बिंदू चौकात मेणबत्या प्रज्वलित करून हुतात्म्यांना अभिवादन कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिले रक्त बेळगावात सांडले, जगाच्या पाठीवर सनदशीर मार्गाने हा लढा सुरू आहे. सीमाप्रश्नाचा हा लढा न्यायाचा असून महाराष्ट्रातील जनता सीमावासीयांच्या पाठीशी आहे. कर्नाटक सरकारची दादागिरी सुरू असून मराठी भाषिकांचे हाल सुरू आहेत. सर्वत्र कानडीकरण सुरू आहे. महाराष्ट्रातील …
Read More »कोल्हापूरात सीमावासीयांचा एल्गार; मुंबईला धडकणार!
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरत धरणे आंदोलन कोल्हापूर : बेळगाव बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी ६९ वर्षापूर्वी बेळगावात झालेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता. यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस बेळगावात हुतात्मा दिन पाळण्यात येतो, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावातील हुतात्मा चौकात एकत्र जमत …
Read More »बालविवाह होऊच नयेत, यासाठी मुला-मुलींच्या समुपदेशनावर भर द्या : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
अवैधरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी सोनोग्राफी सेंटरच्या तपासण्या करा कोल्हापूर : बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी बालविवाह होऊच नयेत, म्हणून शाळा, महाविद्यायांमध्ये मुलामुलींच्या समुपदेशनावर भर द्या, असे निर्देश देऊन अवैधरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी सोनोग्राफी सेंटरच्या नियमित तपासण्या करा, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी …
Read More »ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत साखर कारखानदारांसोबत बैठक घेण्यात येईल : प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे
कोल्हापूर (जिमाका) : कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरु होत असून शेतकऱ्यांनी ऊस दराबाबत केलेल्या वाढीव मागणीबाबत साखर कारखानदार व शेतकऱ्यांची लवकरात लवकर बैठक घेऊन यावर मार्ग काढण्यात येईल, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. सन 2023- 24 गळीत हंगामातील 200 रुपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम 2024-25 च्या …
Read More »विषबाधेने दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत..
कोल्हापूर जिल्ह्यातील घटना कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या कारणामुळे दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुरगूडमध्ये दोन चिमुकल्यांचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला तर करवीर तालुक्यातील मांडरे गावात दोन सख्या भावांचा अंत झाला आहे. मांडरेतील दोन भावांच्या वडिलांचाही पंधरा दिवसांपूर्वी विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. या …
Read More »महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकीरण समितीच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक सरकार आणि बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास परवानगी द्यावी अन्यथा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करुन कर्नाटकातील वाहनांना अडवण्याचा इशारा दिला. याबाबचे निवेदन …
Read More »कृष्णा नदीच्या पुलावरून कार कोसळून तिघांचा मृत्यू
सांगली / संजयनगर: कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावर उदगाव येथे पुलावरून चारचाकी गाडी खाली कोसळून भीषण अपघात झाला. अपघातात तीन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सांगलीच्या गावभागातील प्रसाद खेडेकर, त्यांच्या पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर आणि वैष्णवी संतोष नार्वेकर अशी मृतांची नावे आहेत. तर समरजीत प्रसाद …
Read More »चंदगडमध्ये नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांचे औक्षण करताना उडाला आगीचा भडका
कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. कोल्हापुरातील चंदगड विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी बाजी मारली. या विजयानंतर आमदार शिवाजी पाटील यांचं औक्षण करताना भडका उडाल्याची घटना घडली. या घटनेत शिवाजी पाटील थोडक्यात बचावले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान
करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदान कोल्हापूर (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान झाले. …
Read More »राजस्थान येथील अपघातात हुपरीतील एकाच कुटुंबातील चौघे ठार
पती, पत्नी, मुलगा, मुलीचा समावेश हुपरी : येथील संभाजी मानेनगरमधील एकाच कुटुंबातील चारजणांचा राजस्थामधील पाली येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. यामध्ये बाबुराव चव्हाण (वय 50), त्यांच्या पत्नी सौ. सारिका चव्हाण (38), मुलगी साक्षी (19) आणि मुलगा संस्कार (17) या चौघांचा मृत्यू झाला, तर पट्टणकोडोली येथील प्रमोद पुरंदर वळिवडे …
Read More »