खानापूर (वार्ता) : बेळगाव ते खानापूर आणि अनमोडपर्यंतच्या रस्त्यावर तिन्ही भाषेतील फलक लावण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांनी दिले आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी पोतदार यांची भेट घेऊन खानापूर ते रामनगर रस्त्याचे काम आणि फलक …
Read More »कोगनोळीत आरोग्य शिबिरात 166 रुग्णांची तपासणी
कोगनोळी : येथील प्रजावणी फाऊंडेशनचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी नारायण बिरू कोळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रजावणी फाऊंडेशन व सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने धनगर समाज सामुदायिक भवन येथे सर्व आजारावरील आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. शिबिरात, कोगनोळी पंचक्रोशीतील 166 नागरिकांनी सहभागी होऊन तपासणी करुन घेतली. अरुण पाटील यांनी स्वागत …
Read More »राष्ट्र आणि धर्माचा आदर राखा : कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळेजी
बेळगाव : राष्ट्र-धर्म प्रथम हा विचार सदैव लक्षात ठेवा आणि राष्ट्र विचारांनी प्रेरीत मित्रांचे संगठण बनवा, असा विचार सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळेजींनी मांडला. अंदमानमधील विवेकानंद केंद्रातर्फे चालविल्या जाणार्या 1400 विद्यार्थ्यांच्या विद्यालयात दि. 23 सप्टेंबर रोजी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.एस.विजयकुमार, उपप्राचार्या अर्चना गुप्ता, पूर्णवेळ …
Read More »जिद्द, धैर्य आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर जीवनात यशस्वी होता येते : डॉ. वैभव पाटील
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : जिद्द, धैर्य आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर जीवनात यशस्वी होता येते, असे विचार आयर्लन्ड येथून पीएचडी मिळवलेला व श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनुरचा माजी विद्यार्थी डॉ. वैभव पाटील यांनी व्यक्त केले. श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुदनुर येथे आयोजित विविध कामांचे पूजन व मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमात डॉ. वैभव …
Read More »चांगल्या गुणांचा वापर समाजासाठी करावा
इस्माईल पटेल : निपाणी रोटरी, इनरव्हीलचा पदग्रहण सोहळा निपाणी : रोटरी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था समाजासाठी निरंतरपणे कार्यरत आहे. समाजसेवा हेच या संस्थेचे ध्येय आहे. आयुष्यात अनेक अडचणी येत असतात त्यांचा सामना करत निश्चित ध्येय गाठणे आवश्यक आहे. याबरोबरच आपल्या अंगातील चांगले गुण आणि सवयी हेरून त्याचा समाजासाठी वापर करावा, …
Read More »’रवळनाथ’मुळेच सीमावासियांची घरबांधणीची अडचण दूर
प्राचार्य डॉ. कोथळे : सभासद, यशवंत पाल्यांचा गौरव निपाणी : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या सहज, सुलभ व कमी व्याजदरातील अर्थसहाय्यामुळेच सीमाभागातील रहिवाश्यांची घरबांधणीची अडचण दूर झाली आहे, असे मत प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे यांनी व्यक्त केले. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्सतर्फे आयोजित वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या आणि विविध …
Read More »आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जांभळी येथील महिलेच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याविषयी दोषींवर कारवाई करावी! : आरोग्य सहाय्य समिती
कोल्हापूर : या दिवशी नगर जिल्ह्यातील जांभळी, तालुका राहुरी येथील रहिवासी सौ. रामेश्वरी बाचकर या महिलेला प्रसूतीसाठी नगर येथे नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिकेची आवश्यकता होती; मात्र आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यामुळे या महिलेस दुचाकीवरून नगर येथे न्यावे लागले. खराब रस्त्यांवरून दुचाकीने प्रवास केल्यामुळे प्रसूतीनंतर काही वेळेतच सौ. बाचकर यांच्या …
Read More »बेंगळूरमध्ये आणखी एक स्फोट; 3 जणांचा जागीच मृत्यू
बेंगळूर : गुरूवारी दुपारी बेंगळुरूच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात फटाके साठवलेल्या दुकानात स्फोट झाल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. ही घटना रात्री 11.45 च्या सुमारास टायर पंक्चर दुकानात घडली. या स्फोटामुळे दुकानाजवळ उभ्या असलेल्या सुमारे 10 मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे. फयाज (वय 50), मनोहर (वय 29) आणि …
Read More »अपंग, असहाय्य लोकांना मिळणार घरपोच लस; केंद्राचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, लसीकरण केंद्रांपर्यंत जाण्यास असमर्थ असलेल्या अपंग आणि असहाय्य लोकांना घरपोच लस दिली जाणार आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी ही माहिती दिली. याबाबत नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण …
Read More »बेळगाव ग्रामीणमधील बॅनर चर्चेत
बेळगाव : निवडणुकीपूर्वी भरमसाठ आश्वासने देऊन नंतर त्याकडे पाठ फिरवणार्या नेत्यांची या देशात कमतरता नाही मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांच्या दारी येऊन मताची याचना करणारे नेते नंतर मात्र मतदारांच्या सर्व मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करून त्यांची बोळवण करतात. याचेच प्रत्यंतर आलेल्या मतदारांनी ग्रामीण भागात भागात उपरोधिक बॅनर्स लावून आपला संताप व्यक्त केला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta