नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची काल रात्री दिल्लीत भेट झाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बोलावून घेतले होते. यावेळी मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांविषयी अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्यासोबच चर्चा केल्याची सूत्रांनी माहिती आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहऱ्याबाबत …
Read More »आगरा-लखनऊ एक्सप्रेस-वे पर स्कॉर्पियोचा भीषण अपघात; पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू
नवी दिल्ली : लग्नावरुन परतणाऱ्या डॉक्टरांच्या स्कार्पियो कारचा एक्सप्रेस वे वर भीषण अपघात होऊन पाच डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. प्रचंड वेगात असलेली स्कॉर्पियो कार डिवायडर तोडून पलटी झाली. त्याचवेळी मागून वेगात आलेला ट्रक या कारला धडकला. अपघात इतका भीषण होता की, स्कॉर्पियोमधील पाच …
Read More »‘एक है, तो सेफ है’; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाची त्सुनामी पाहायला मिळाली. महायुतीच्या या विजयाचं दिल्लीतही सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खूश केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात …
Read More »झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी
नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीने पुन्हा झारखंडमध्ये सत्ता मिळवली आहे. झारखंड सारख्या आदिवासी राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाने दुसऱ्यांना ऐतिहासिक पुनरागमन केलं आहे. या निवडणुकीत विरोधकांकडून सोरेन पती-पत्नीवर बंट-बबली म्हणून टीका करण्यात आली. मात्र, विरोधकांच्या टीकेला त्यांनी विजयातून प्रत्युत्तर …
Read More »गौतम अदानींना तात्काळ अटक करा : खर्गेंचे मोदी सरकारला आवाहन
बंगळूर : एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारला लाचखोरी प्रकरणात अमेरिकेतून अटक वॉरंट मिळालेल्या उद्योगपती अदानीविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. अदानी यांना पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत खर्गे म्हणाले की, आम्ही हा मुद्दा संसदेत मांडू. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. …
Read More »गौतम अदाणींनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत गुन्हा दाखल
नवी दिल्ली : अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला आहे. अमेरिकेच्या वकिलांनी बुधवारी सांगितले की, अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी …
Read More »झाशींमध्ये हाहा:कार! रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू
झांशी : उत्तर प्रदेश मधील लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी सकाळी नवजात शिशु विभागाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत १० नवजात बाळांचा मृत्यू झाला. तर १६ बालकं गंभीर जखमी झाले आहेत. ३७ बालकांना खिडकीच्या काचा तोडून वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागल्याचे समोर …
Read More »९८ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी सवलतीत रेल्वे देण्यास रेल्वे मंत्रालयाचा नकार
नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होत आहे. मात्र मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली सवलतीच्या दरात विशेष रेल्वे देण्यास रेल्वेमंत्र्यांच्या कार्यालयाने नकार दिल्याचे आज संयोजकांना कळविण्यात आले. तशी माहिती सरहदचे संजय नहार यांनी दिली. आता महाराष्ट्र राज्याच्या …
Read More »जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर सुरक्षा दलाचे चार जवान घायाळ झाले आहेत. काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील खानयारमध्ये आज शनिवारी सकाळपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत एका सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. या भागात …
Read More »पद्मिनी फाऊंडेशनतर्फे पाळी गोवा येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रम उत्साहात संपन्न
पणजी : पद्मिनी फाऊंडेशनद्वारे महिला सक्षमीकरणावर केंद्रित एक समुदाय आधारित कार्यक्रम शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता पाळी येथील श्री नवदुर्गा देवी सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या समाजसेविका सौ. अनिता सुदेश कवळेकर आणि प्रमुख वक्ते श्री. नवनाथ रामकृष्ण मुळवी यांच्यासह पाळी गावचे सरपंच श्री. संतोष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta