Sunday , May 3 2026
Breaking News

देश/विदेश

खुशखबर! मान्सूनची आगेकूच अरबी समुद्राच्या दिशेने, पुढील वाटचालीस अनुकूल स्थिती

  पुणे : तब्बल ११ दिवस अंदमानमध्ये ठप्प झालेला मान्सून दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात पोहचला होता. सध्या मान्सूनने बंगालचा संपूर्ण परिसर व्यापला असून, तो पुढे अरबी समुद्राच्या दिशेने आगेकूच करत आहे. पुढच्या १ ते दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने आज (दि.०१ जून) दिलेल्या …

Read More »

“भारताची नवी संसद सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी”, दिग्विजय सिंह आणि तृणमूलने पंतप्रधान मोदींना घेरलं

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२८ मे) संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. या सोहळ्यावर अनेक विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता. नव्या संसदेचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावं अशी विरोधी पक्षांनी मागणी होती. परंतु सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या मागणीला जुमानलं नाही. अखेर स्वतः नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

आंदोलक पैलवानांची समजूत काढण्यात शेतकरी नेत्यांना यश; कष्टाचं ‘सोनं’ घेतलं ताब्यात

  हरिद्वार : २३ एप्रिलपासून आंदोलनाला बसलेल्या पैलवानांनी आज मोठा निर्णय घेत पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. जागतिक पातळीवर जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी आंदोलकांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गंगातीरी हजेरी लावली. पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्थीनंतर पैलवानांनी पदकं विसर्जित करण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतल्याचे कळते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष …

Read More »

खुशखबर! अंदमानातून मान्सून पुढे सरकला; ‘आयएमडी’ ची माहिती

  पुणे : गेल्या आठवड्यात १९ मे रोजीच मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. परंतु ३० मे पर्यंत मान्सूनच्या स्थितीमध्ये कोणतीही प्रगती झाली नव्हती. परंतु गेल्या ११ दिवसांपासून अंदमानातच थांबल्यानंतर आता मात्र मान्सून नैऋत्य दिशेला बंगालच्या उपसागराकडे सरकला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने नुकतीच दिली आहे. हवामान …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये अमृतसरहून कटराला जाणारी बस दरीत कोसळली; १० ठार, १६ जण जखमी

  जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये अमृतसरहून कटराला जाणारी बस खोल दरीत कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी १६ प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे जम्मू उपायुक्त कार्यालयाने सांगितले. ही बस रियासी जिल्ह्यातील कटरा येथे जात होती. सीआरपीएफ, पोलिस आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाले …

Read More »

मोदी सरकारची 9 वर्ष, भाजप राबवणार जनसंपर्क अभियान; आज देशभरात केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या प्रवासातील मोदी सरकारचं यश सांगण्याची जबाबदारी आता केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली आहे. सोमवारी (29 मे) केंद्रीय मंत्री देशभरात एकाच वेळी पत्रकार परिषद घेणार …

Read More »

कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी आणि विनेश यांच्या विरोधात एफआयआर

  नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतर-मंतरवर लैगिंक शोषणाविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतलं. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात अनेक पुरुष कुस्तीपटूही सहभागी झाले होते. रविवारी आंदोलक महिला कुस्तीपटूंसह पुरुष कुस्तीपटूंना ताब्यात घेऊन त्यानंतर त्यांना सोडण्यात …

Read More »

नवीन संसद भवन ही केवळ इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब : पंतप्रधान मोदी

  नवी दिल्ली : “देशाच्या विकासाच्या प्रवासात काही क्षण अमर होतात. 28 मे हा असाच एक दिवस. ही केवळ एक इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशाला आज नवीन संसद भवन मिळालं. नवीन संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं पहिल …

Read More »

पंतप्रधान मोदींचा राजदंडाला दंडवत, नव्या संसदेत राजदंड स्थापित

  नवी दिल्ली : देशाला आज नवीन संसद भवन मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना सेंगोल म्हणजेच राजदंड सुपूर्द केला. राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची …

Read More »

लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे संकेत

  नवी दिल्ली : राज्यातील सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागले आहे. असे असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे 2024 होणाऱ्या या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीसाठी सर्व जिल्ह्यांतील निवडणूक शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील कामांशिवाय अन्य कामे देऊ नका, …

Read More »