नॉटींगहम : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी20 मालिकेचा तिसरा सामना नुकताच इंग्लंडच्या नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज मैदानात पार पडला. या हायवोल्टेज सामन्यात अखेर भारताचा 17 धावांनी पराभव झाला. पण तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने आधीच जिंकल्याने मालिका भारताने 2-1 ने खिशात घातली आहे. दरम्यान या रोमहर्षक सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादवने …
Read More »नोवाक जोकोविच चौथ्यांदा विम्बल्डनचा चॅम्पियन!
विम्बल्डन 2022 या टेनिस जगतातील मानाच्या स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देत विजेतेपद मिळवलं आहे. सलग चौथ्यांदा नोवाकनं विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं असून आता त्याच्याकडे 21 ग्रँड स्लॅम झाली आहेत. त्याने रॉजर फेडररला मागे टाकलं आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात नोवाकने 4-6, 6-3, 6-4, …
Read More »जैन कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला व्हील चेअर्सची देणगी
बेळगाव : वृद्ध आणि दिव्यांग पर्यटकांच्या सोयीसाठी जैन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भूतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला व्हील चेअर्स देणगी दाखल दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त उपक्रम राबविण्यात आला. कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये कांही वेळेला वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींचाही समावेश असतो. …
Read More »राज्यात प्रथमच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी एकसमान वेळापत्रक
बंगळूर : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण राज्यात लागू होण्यासाठी प्रथमच एकसमान वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. राज्यातील सर्व व्हीव्ही आणि महाविद्यालयांनी याचे सक्तीने पालन करावे, अशी सूचना उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थनारायण यांनी केली आहे. याबाबत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यभरातील पदवी …
Read More »संकेश्वरात बकरी ईद उत्साहात साजरी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा (बकरी ईद) अमाप उत्साहात साजरी केली. तरणा पाऊस संततधार बरसत असल्यामुळे मुस्लिम बांधवांना ईदची नमाज ईदगाह ऐवजी मशीदमध्ये पठण करावी लागली. सुन्नत जमातने ईदची नमाज सकाळी सात वाजता तर मोमीन (मेहदी) समाज बांधवांनी ईदची नमाज सकाळी ८.३० वाजता पठन केली. नमाज …
Read More »अपात्रतेच्या कारवाईबाबत उत्तरासाठी 48 तासांची मुदत देणं हे नियमाला धरुन, सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला नरहरी झिरवाळ यांचं उत्तर
मुंबई : कायद्याप्रमाणे आपण योग्य असून शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईबाबत उत्तर देण्यासाठी आमदारांना 48 तासांची मुदत देणं हे नियमबाह्य वर्तन नसल्याचं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या नोटीसला उत्तर देताना नरहरी झिरवाळ यांनी ही भूमिका मांडली आहे. तसंच माझ्या नोटिशीला उत्तर देण्याऐवजी अवघ्या 24 तासात ते …
Read More »मडगावात नाराज काँग्रेस आमदारांसोबत प्रदेशाध्यक्षांची चर्चा निष्फळ
मडगाव : मडगावात काँग्रेसच्या आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. हॉटेलवर प्रदेशाध्यक्ष अमोल पाटकर यांच्यासोबतची चर्चा निष्फळ झाल्यानंतर आता बंडखोर आमदारांचा एक गट माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या आके येथील राधेय बंगल्यावर दाखल झाला आहे. त्यामुळे कामत यांची मनधरणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दिगंबर कामत यांनी एल्टन …
Read More »शिवसेनेची कोल्हापूर शहर कार्यकारिणी बरखास्त : संजय मंडलिक
कोल्हापूर : शिवसेनेतून बाहेर पडलेले सर्व बेन्टेक्स आहेत. आता जे शिवसेनेत राहिले आहेत, ते लखलखीत सोने आहे, असा टोला लगावत खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेची कोल्हापूर शहरातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असल्याचे आज (दि.१०) पत्रकारांशी बोलताना सांगितले. सर्व शाखांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असून लवकरच नवीन कार्यकारिणी निवडण्यात येईल. …
Read More »शहर परिसरात आषाढी एकादशी साजरी
दर्शनासाठी भाविकांची गर्दी : ठिकाणी खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात रविवारी (ता.१०) आषाढी एकादशी साजरी करण्यात आली त्या निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ठिकाणी खिचडीचे वाटप करण्यात आले. श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त पहाटे पाच …
Read More »भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम सुरू, महाराष्ट्रानंतर आता गोव्यात प्रयोग; शरद पवारांचा आरोप
औरंगाबाद: भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम सुरू असून कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही असा प्रयोग राबवला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ झालेले आता कमी अस्वस्थ झाले असतील असा टोला त्यानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मध्यावधी निवडणुका होतील असं कधीच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta