Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

बेळगावात शिवकालीन शस्त्रे आणि भारताच्या पहिल्या नौदलंच्या वस्तूंचे प्रदर्शन

  बेळगाव : बेळगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रे आणि भारतातील पहिल्या नौदलाच्या उपकरणांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथतर्फे बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रांचे आणि भारताच्या पहिल्या नौदलातील वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आहे. आज शहरातील गोवावेस सर्कल येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही …

Read More »

हिंदवाडी श्री महालक्ष्मी मंदिराचा वार्षिकोत्सव, विविध धार्मिक कार्यक्रम महाप्रसादासह भक्तिभावात

  बेळगाव : बेळगाव परिसरातील हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला आज मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. मंदिराच्या वार्षिकोत्सवा निमित्ताने आज विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद सोहळा आयोजित करण्यात आला होता. हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. हे मंदिर हिंदवाडी महिला मंडळाच्या महिला भगिनींनी …

Read More »

लवकरच सीमाभागात उपमुख्यमंत्री सहायता निधीद्वारे गरजू रुग्णांना मदत चालू होणार

  बेळगाव : मुंबई येथे उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे व श्री. मंगेश चिवटे यांच भेट घेऊन सीमा भागातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी संबंधित चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान श्री. चिवटे यांनी येणाऱ्या दिवसात लवकरात लवकर उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरुवात होईल व महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत मदत सुद्धा चालू …

Read More »

श्री सरस्वती वाचनालयातर्फे आयोजित ‘स्वरांजली’ मैफलीने रसिक श्रोते मंत्रमुग्ध

  बेळगाव : एकाहून एक प्रस्तुत सदाबहार, हृदयस्पर्शी, सुश्राव्य, सुमधूर, सुरेल भावगीते, सोबतीला वाद्यांची अप्रतिम साथसंगत, ध्वनिसंयोजन आणि वेळोवेळी मनस्वी उत्स्फूर्त दाद देणारे रसिक श्रोते यामुळे रविवारची रम्य संध्याकाळ स्वरांजलीच्या संगीताने न्हाऊन गेली. निमित्त होते श्री सरस्वती वाचनालयाच्या 150 व्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वाचनालयाच्या संगीत कला मंच आयोजित गायक विनायक …

Read More »

लहान वयापासून स्पर्धेत सहभागी व्हा : शंकर चौगले

  कावळेवाडी : पुस्तक वाचल्याने नकळत आपलं आयुष्य घडत जाते. कथा सादर करताना, स्वतः अभिनय‌ करणं आवश्यक आहे. शिक्षक व पालकांनी मार्गदर्शन करावे. शब्दफेक चढउतार, भाव- भावना मनात रुजलेली हवी. ऐकणाराच्या हृदयात भिडायला हवं विद्यार्थीदशेत धिटपणे बोलण्याची बिज‌ पेरायला हवे साने गुरुजी होऊन जिवंतपणा आणायला हवा. शिवाजी महाराज बनून इतिहास …

Read More »

ग्रामीण साहित्याचा ‘भीष्म’ काळाच्या पडद्याआड, ‘पाचोळा’कार रा. रं. बोराडे यांचे निधन

  छ. संभाजी नगर : मराठी ग्रामीण साहित्यात विपूल लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांचे मंगळवारी वयाच्या ८४ वर्षीय निधन झाले. त्यांनी छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पाचोळा या कादंबरीमुळे त्यांना ‘पाचोळा’कार म्हणून ओळख मिळाली होती. ५५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली पाचोळा ही …

Read More »

येळ्ळूर येथील कलमेश्वर गल्ली कॉर्नर जवळील धोकादायक टीसी अन्यत्र हटवण्याची मागणी

  बेळगाव : येळ्ळूर येथील युनियन बँकेसमोरील शिवसेना चौकात कलमेश्वर गल्ली कॉर्नर वर असलेला धोकादायक ट्रान्सफॉर्मर तात्काळ अन्यत्र सुरक्षित जागी हटविण्यात यावा, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर शाखा आणि स्थानिक नागरिकांनी एका निवेदनाद्वारे हेस्कॉमच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडूसकर …

Read More »

मराठा मंडळाचे ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालयात स्पर्धा परीक्षांचा जागर!

  खानापूर : मराठा मंडळाचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय नेहमीच विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासावर भर देणारे पदवीपूर्व महाविद्यालय म्हणून परिचयाचे आहे. क्रीडा क्षेत्रात नेहमीच चर्चेत असणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान स्पर्धांमध्ये ही आपला नावलौकिक वाढवित असून अलिकडे या महाविद्यालयातील तेरा विद्यार्थ्यांनी भारतीय लष्करात विविध हुद्द्यावर भरती झाल्या आहेत. मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. …

Read More »

पार्वती सिद्धरामय्या, मंत्री भैरती यांना पुन्हा दिलासा

  न्यायालयाने ईडी समन्सवरील स्थगिती वाढवली बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जागा वाटप घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती आणि मंत्री भैरती सुरेश यांना बजावण्यात आलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) नोटीसवरील स्थगिती उच्च न्यायालयाने सोमवारी वाढवली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पार्वती आणि मंत्री भैरती सुरेश यांनी ईडी समन्स रद्द करण्यासाठी दाखल …

Read More »

सुरक्षा कमकुवत असेल तर शांतता अशक्य

  राजनाथ सिंह; बंगळुरमध्ये एअरो शोचे उद्घाटन बंगळूर : सुरक्षा कमकुवत असेल तर शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही आणि केवळ मजबूत राहूनच आपण चांगल्या जगासाठी काम करू शकतो, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सांगितले. राजनाथ सिंह यांनी आज बंगळुरमधील यलहंका हवाई दल स्टेशनवर ‘एअरो इंडिया २०२५’ एअर शोचे …

Read More »