Tuesday , March 18 2025
Breaking News

Belgaum Varta

कर्नाटकातील बारावीची परीक्षा अखेर रद्द, तर दहावीची परीक्षा होणार

बेंगळुरू : राज्यात एसएसएलसी, पीयूसी बोर्ड परीक्षा २०२१ आयोजित करण्याचा अंतिम निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बारावीची परीक्षा रद्द, तर दहावीची परीक्षा होणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी सकाळी १० वाजता मंत्री शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर …

Read More »

मान्सून अखेर केरळात दाखल, भारतीय हवामान खात्याची माहिती

नवी दिल्ली : केरळच्या दक्षिण भागात मान्सून आज सक्रिय झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासूनच दक्षिण-पश्चिम मान्सून केरळमध्ये पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अखेर आज केरळमध्ये यंदा मान्सून सामान्य परिस्थितीपेक्षा …

Read More »

15 दिवसात थकीत बिले न दिल्यास गेटसमोर आंदोलन, युवा समितीचा इशारा

खानापूर : गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेली शेतकऱ्यांची बिले 15 दिवसात देण्यात यावी अन्यथा लैला शुगर्स समोर शेतकरी बांधवांसह आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने देण्यात आला आहे.खानापूर तालुका युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लैला शुगर्स कारखान्यावर धडक देत कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद पाटील व इतर अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांना येणाऱ्या …

Read More »

नियती फाउंडेशनच्यावतीने शहापूर पोलीस आणि मुक्तिधाम सेवेकऱ्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती औषधे प्रदान

बेळगाव : नियती फाउंडेशनच्यावतीने कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत कार्यरत असणाऱ्या सदस्यांना रोगप्रतिकारक औषधांचे वितरण करण्यात आले.कोरोना काळात शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने सुरू असलेल्या कौतुकास्पद कार्याची दखल घेत तसेच जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने रात्रंदिवस घराबाहेर राहून सेवा बजावत असलेल्या शहापूर …

Read More »

आमदारांच्याकडून शववाहिका व पीपी किटचे वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात कोरोनाच्या महामारीमुळे नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहेत. कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी शववाहिकाची गैर सोय होत आहे. याची जाणीव आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी ठेवुन दोन शववाहिकाची उपलब्धता करण्यात आली. त्याचबरोबर डॉ. अंजलीताई फाऊंडेशनच्या वतीने तहसील कार्यालयाच्या गेटला लागुन २४ तास कोविड मदत केंद्राची सोय करण्यात …

Read More »

मुगळीत भिंत कोसळून तीन ठार

जरळी (गडहिंग्लज) : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे आज (दि. ३) दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसाने पोल्ट्री शेडची भिंत कोसळून एका पुरुषासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबतची माहिती अशी, अजित अर्जुन कांबळे (वय ४८, रा. नांगनूर) त्यांची बहिण गिरीजा हिच्या पतीचे निधन झाले आहे. …

Read More »

सीडी प्रकरण सरकारने सोडले तरी आम्ही सोडणार नाही : शिवकुमार

बेंगळुरू : सरकारने लोकांचे जीव वाचवण्यासाठी त्वरित लसीकरण सुरु करावे. सरकारने सीडी प्रकरण सोडून दिले तरी आम्ही सोडणार नाही. या प्रकरणाचा पिच्छा पुरवून न्यायासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडू असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिला. यासदंर्भात हासन येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी राज्यात उदभवलेल्या कोरोना लसीच्या …

Read More »

समृद्धी सोसाटीच्यावतीने महालक्ष्मी केअर सेंटरला धनादेशाचे वितरण

खानापूर (प्रतिनिधी): खानापूर शहरात कोरोनाच्या वाढत्या रूग्णांची सोय व्हावी. यासाठी श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समितीच्या वतीने आयोजीत श्रीमहालक्ष्मी कोविड केअर सेंटरला सुरूवात करण्यात आली आहे. या कोविड सेंटरला तालुक्यातुन अनेक दानशुर व्यक्तीनी वस्तू स्वरूपात अथवा अन्नधान्य स्वरूपात मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच प्रमाणे खानापूर येथील समृध्दी …

Read More »

कर्नाटकातील लॉकडाऊन १४ जूनपर्यंत वाढवला

बंगळूर : राज्यात कोरोना संक्रमणाची संख्या कमी असली तरी, ग्रामीण भागामध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. यामुळे लॉकडाऊन पुन्हा एक आठवड्याने वाढवण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य तज्ञ समितीने सरकारला दिला आहे. त्यामुळे १४ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा व काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत हा …

Read More »

नेटवर्कअभावी ग्रामस्थ व युवावर्ग अडचणीत…

विद्यार्थ्यांचे नुकसान तर ग्रामस्थांची कागदपत्राविना होतीये पायपीट चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यापासून कित्येक गावे नेटवर्कअभावी वंचित आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थांना व युवावर्गाला नेटवर्कअभावी कोणतीही खाजगी स्वरूपाची कामे होत नाहीत, अत्यावश्यक व एखादी आपत्ती ओढवूल्यास बाहेर गावी व तालुक्याच्या ठिकाणी संपर्क होत नाही, …

Read More »