Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

“गुरूवंदना” कार्यक्रमाला व्यापारी- उद्योजकांकडून सहकार्य

बेळगाव : सकल मराठा समाज बेळगावतर्फे आयोजित गुरुवंदना कार्यक्रम समाजाला संघटित करण्यासाठी अत्यंत स्तुत्य असला तरी असे कार्यक्रम सातत्याने झाले पाहिजेत तरच शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाजाची एकजूट होऊ शकते हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे विचार उद्योजक विजय पाटील यांनी व्यक्त केले. बेळगावच्या सकल मराठा समाजातर्फे येत्या रविवार …

Read More »

गवळीवाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

रेड क्रॉस मार्फत वैद्यकीय तपासणी खानापूर : बेळगावपासून 70 किलोमीटर लांब असलेल्या रामनगरजवळ गवळीवाडा तालुका खानापूर येथील इयत्ता पहिली ते सहावीच्या सर्व 90 विद्यार्थ्यांना जवळपास 35 हजार रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक साहित्यामध्ये एक बॅग, एक पाऊच, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, दोन नोट बुक असे साहित्य …

Read More »

“भावांकुर” काव्यसंग्रहाचे गर्लगुंजीत थाटात प्रकाशन

खानापूर : गर्लगुंजी येथील कवी यल्लाप्पा रामचंद्र पालकर यांच्या पहिल्या भावांकुर काव्यसंग्रहाचे प्रकाशन गर्लगुंजी गावातील श्री कृष्ण मंदिर बाल विकास केंद्रामध्ये शुक्रवार दि. 13 मे रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गर्लगुंजी ग्रामस्थ, एल्गार सामाजिक साहित्य परिषद बेळगाव आणि अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव यांच्या …

Read More »

खा. मंगल अंगडी यांच्याहस्ते ग्राम वन सेवा केंद्राचे उद्घाटन

बेळगाव : बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिंदोळी क्रॉस सांबरा रोड येथे सीएससी सेंटरचे उद्घाटन बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला अंगडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील जनतेला सहाय्य व्हावे म्हणून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे, याप्रसंगी बोलताना खासदार मंगला अंगडी …

Read More »

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर “गुरुवंदना”ची जिल्हाधिकार्‍यांनी घेतली माहिती

बेळगाव : आचारसंहिता लागू झाली असली तरी गुरुवंदनाचे प्रचार मोहीम राबवण्यात कोणती अडचण नाही. आचारसंहितेचे पालन करून “गुरुवंदना” कार्यक्रम करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची पूर्ण माहिती किरण जाधव यांच्याकडून घेतली. त्याचबरोबर कार्यक्रमासंबंधी जागृती करणारे फलक आहेत त्यावर राजकीय नेत्याच्या छबी असणारे फलक …

Read More »

सीमाभागातील मराठी संस्थांना अर्थसहाय्य मिळावे

बेळगाव : एल्गार सामाजिक साहित्य परिषद बेळगाव, अखिल भारतीय प्रगतीशील सामाजिक-सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव तसेच बेळगाव सीमाभागातील मराठी भाषा संवर्धनासाठी कार्यरत विविध संस्थांना आर्थिक सहाय्य करावे, अशा मागणीचे निवेदन माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांना देण्यात आले. सीमाभागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साहित्य, कला, क्रीडा, नाट्य, संस्कृतिक, वृत्तपत्र, वाचनालय, शाळा …

Read More »

गुरुवंदना कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद!

बेळगाव : सकल मराठा समाज बेळगावतर्फे रविवार दि. 15 मे रोजी मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांतचार्य परमपूज्य श्री. मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासंदर्भात जनजागृती केली जात असून ग्रामीण पूर्वभागामध्ये बसरीकट्टी, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री, सुळेभावी आदी भागात मराठा भाषिक एकत्र करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Read More »

पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पदावर राहता येणार नाही; काँग्रेसचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचं तीन दिवसीय चिंतन शिबीर आजपासून सुरू होत आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आलं असून यासाठी काँग्रेसचे सर्व अधिकारी-पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. याच शिबिरात मोठे संस्थात्मक बदल घडणार असल्याची माहितीही मिळत आहे. या शिबिरामध्ये एक कुटुंब, एक तिकीट हा नवा नियम लागू होण्याचीही शक्यता …

Read More »

राष्ट्ररक्षणासाठी हिंसा हा छत्रपतींचा आदर्श : कालीचरण महाराजचं नवं विधान!

ठाणे : काही महिन्यांपूर्वी अर्थात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कालीचरण महाराज या नावाची जोरदार चर्चा झाली होती. त्याला कारण होतं कालीचरण महाराजनं महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं. छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधील धर्मसंसदेमध्ये कालीचरणने महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर कालीचरणला छत्तीसगड पोलिसांनी थेट मध्यप्रदेशमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या होत्या. आता पुन्हा …

Read More »

छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टरचा अपघात; 2 पायलटांचा जागीच मृत्यू

रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलट ए.पी. श्रीवास्तव आणि कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा होते. प्रॅक्टिस दरम्यान हेलिकॉप्टर पुन्हा लँड केले जात होते, तेव्हा त्यामध्ये आग लागली आणि हेलिकॉप्टर कोसळले. यात दोन पायलटांचा मृत्यू झाला. रायपूरचे जिल्ह्याचे एसपी प्रशांत अग्रवाल म्हणाले की, शहरातील माना क्षेत्रात …

Read More »