Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

खानापूर दुर्गानगरातून दोन मुले बेपत्ता

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. शाळा, काॅलेज बंद आहेत. अशातच मुलाना घरात डांबुन ठेवावे लागत आहे.असे असताना खानापूर शहरातील दुर्गानगरातुन दोन शाळकरी मुले बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी दि. २८ रोजी घडली आहे.यामध्ये श्रेयस महेश बाबसेट (वय १३) व रोहित अरूण पाटील (वय १५) अशी बेपत्ता झालेल्या …

Read More »

कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी

लोकमान्य टिळक गणेश महामंडळ बेळगाव बेळगाव : बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक पण गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच. साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमकी कसा साजरा करायचा, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना परवानगी, गणेश मूर्तीची मर्यादा किती असणार, मूर्तींचे विसर्जन …

Read More »

भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पोलीस प्रशासनाला निवेदन बेळगाव : दिशादर्शक मराठी फलक पाडवणाऱ्या समाजकंटकांवर आणि दोन भाषिकात तेढ निर्माण करणाऱ्या फेसबुक पेजवर कार्यवाही करावी याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने पोलीस आयुक्त त्यागराजन आणि उपायुक्त श्री. विक्रम आमटे याना निवेदन देण्यात आले.नमूद विषयाप्रमाणे देसुर गावाच्या हद्दीत असणाऱ्या दिशादर्शक फलकाची 26 जूनच्या …

Read More »

लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप आणि एफएलडब्ल्यू (फ्रंट लाईन वर्कर) निकषातील गैरकारभार थांबवा

म. ए. युवा समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप आणि एफएलडब्ल्यू (फ्रंट लाईन वर्कर) निकषातील गैरकारभार थांबवावा याबाबत बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेनमूद विषयाप्रमाणे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेप्रमाणे 21 जून 2021 पासून देशभरात 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण होत आहे. पण …

Read More »

उचवडेत ३०० नागरिकांनी घेतला लसीकरणाचा डोस

खानापूर (प्रतिनिधी) : उचवडे (ता. खानापूर) गावातील ३०० नागरिकांनी लसीकरणाचा डोस घेतला. बैलूर ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ उचवडे गावात सोमवारी दि. २८ रोजी करण्यात आला.यावेळी बैलूर ग्राम पंचायत अध्यक्षा व उचवडे गावच्या सौ. अनुसया लक्ष्मण बामणे यांनी कोविड लस घेऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा पंचायत …

Read More »

निर्सगाची किमया फणसात साकारला गणेश

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा जंगलाचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यात विविध वनस्पती, विविध फळफळावळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.तशाच प्रकारे खानापूर तालुक्यातील जंगलातुन विक्रीसाठी आलेल्या फणसातुन गणेशाच्या मुर्तीचा आकार साकारलेल्या फणसाचे दर्शन मिळाले.ही किमया निसर्गाची आहे.याबद्दल जनतेतून कुतूहल निर्माण झाली आहे.

Read More »

‘मिशन संवेदना’ अंतर्गत उद्या चंदगड पोलीसांच्यावतीने रक्तदान शिबिर…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : देशभर कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. तसेच कोल्हापूर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात रुग्ण संख्या अजूनही जास्तच आहे. तरी अशा परिस्थितीत रुग्णांना रक्त तुटवडा जाणवत आहे. तरी हा रक्त पुरवठा सुरळीत होऊन जास्तीत जास्त रक्त संकलन व्हावे या उद्देशाने चंदगड पोलीस ठाणे, ‘मिशन संवेदना’अंतर्गत मंगळवारी (२९ जून २०२१ रोजी) सकाळी १० ते दुपारी …

Read More »

कापोली ते कोडगई रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन…

खानापूर : कापोली, शिवठाण ते कोडगई रस्त्याची लवकरच डागडुजी करण्यात येईल तर पावसाळ्यानंतर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य उप कार्यकारी अभियंता बसवराज हलगी यांनी दिले आहे.कापोली ते कोडगई रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे दुरावस्था झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी खानापूर तालुका महाराष्ट्र …

Read More »

कृषक आणि कामगार विरोधी कायदे घ्या मागे

बेळगाव : वटहुकूम आणून अंमलात आणलेले कृषी आणि कामगार कायदे मागे घ्यावेत यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा गांभीर्याने विचार करुन हे कायदे रद्द करावेत अशी मागणी करुन बेळगावमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सोमवारी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषक विरोधी कायदे आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करुन शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. केंद्र आणि राज्य …

Read More »

खानापूरात वनखात्याच्या कर्मचारी वर्गाला मास्कचे वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन जवळील वन खात्याच्या कार्यालयात वनकर्मचारी वर्गाला कर्नाटक सरकार विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझर व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना शंकरगौडा पाटील म्हणाले की, कोरोनाच्या महामारीमुळे जनतेला अनेक त्रास झाला. अनेकांना जीव गमवावा लागला. यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे सक्तीचे आहे. …

Read More »