Monday , June 15 2026
Breaking News

Belgaum Varta

श्री महालक्ष्मी कोविड सेंटरमधून रूग्ण सुखरूप

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप व लैला शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमधून कोरोनाचे रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी परतत आहेत. त्यामुळे नागरिकातून समाधानाचे वातावरण पसरले आहे.तालुक्यातील कोरोना रूग्णाची सेवा व्हावी. त्यांना वेळेत उपचार व्हावेत. या उद्देशाने श्री महालक्ष्मी कोविड केअर …

Read More »

महात्मा बसवेश्वरतर्फे लवकरच सिटीस्कॅनची सोय

 संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत कुरबेट्टी  : कोरोना योध्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी  डॉक्टर, नर्स, विविध सामाजिक संघटना रात्रंदिवस अथक परिश्रम घेत आहेत. या कोरोना विरुद्धच्या लढ्यात महात्मा बसवेश्वर क्रेडीट सौहार्द संस्थेचा सहभाग असावा, या उद्देशाने संस्थेतर्फे …

Read More »

कोरोनाने गुंडाळला कापड व्यवसाय!

व्यावसायिक बनले कर्जबाजारी : लगीनसराई, उत्सव बंद असल्याचा परिणाम निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने अनेक निर्बंध  घालत अत्यावश्यक सेवा विक्री व्यवसाय सुरू आहे. मात्र निपाणी तालुक्यातील कापड दुकानदारांची मागील दोन वर्षांची कोट्यवधीची उलाढाल या परिस्थितीमुळे बुडाली आहे. लग्न समारंभ, यात्रा, उत्सव आणि विविध कार्यक्रमांना बंदी …

Read More »

सीडी वर्कना भगदाड, वाहनधारकांची धडधड

रस्त्यावरील सीडी वर्क धोकादायक : दुरुस्तीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष निपाणी (संजय सूर्यवंशी) : शहर आणि उपनगरात वाहने आणि नागरिकांनी नेहमी गजबजलेल्या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे सीडी वर्क पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यांना लहान मोठे भगदाड पडल्याने दुचाकीस्वारासह नागरिकांना धोका पोहोचू शकतो. पण त्याच्या दुरुस्तीकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शहरवासीयातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त …

Read More »

बैलूर विभागात कायमस्वरूपी लाईनमनची नेमणूक करा, अन्यायकारक वीजदरवाढ मागे घ्या

खानापूर युवा समितीची हेस्कॉमकडे मागणी खानापूर : राज्य सरकारने लागू केलेले अन्यायकारक वीजदरवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी. तसेच बैलुर परिसरात सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, कायमस्वरूपी लाईनमनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे केली.गुरुवारी दिलेल्या निवेदनात, बैलूर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित करण्यात …

Read More »

लग्नाचा रौप्यमहोत्सवी वाढदिवस आणि त्यांनी जपली सामाजिक बांधिलकी……

बेळगाव : चर्मकार समाजाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रीपाद बेटगिरी आणि त्यांच्या पत्नी निलम बेटगिरी यांनी काल गुरुवारी आपल्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस स्तुत्य उपक्रमासह साजरा केला. सामाजिक बांधिलकीचे ध्यान राखून बेटगेरी दाम्पत्याने सिद्धार्थ बोर्डिंग येथील गरीबांसोबत आपल्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला. त्याचबरोबर लग्नाच्या रौप्यमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने सिद्धार्थ बोर्डिंगला …

Read More »

बापट गल्लीतील नवहिंद युवक मंडळाच्यावतीने गरजूंना रेशन किटचे वाटप

बेळगाव : बापट गल्ली येथील नवहिंद युवक मंडळाच्यावतीने तसेच बेळगांव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शहरातील 60 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरीत करण्यात आले.लॉकडाऊनमुळे अनेकजण आर्थिक अडचणीत आले आहे. अशा कुटूंबाची महिती घेऊन आज मंडळाच्यावतीने किटचे वाटप करण्यात आले. यावेळी खडेबाजार पोलीस ठाण्याचे फौजदार आर. बी. सौदागर व त्यांचे सहकारी …

Read More »

मेरड्याजवळ धोकादायक खड्डा;अपघाताचा संभव

खानापूर (प्रतिनिधी) : मेरड्याजवळील (ता. खानापूर) नागरगाळी महामार्गावरील रस्त्यावर नविन सिडी बांधलेल्या ठिकाणी भला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे नागरगाळी महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकाना धोका निर्माण झाला आहे.या मार्गावरून रात्री अपरात्रीच्यावेळी येथून ये-जा करताना वाहन खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो. किंवा एखाद्याचा जीव जाण्याचा प्रसंग ओढवतो. …

Read More »

कर्नाटक: कुठल्याही धर्माला दुसऱ्या धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार नाही – उच्च न्यायालय

बेंगळुरू : कोणत्याही एका धर्मावर विश्वास ठेवावा म्हणून इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कुठल्याही धर्माला नाही, असं मत कर्नाटक उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. कोणत्याही धर्माच्या प्रमुखांनी, धर्माच्या कीर्तनकार किंवा प्रवचनकारांनी दुसऱ्या कोणत्याही धर्मांची अवहेलना करु नये असं न्यायमूर्ती एच. पी. संदेश यांनी सांगितलं. दरम्यान आपल्या धर्माबद्दल सांगत असताना इतर …

Read More »

कर्नाटक: राज्य सरकारने तौक्ते चक्रीवादळाने २०९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा वर्तविला अंदाज

बेंगळुरू : कर्नाटक सरकारने तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वंकष सर्वेक्षण केले असून अंदाजे २०९.३० कोटी इतके नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला आहे. केंद्राला दिलेल्या निवेदनात, राज्य सरकारने चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची यादी दिली असून त्यामध्ये १,०४७ कि.मी. रस्ते, समुद्र-क्षरण संरक्षण भिंती, ४७३ घरे, ७१ शासकीय इमारती, २९ छोटी सिंचन योजना, ७९ …

Read More »