यादगिरी : यादगिरी जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मद्दरकी जवळ राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री बोलेरो आणि परिवहन बस यांच्यात भीषण अपघात झाला असून यात चार जण जागीच ठार झाले आहेत. शरणप्पा (30), सुनिता (19), सोमव्वा (50) आणि थंगम्मा (55) अशी मृतांची नावे आहेत, ते सर्व वर्कनहळ्ळी गावातील रहिवासी आहेत. इतर अनेक …
Read More »भगवान महावीर जन्म कल्याण निमित्त निपाणीतील शोभायात्रेला समाज बांधवांची गर्दी
निपाणी (वार्ता) : अहिंसा परमो धर्मः असा संदेश देणाऱ्या तसेच संपूर्ण जगाला पंचशील तत्त्वे देणाऱ्या भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक सोहळा गुरूवारी (ता.१०) शहरासह परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक आणि शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील गुजरी पेठ येथील चंद्रप्रभू श्वेतांबर बस्तीमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव …
Read More »चांद शिरदवाड येथे १४ पासून पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन
डॉ. अविनाश पाटील; ७ दिवसात विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड (ता. निपाणी) येथे १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात नूतन १००८ सुपार्श्वनाथ तीर्थंकर मूर्ती प्रतिष्ठापना पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव सोमवार (ता.१४) ते रविवार (ता.२०) अखेर होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीचे …
Read More »कणकुंबी शाळेचा 129 वा शतकोत्तर रौप्यमहोत्सव कार्यक्रम 15 एप्रिलला
खानापूर : कणकुंबी, ता. खानापूर – सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, कणकुंबी (ता. खानापूर) ही शाळा आपल्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने 15 एप्रिल 2025 मंगळवार रोजी एक भव्य कार्यक्रम आयोजित करीत आहे. या शाळेची स्थापना 1895 साली झाली असून, या संस्थेने 129 वर्षांची गौरवशाली वाटचाल पूर्ण केली आहे. या सोहळ्यासाठी …
Read More »पुस्तके वाचून आंबेडकर, फुले जयंतीचा संकल्प डॉ. आंबेडकर विचार मंचचा उपक्रम
निपाणी (वार्ता) : समाजातील शोषित आणि वंचितांना माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या महापुरुषाने आयुष्य घालवले अशा महापुरुषांनी अपार हाल अपेष्टा सोसून वास्तवादी वाचनाचा संकल्प केला आहे. या वाचनातून त्यांना समाजातील भीषण परिस्थिती समजली आणि म्हणूनच त्यांनी समाजातील जातीय व्यवस्था व वर्णव्यवस्था याविरुद्ध संघर्ष केला. सामान्यातल्या सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा …
Read More »कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे बेनाडीत २० रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटना आणि सांगली येथील कुल्लोळी नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने बेनाडी येथे रविवारी (ता.२०) मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे. येथील बसवेश्वर मंदिरात आयोजित शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी डोळ्याचा पडदा, मोतीबिंदू, काचबिंदू, लासरू, तिरळेपणा, बुबुळसह डोळ्याच्या इतर रुग्णांची डॉक्टरांकडून …
Read More »खानापूरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शनिवारी भव्य शोभायात्रा
खानापूर : विश्व हिंदु परिषद व बजरंग दल खानापूर यांच्या वतीेने शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने खानापूर शहरात भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रति वर्षाप्रमाणे हनुमान जयंती जन्मोत्सवानिमीत खानापूर शहरात भव्य शोभायात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून …
Read More »मानव जातीच्या कल्याणासाठी जैन समाजातर्फे निपाणीत नवकार महामंत्राचा जागर
निपाणी (वार्ता) : जैन समाजातर्फै देशात अनेक ठिकाणी नवकार महामंत्राचे आयोजन करण्यात आले होते. वैश्विक शांतता, मानवजातीचे कल्याण, परस्परांतील स्नेहभाव वाढवणे आणि आध्यात्मिक उन्नती साधणे या उद्देशाने हा महामंत्र जप कार्यक्रम सर्वत्र पार पडला. त्यानुसार निपाणीतही व्यंकटेश्वर मंदिरात नवकार महामंत्राचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. जैन समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध ५०० कोटींचा किकबॅक आरोप
खटल्याला परवानगीसाठी राज्यपालांकडे अर्ज बंगळूर : मुडा घोटाळ्याच्या चौकशीला सामोरे जात असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर आता आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. खाण कंत्राट नूतनीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी ५०० कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते राममूर्ती गौडा यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना लाच …
Read More »कळसा भांडुरा प्रकल्पाला विरोध करण्याचा खानापूर येथील बैठकीत निर्धार
खानापूर : खानापूर तालुक्यातील असोगा, रूमेवाडी, करंबळ, तसेच इतर गावातील शेतकऱ्यांना जमीन स्वाधीकरणाबाबत कर्नाटक सरकारने नोटीस पाठवली आहे. कळसा-भांडुरा प्रकल्पाद्वारे धारवाड जिल्ह्यातील गावाना पाणी पुरवण्यासाठी जी योजना केली आहे. या योजनेमुळे खानापूरच्या शेतकऱ्यांच्या जमिनी व पाऊस यांची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. त्यासाठी आज बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta