Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

ज्येष्ठ पत्रकार, वीरवाणीचे संपादक सुनील आपटे कालवश

  बेळगाव : ज्येष्ठ पत्रकार, साप्ताहिक वीरवाणीचे संपादक श्री. सुनील गणपतराव आपटे (वय 65) यांचे दि. 2 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. सुनील आपटे सिद्धहस्त पत्रकार होते. त्यांनी दै. तरुण भारत, सकाळ, पुढारी, स्वतंत्र प्रगती येथे सेवा बजावली होती. कथा, कविता, संगीतावर त्यांनी अनेक …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे डॉक्टर व सीएंचा सत्कार

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने रोटरी इंटरनॅशनल वर्ष 2025-26 ची सुरुवात एक हृदयस्पर्शी सत्कार समारंभ घेऊन केली. ज्यामध्ये वैद्यकीय आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवर व्यावसायिकांचा लक्ष्मी भवन येथे गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. महादेव दिक्षित, डॉ. माधुरी दिक्षित, डॉ. देवगौडा इमगौडनावर, डॉ. सविता कड्डू,, सीए भागू दोयापडे यांचा …

Read More »

भिंत कोसळून लाखोंचे नुकसान : सुदैवाने जीवितहानी नाही

  कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरातील घटना कुद्रेमानी : बेळगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरात मंगळवार दिनांक ३० जून रोजी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. श्रीमती सखूबाई गोपाळ पन्हाळकर यांच्या घराची पश्चिमेकडील संपूर्ण भिंत रात्री बारा वाजून तीस मिनिटांनी कोसळली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान …

Read More »

आपणच ५ वर्षे मुख्यमंत्री राहणार : सिद्धरामय्या

  बंगळुरू : विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याऐवजी डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याच चर्चांना खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पूर्णविराम लावला. आपणच ५ वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी पुन्हा एकदा राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तेच पूर्ण पाच …

Read More »

संगरगाळी गावातील युवकांनी बुजविले स्वखर्चातून खड्डे!

  बेळगाव : पिरनवाडी येथे बेळगाव खानापूर रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले आहे त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. या रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. खानापूर तालुक्यातील बरेच युवक उद्यमबाग येथे कामानिमित्त येत …

Read More »

सब ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बेळगावचा हॉकी संघ रवाना!

  बेळगाव : बळ्ळारी येथे होणाऱ्या सब ज्युनियर राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा दि. 2 ते 6 जुलै दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी हॉकी बेळगाव संघ रवाना झाला. यामध्ये संघात यशवंत बजंत्री, अशोक येळूरकर, भैरू आरे, समर्थ अकोळ, समर्थ करडीगुद्दी, आर्यन घगणे, फैजल, रोहीत घुगरी, पार्थ कडलास्कर, आदर्श अमाती, अयान …

Read More »

….म्हणे सीमाप्रश्न संपलेला अध्याय : इराण्णा कडाडी बरळले!

  बेळगाव : सीमाप्रश्न संपलेला अध्याय आहे. स्थानिक नेते केवळ राजकारण करण्यासाठी सीमाप्रश्न जिवंत ठेवला आहे, स्थानिक जनतेला फक्त विकास पाहिजे, असे हास्यास्पद विधान करून राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी मराठी भाषिकांना डिवचले आहे. त्यामुळे इराण्णा कडाडी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा …

Read More »

तब्बल दोन वर्षांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार!

  नवी दिल्ली : ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच दोन वर्षानंतर पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून आज सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेपाची याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाकडून याबाबतची सुनावणी १४ जुलै रोजी निश्चित करण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकेत निवडणूक आयोगाने एकनाथ …

Read More »

आदर्श मल्टीपर्पज सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणी मुलांचा होणार गौरव

  बेळगाव : अनगोळ रोड, टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध आदर्श मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने सभासदांच्या गुणी मुलांचा गौरव करण्यात येणार आहे. गेल्या मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या दहावी, बारावी, पदवी किंवा पदविका परीक्षेत 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविलेल्या तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, एमबीए, एमसीए, सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि पीएच. डी. प्राप्त मुलांचा …

Read More »

अलतगा – कडोली संपर्क रस्त्या म्हणजे मृत्यूचा सापळा!

    बेळगाव : अलतगा- कडोली संपर्क रस्त्यावर अलतगा हद्दीत भले मोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी प्रतिक्रिया व्यक्त होतं आहे. या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने या खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे दुचाकी वाहन तसेच मालवाहू रिक्षा चालकांनी या रस्त्यावरुन‌ या प्रवास करण्याचे बंद केले …

Read More »