More »

दक्षिण भागातील वस्ती बस सेवेअभावी नागरिकांचे बेहाल; बहुतांश गावांच्या वस्ती फेर्‍या रद्द

  खानापूर : खानापूर तालुका दुर्गम असल्याने या भागातील गावांच्या लोकांना खानापूर किंवा बेळगावला जायचे असेल तर अनेक गावातून पहाटे निघणार्‍या वस्ती बसफेर्‍या होत्या. पण अलीकडे निम्याहून अधिक गावांच्या वस्ती फेर्‍या बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. कणकुंबी, गोदगेरी, कापोली, भुरूनकी, मेराड्यासह पूर्व भागांतील हंदूर व बोगूर या गावात पूर्वी …

Read More »

मराठा मंडळ पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

  बेळगाव : बेळगाव पदवीपूर्व शिक्षण खाते उपनिर्देशक (डीडीपीयुई) व नायकर सोसायटी यांचे रविंद्रनाथ टागोर पदवीपूर्व कॉलेज, बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय क्रिडास्पर्धा 2022-23 यांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडास्पर्धामध्ये मराठा मंडळ पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कॉलेजमधून एकूण 196 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. सांघीक …

Read More »

पश्चिम घाटाचे रक्षण करणे काळाजी गरज: समीर मजली

  खानापूर (विनायक कुंभार) : देशातील 60 टक्के हवामान पश्चिम घाटावर अवलंबून आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील जीवसृष्टी जोपासली पाहिजे, असे आवाहन बेळगावातील ग्रीन सॅव्हीयर्सचे समन्वयक समीर मजली यांनी केले. खानापूरमधील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेत पर्यावरण जागृती या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज …

Read More »

केपीटीसीएल परीक्षा गैरप्रकार प्रकरणी 9 जणांना अटक

  बेळगाव : केपीटीसीएलच्या कनिष्ठ सहाय्यक परीक्षा बेकायदेशीर प्रकरणाची गंभीर दखल घेतलेल्या एसपी डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाला 9 जणांना अटक करण्यात आले आहे. बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने प्रकरणाच्या मुळापर्यंत जात 9 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या 7 ऑगस्ट रोजी केपीटीसीएलने कनिष्ठ सहाय्यक पदासाठी …

Read More »