Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

शहरात अवजड वाहनांना सकाळी 8 ते रात्री 11 या वेळेत प्रवेशबंदी!

  बेळगाव : बेळगावात दोन बालकांच्या अपघाती मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी शहरात सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. बेळगावातील कॅम्प आणि फोर्ट रोडवर गेल्या दोन दिवसांत अवजड वाहनांच्या धडकेमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे बेळगाव शहर पोलिसांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे …

Read More »

बेळगाव शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यासंदर्भात कॅम्प परिसरातील रहिवाशांचे आंदोलन

  बेळगाव : दोन दिवसांत दोन शाळकरी मुलांचा अपघाती मृत्यू होऊनही बेळगाव पोलिसांना गांभीर्य वाटलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कॅम्पवासीयांनी आज सकाळी आंदोलन केले. बेळगाव शहरात अवजड वाहनांना बंदी घालावी, कॅम्प परिसरात स्पीडब्रेकर बसवावेत आणि शाळेच्या वेळेत पोलिस तैनात करावेत, या मागणीसाठी कॅम्पवासियांनी आंदोलन केले. बेळगाव शहरात गेल्या चार दिवसांत …

Read More »

खानापूर शिवसेनेचा समितीच्या ठिय्या आंदोलनाला पाठींबा

  खानापूर (विनायक कुंभार) : जुलमी कर्नाटक शासनाच्या विरोधात भाषिक अल्पसंख्यांकांचे हक्क मिळविण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितिच्या नेतृत्वात दि. 8 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. कर्नाटक सरकारचा भाषिक अल्पसंख्याक1981 च्या कायद्यानुसार एखाद्या जिल्ह्यात कानडी भाषिकांबरोबर इतर भाषिक 15% पेक्षा अधिक असतील तर कन्नड बरोबरच त्यांच्या भाषेतही सरकारी परिपत्रके …

Read More »

शिवसेनेचा धनुष्य बाण कुणाचा? पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला महत्त्वाची सूचना

  नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र, या प्रकरणी निवडणूक आयोग सुनावणी घेऊ शकतो. मात्र, निर्णय घेऊ शकत नाही असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले. तर, आमदारांच्या अपात्रतेसह इतर मुद्यांवर प्रलंबित …

Read More »

श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त हभप सौ. स्नेहल पित्रे यांची कीर्तने

बेळगाव : बाजार गल्ली वडगाव येथील स्वकुळ साळी समाजातर्फे भगवान श्री जिव्हेश्वर मंदिरात श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव दि. 10 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवा निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम होणार आहेत. दि. 7 ते 9 पर्यंत डोंबिवली (मुंबई) येथील प्रसिध्द कीर्तनकार हभप सौ. स्नेहल पित्रे यांची कीर्तने होणार …

Read More »

सौदलगा सरकारी मराठी मुलांच्या शाळेत पालक सभा उत्साहात

  सौदलगा : सौदलगा सरकारी मराठी मुलांच्या शाळेत जुलै आणि ऑगष्ट महिण्याच्या पहिल्या आठवड्यात पालक सभा आनंदात आणि खेळीमिळीत पार पडली. सभेचे विषय अध्ययन पुनर्प्राप्ती, विद्याप्रवेश, विद्यार्थ्याना आरोग्यविमा पॉलिसी, युनिफॅार्म, अंडी, केळी आणि चिक्की मोफत वितरण, अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली. प्रथम मुख्याध्यापक धनंजय ढोबळेनी स्वागत आणि सभेची प्रस्तावना …

Read More »

संजय राऊतांची ईडी कोठडी आज संपणार; जामीन मिळणार?

  मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटक केलेल्या संजय राऊत यांची आज ईडीची कोठडी संपणार आहे. त्यामुळे त्यांना आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी राऊतांना जामीन मिळणार की कोठडी? याकडे लक्ष लागून राहिले असून, ईडी आज पुन्हा एकदा संजय राऊतांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे. यापूर्वीच्या …

Read More »

पणजी-कोल्हापूर बस कणकवली स्थानकात रोखली, एसटी कर्मचाऱ्यांना कोल्हापुरात दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप

  सिंधुदुर्ग : एसटी कर्मचाऱ्यांना कोल्हापुरात गेल्यावर दुय्यम पद्धतीची वागणूक देत असल्याचा आरोप करत आज पणजी-कोल्हापूर बस कणकवली स्थानकात रोखण्यात आल्याची घटना घडली आहे. कोल्हापूर एसटी डेपो मॅनेजर यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत तब्बल एक तास ही बस थांबवून ठेवली होती. एसटी विभागात कोल्हापूर विरुध्द सिंधुदुर्ग कर्मचाऱ्यां मधील वाद चव्हाट्यावर …

Read More »

सोळा वर्षांच्या मुलाचा प्रामाणिकपणा!

कोगनोळी : येथील सार्थक दिनकर माने या सोळा वर्षीय विद्यार्थ्यांला सापडलेले चार हजार रुपये प्रामाणिकपणे परत केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. आजच्या जमान्यात मिळालेली रक्कम व वस्तू परत मिळणे फार दुर्मिळ झाले आहे. अनेक वेळा पैसे व वस्तू गहाळ झाल्यास मिळणे कठीण असले तरी जगातील सर्वच प्रामाणिक …

Read More »

भाजप सरकारकडून समाजातील शांतता आणि सलोखा नष्ट : राहुल गांधी

  सिध्दरामोत्सवात कॉंग्रेसला साथ देण्याचे आवाहन बंगळूरू : राज्यातील भाजप सरकार समाजातील शांतता आणि सलोखा नष्ट करत असून लोकांमध्ये फूट पाडत असल्याची टीका अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे नेते राहुल गांधी यांनी केली. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या दावनगेरे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की काँग्रेस सरकारच्या काळात …

Read More »