Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

लाचखोर तलाठी एसीबीच्या ताब्यात

बेळगाव : जमिनीसंदर्भात तहसीलदार कार्यालयाकडून आलेल्या अर्जाची पूर्तता करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चिंचली (ता. रायबाग) येथील तलाठ्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून रंगेहात पकडले. जगदीश कित्तूर असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे गणकोडी तोट शिरगूर रस्ता, चिंचली येथील सचिन शांतिनाथ उर्फ शांतू शिंदे यांच्या फिर्यादीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या …

Read More »

व्हीव्हीएस लक्ष्मण होणार टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक

मुंबई : मिस्टर व्हेरी व्हेरी स्पेशल असे संबोधल्या जाणारे आणि भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांना भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. वास्तविक, येत्या महिन्यात होणाऱ्या दोन दौऱ्यांसाठी बीसीसीआय दोन वेगवेगळ्या प्रशिक्षकांची नियुक्ती करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्याचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कसोटी …

Read More »

विकासकामे राबविण्याकरिता आमदार अनिल बेनके यांनी घेतली नागरिकांची बैठक

बेळगाव : यंदाच्या वर्षी शहरातील सर्व विकासकामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्तरचे आमदार अनिल बेनके उपाययोजना राबवित आहेत. तसेच शहरातील उत्तर भागाची पाहणी करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता सज्ज झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकरिता आणि त्यांच्या भागात विकासकामे राबविण्याकरिता उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी काल नागरिकांच्या भागात …

Read More »

राजश्री तुडयेकर डॉक्टरेट पदवीने सन्मानित

बेळगाव : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आजपर्यंत केलेल्या असामान्य सामाजिक कार्याबद्दल बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राजश्री राजेश तुडयेकर यांना नवी दिल्ली येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात ‘प्राऊड इंडियन पार्लिमेंट अवॉर्ड -2022’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटीची ‘डॉक्टरेट’ पदवी देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. रफी मार्ग, नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन अल …

Read More »

गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का; हार्दिक पटेलचा राजीनामा

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच काँग्रेस नेते हार्दिक पटेल आणि पक्ष श्रेष्ठींमधील मतभेद समोर आले होते. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून काँग्रेस पक्षाचे नाव काढून टाकलं होतं. यानंतर पटेल पक्ष सोडणार का, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. …

Read More »

राजीव गांधींच्या मारेकर्‍याची सुटका होणार; सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण

नवी दिल्ली : राजीव गांधी यांच्या मारेकर्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. मारेकरी पेरारिवलन याची सुटका होणार आहे. 30 वर्षांनंतर राजीव गांधींचा मारेकरी कारागृहातून बाहेर येणार आहे. या संदर्भातली एक फाईल राष्ट्रपतींकडे देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी प्रलंबित होती. आज ही सुनावणी पूर्ण …

Read More »

‘सप्तपदी विवाह’तर्फे ब्राह्मण, मराठा वधू-वर मेळावा

बेळगाव : ‘लग्न पाहावे करून’ या उक्तीप्रमाणे आज आपल्या समाजातही लग्नाची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. बदलत्या समीकरणांनी वधू-वर संशोधनालाही वेगळे वळण दिले आहे. वधू-वरांची शिक्षण, स्वावलंबन, जीवनशैली, त्यांचे प्राधान्यक्रम पाहता ही प्रक्रिया आधीएवढी सोपी नक्कीच राहिली नाही. वधू-वरांचे एकमेकांना येणारे नकार, पालकांची होणारी तारांबळ हे सगळे संशोधनप्रक्रियेतील वाढणारे गोंधळ कमी …

Read More »

कोगनोळीतील स्मशान शेड चक्क सलाईनवर

शेडची अवस्था दयनीय : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ नगर रोडवर असणार्‍या स्मशान शेडची अवस्था दयनीय झाली असून स्मशान शेडची चर्चा येथील नागरिक करत आहेत. सध्या ही स्मशान शेड सलाईनवर असल्याची चर्चाही जोरदार सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मशान शेडची दुरुस्ती व्हावी म्हणून नागरिकांनी अनेक निवेदने देऊन देखील …

Read More »

स्वर-संजीवनातून पंडित संजीव अभ्यंकर यांचे शाहू महाराजांना अभिवादन

शास्त्रीय आणि भक्ती संगीतात श्रोते तल्लीन होऊन भान हरपले कोल्हापूर (जि.मा.का.) : शाहू मिल येथे पंडित संजीव अभ्यंकर यांच्या शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायनानाचा श्रोत्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. पंडित अभ्यंकराचे शास्त्रीय आणि भक्ती संगीत श्रोत्यांसाठी मेजवानी ठरले. पंडितजींच्या गायनाचा आस्वाद घेताना श्रोते तल्लीन होऊन भान हरपले. निमित्त होते लोकराजा राजर्षी …

Read More »

मुंबईचा तीन धावांनी पराभव, विजयामुळे हैदराबादचे आव्हान कायम

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढाईत सनरायझर्सने मुंबईला तीन धावांनी पराभूत केलं. हैदराबादने मुंबईसमोर विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र मुंबईला फक्त १९० धावा करता आल्या. फलंदाजी विभागात राहुल त्रिपाठी, प्रियाम गर्ग आणि गोलंदाजी विभागात उमरान मलिकने चांगला खेळ करत हैदराबादला विजय मिळवून दिला. या विजयासह …

Read More »