Sunday , May 3 2026
Breaking News

देश/विदेश

मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील जगातील सर्वात प्रतिष्ठेचा ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज ८ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडला. ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली होती. हा कार्यक्रम विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे संपन्न झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व विजेत्यांना सन्मानित केलं. यंदाचा सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये येणार ‘इंडिया आघाडी’चे सरकार

  जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते. रिपब्लिक टीव्ही मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलमध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोलनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला २८ ते ३० जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीतील मित्र पक्ष नॅशनल कॉन्फरन्सलाही इतक्याच जागा मिळताना दिसत आहे. तसेच काँग्रेसलाही ३ ते ६ जागा मिळू …

Read More »

हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर ‘आप’ला शून्य जागा

  हरियाणा : हरियाणात शनिवारी निवडणुकीची धामधूम संपली आहे. मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या आकडेवारीने भाजपचे टेन्शन वाढले आहे. तर या एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर आम आदमी पक्षाला फटका बसल्याचे दिसत आहे. एका एक्झिट पोलच्या आकेडवारीत काँग्रेस ५० पार जाताना दिसत आहे. …

Read More »

छत्तीसगडमध्ये तब्बल ३२ नक्षलवाद्यांचा खात्मा

  नारायणपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर येथील जंगलात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत ३२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश आलं आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष म्हणजे सुरक्षा …

Read More »

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला ईडीने बजावला समन्स

  नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला गेला आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स पाठवला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अझरुद्दीनचे नाव पुढे आले आहे. ईडीने अझरुद्दीनला पहिला समन्स पाठवला आहे. त्याला गुरुवारी ईडीसमोर हजर व्हायचं होते पण त्याने जाणे …

Read More »

थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग; २५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

  नवी दिल्ली : थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग लागल्याची घटना घडली. या आगीत २५ विद्यार्थी आणि शिक्षकांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेने थायलंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनेक कुटुंबावर शोककळा पसरली आहे. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मंगळवारी शाळकरी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक बसने सहलीला निघाले होते. याच …

Read More »

तिरुपती बालाजी लाडू प्रसाद प्रकरण; देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा : सर्वोच्च न्यायालय

  नवी दिल्ली : तिरुपती बालाजी लाडू प्रसाद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहे. लाडू प्रसाद तपासाचा निकाल लागण्याआधीच माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे असं मत न्यायालयाने …

Read More »

मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

  नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. मृगया, डिस्को डान्सर, अग्निपथ, गुरु यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून विविध भूमिका करणाऱ्या मिथुन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या १७ व्या सोहळ्यात …

Read More »

उभ्या असलेल्या डंपरमध्ये खासगी बस घुसल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू

  मैहर : मध्य प्रदेशातील मैहरमध्ये शनिवारी रात्री उशिरा प्रवासी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हायवा डंपरला धडकली. या अपघातात 2 वर्षाच्या मुलासह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात 24 जण जखमी झाले. त्यांना मैहर, अमरपाटन आणि सतना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या …

Read More »

प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीचा खुलासा!

  नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या (तिरुपती मंदिर) लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा अंश असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता मंदिर प्रशासनाने सुद्धा भेसळ झाल्याचे मान्य केले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमने आता सीएम नायडू यांच्यानंतर तिरुपती प्रसादमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याचे म्हटले आहे. टीटीडी कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव …

Read More »