बेळगाव : खानापुरातील दुर्गानगरातून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. रोहित अरुण पाटील (वय १५) आणि श्रेयस महेश बापशेट (वय १३) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी दुपारी रोहित व श्रेयस हे दोघेही मित्रांसमवेत नदीकाठावर खेळायला गेले होते. त्यावेळी अंघोळीसाठी म्हणून ते नदीत उतरले. त्यावेळेची या दोघांचा बुडून …
Read More »हल्याळवर शोककळा : अखेर तीन भावांचेही मृतदेह सापडले
अथणी : तालुक्यातील हल्याळ येथील सदाशिव बनसोडे, परशराम बनसोडे, दरयाप्पा गोपाळ बनसोडे व शंकर बनसोडे हे चार सख्खे भाऊ सोमवारी (ता. २८) कृष्णा नदीत बुडाले होते. मंगळवारी (ता. २९) त्यातील परशराम बनसोडे यांचा मृतदेह सापडला होता. अन्य तिघांचा शोध घेण्यात येत होता. अखेर बुधवारी (ता. ३०) सकाळी उर्वरित तिघा भावांचे …
Read More »धक्कादायक! त्या दोघा मुलांचा नदीत बुडून मृत्यू
बेळगाव : बेपत्ता झालेली दुर्गानगर खानापूर येथील दोन मुलं खानापूरनजीक मलप्रभा नदीत बुडून मरण पावली आहेत. दुर्गानगर येथील दोन मुले श्रेयश महेश बाबसेट (वय 13) व रोहित अरूण पाटील (वय 15) सोमवारी बेपत्ता झाली होती. ते दोघेही 2.30 पासुन घरातुन बाहेर पडले होते. श्रेयस या मुलाचा मृतदेह रेल्वे ट्रँक लाल …
Read More »भाजपच्या त्रिकूटाने विश्वासघात केला; रमेश जारकीहोळींचा गंभीर आरोप
अचानक दिल्लीला रवाना बंगळूर : भाजपच्या त्रिकूटाने माझा विश्वासघात केला. वेळ आल्यानंतर त्यांची नावे जाहीर करू, ते माझा तिरस्कार करतात, योग्य वेळी त्यांना धडा शिकवू, असा इशारा माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्वपक्षीय नेत्यांनाच दिला.आमदार रमेश जारकीहोळी अचानक काल रात्री दिल्लीला रवाना झाले. रात्री दोन वाजता अचानक …
Read More »हिंडगाव येथे पोलिस कारवाईत ३ लाखांची दारू जप्त, दोघांना अटक
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड पोलीसांनीदि. 29 जून रोजी हिंडगाव येथे कारवाई करून ३१३२२४ रुपयांच्या चोरट्या गोवा बनावटीच्या दारूसह दोन आरोपींना अटक केली.दि.29 रोजी रात्री बारा वाजता चंदगड पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार पो.कॉ.ब.नं 2279 गवळी यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती. सावंतवाडी ता. सिंधुदुर्ग गावातील सुरेश बाबाजी …
Read More »नरसेवाडी येथे कचरा प्रकल्प उभारण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध
खानापूर : गायरान जमिनीमध्ये कचरा प्रकल्प उभारण्यास खानापूर तालुक्यातील विविध गावांमधून तीव्र विरोध होऊ लागला असून हलशी ग्रामपंचायत क्षेत्रातील नरसेवाडी येथे कचरा प्रकल्प उभारण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे तसेच याबाबतचे निवेदन हलसी ग्रामसभेला देण्यात आले असून प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.हलसी ग्रामपंचायत क्षेत्रातील नरसेवाडी …
Read More »जेडीएसची खानापूरात इंधनच्या वाढत्या दरासंदर्भात निदर्शने, निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच देशभर पेट्रोल, डिझेल, गॅस आदीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सामान्यांचे जगणे मुष्किल झाले आहे.पेट्रोलच्या दराने १०० री गाठली, तर घरगुती स्वयंपाक गॅस ९०० रुपयापर्यंत गेल्याने महिलांना गॅसवर स्वयंपाक करणे डोळ्यातुन पाणी येत आहे.केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असुन इंदन दर वाढीचा भडका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. …
Read More »खानापूर दुर्गानगरातून दोन मुले बेपत्ता
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. शाळा, काॅलेज बंद आहेत. अशातच मुलाना घरात डांबुन ठेवावे लागत आहे.असे असताना खानापूर शहरातील दुर्गानगरातुन दोन शाळकरी मुले बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी दि. २८ रोजी घडली आहे.यामध्ये श्रेयस महेश बाबसेट (वय १३) व रोहित अरूण पाटील (वय १५) अशी बेपत्ता झालेल्या …
Read More »कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी
लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगाव बेळगाव : बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक पण गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच. साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमकी कसा साजरा करायचा, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना परवानगी, गणेश मूर्तीची मर्यादा किती असणार, मूर्तींचे विसर्जन …
Read More »भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पोलीस प्रशासनाला निवेदन बेळगाव : दिशादर्शक मराठी फलक पाडवणाऱ्या समाजकंटकांवर आणि दोन भाषिकात तेढ निर्माण करणाऱ्या फेसबुक पेजवर कार्यवाही करावी याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने पोलीस आयुक्त त्यागराजन आणि उपायुक्त श्री. विक्रम आमटे याना निवेदन देण्यात आले.नमूद विषयाप्रमाणे देसुर गावाच्या हद्दीत असणाऱ्या दिशादर्शक फलकाची 26 जूनच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta