Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी रायगडावरून

  बेळगाव : मराठा मंदिर येथे झालेल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत सुरुवातीला 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले त्याच बरोबर इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. त्या नंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी …

Read More »

गळतगा रेणुका यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस, शांतता कमिटीची बैठक

  निपाणी (वार्ता) : गळतगा (ता.निपाणी) येथील ग्रामदैवत श्री रेणुका देवीची यात्रा मंगळवार (ता.१३) आणि बुधवारी (ता.१४) होणार आहे. यात्रेच्यावेळी शांतता आणि सुव्यवस्थेसाठी यात्रा कमिटी आणि पोलीस प्रशासनाची सदलगा पोलीस स्टेशनचे पीएसआय शिवकुमार बिरादार यांच्या नेतृत्वाखाली शांतता बैठक पार पडली. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य व ओसीसीआयचे राज्याचे संचालक राजेंद्र …

Read More »

कॉम्रेड कृष्णा मेणसे पुरस्काराचे मानकरी कॉम्रेड अमरजीत कौर

  बेळगाव : कॉम्रेड कृष्णा मेणसे पुरस्काराच्या मानकरी कॉम्रेड अमरजीत कौर या श्रमजीवी महिला व कष्टकरी जनतेच्या नेत्या आहेत. कम्युनिस्ट पक्षप्रणित आयटक कामगार संघटनेच्या त्या राष्ट्रीय महासचिव आहेत. तसेच जागतिक कामगार महासंघाच्या उपाध्यक्षा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाच्या सदस्या आहेत. ७४ वर्षाच्या अमरजीत कौर या स्वतंत्र भारतातील मध्यवर्ती …

Read More »

मराठी भाषा आणि संस्कृती टिकविणे मराठी माणसाचे कर्तव्य : बाळासाहेब देसाई

  उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या शामियानाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम उचगाव (वार्ता) : मराठी भाषा आणि संस्कृती वाढविणे आणि टिकविणे हे सर्वस्वी मराठी माणसांमध्ये आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने ती वृद्धिंगत होत असल्याचे मनोगत लँड ट्रिब्युनलचे संचालक बाळासाहेब देसाई यांनी या मुहूर्तमेढ कार्यक्रम प्रसंगी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. उचगाव …

Read More »

शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल

  राजू पोवार : भिवशीत रयत संघटनेतर्फे शेतकरी मेळावा निपाणी (वार्ता) : जात, धर्म, पक्ष बाजूला ठेवून केव्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्नाटक राज्य रहित संघटना कार्यरत आहे. संघटनेतर्फे यंदाच्या हंगामातील उसाला योग्य दर देण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडल्या नंतर प्रतिटन ४०० रुपयांची दरवाढ मिळाली आहे. या पुढील काळातही ऊस, सोयाबीन व इतर …

Read More »

हुतात्मादिनी बहुसंख्येने उपस्थित राहा : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत आवाहन

  खानापूर : 17 जानेवारी हुतात्मा दिनी गांभीर्याने पाळण्यासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे 12 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती, बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले व बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. सुरुवातीला मधल्या काळात …

Read More »

बांधकाम कामगारांच्या सुरक्षेची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे : अभियंते आर. एम. चौगुले

  समाज सारथी सेवा संघटनेच्या पहिल्याच महामेळावाला उत्स्फूर्त प्रतिसाद येळ्ळूर : आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या मात्र आपल्या सुरक्षितेपासून नेहमीच दुर्लक्षित राहणारा घटक म्हणजे बांधकाम कामगार असून सुरक्षितेसाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे असे सांगून प्रत्येकाने काम करताना सर्व नियमांचे पालन करावे आणि काळजी घ्यावी असे म. ए. समितीचे नेते आणि …

Read More »

दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे : ॲड. प्रसाद सडेकर

  बेळगाव : दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे महत्त्वाचे वर्ष आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी, बाकीच्या सर्व गोष्टींना फाटा देऊन अगदी मन लावून अभ्यास करावा आणि चांगल्या गुणांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण व्हावे. परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही, जी बालगोपाळ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, तिचा उपयोग करून घ्यावा, …

Read More »

किल्ले तलावात बुद्ध आणि केएलई चौकात शाहू स्मारकाच्या मागणीसाठी महापालिकेसमोर आंदोलन

  बेळगाव : महापालिका सभेत ठराव मंजूर होऊन १० वर्षे उलटली तरी भगवान बुद्ध आणि राजर्षी शाहू महाराजांचे पुतळे बसवण्यात आलेले नाहीत. या दिरंगाईचा निषेध करत दलित संघर्ष समितीने महापालिकेसमोर तीव्र निदर्शने केली. आज बेळगाव महानगरपालिकेसमोर दलित संघर्ष समितीच्या वतीने घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन करण्यात आले. २०१६ च्या महापालिका सर्वसाधारण …

Read More »

कणबर्गीतील उद्योजकांचे बेळगाव महानगरपालिकेला अल्टीमेटम

  बेळगाव : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात नसूनही काकती आणि कंग्राळी औद्योगिक वसाहतींना ई-प्रॉपर्टी कागदपत्रे दिली जातात, मग कणबर्गीतील उद्योजकांना का नाकारली जात आहेत, असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला आहे. आठवड्याभरात ही समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कणबर्गीतील उद्योजकांनी दिला आहे. या संदर्भात कणबर्गीतील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने आज बेळगावचे महापौर आणि …

Read More »