पथसंचलन, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बेळगाव : देशभक्तीचा जागर, शिस्तबद्ध पथसंचलन आणि विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना देशसेवेबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची प्रेरणा देण्यात आली. सीआरपीएफ कोब्रा जंगल स्कूल, बेळगावचे कमांडंट यादवेंद्र सिंग …
Read More »बेळगावात ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचे आयोजन
बेळगाव : श्रीमाता सोसायटीचे चेअरमन श्री. मनोहर देसाई यांच्या संकल्पनेतून बेळगावात गेली २८ वर्षे श्री गणेश फेस्टिवल आयोजन केले जात आहे. बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला नवी विधायक दिशा देणाऱ्या श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचे यावर्षी ही ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. गणेश फेस्टीवल माध्यमातून सलग चार दिवस …
Read More »मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाची धडक बसून मृत्यू
निपाणी (वार्ता) : मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाची धडक बसून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.१६) सकाळी शाहूनगर वळणावर हा अपघात झाला. त्यामध्ये अशोक बाळू कांबळे (५८, रा. जुने संभाजीनगर, निपाणी) यांचा जागीच मृत्यू झाला. अशोक कांबळे हे दररोज मुरगुड व कोडणी रोड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी जात होते. रविवारी …
Read More »श्रावणाच्या पहिल्या सोमवारी कपिलेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी
बेळगाव : भगवान शिवशंकराच्या आराधनेत मन रमविणारा, भक्ती आणि अध्यात्माची अनुभूती देणारा पवित्र श्रावणमास सुरू झाला असून, उद्या पहिल्या श्रावण सोमवारी शिवभक्तीचा मंगल सोहळा रंगणार आहे. ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने बेळगावची दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर नगरी दुमदुमणार असून, पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाच्या चरणी भक्तीचा …
Read More »तारांगण व विश्वभारत सेवा समितीचे दुसरे बालकवी संमेलन 18 ऑगस्टला
बेळगांव : तारांगण व विश्वभारत सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने दुसरे बालकवी संमेलन दि. 18 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता सरस्वती वाचनालयाच्या डॉ. शकुंतला गिजरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी निळूभाऊ नार्वेकर आहेत. शालेय अभ्यासाबरोबर काव्य लेखनाचे ज्यांना आवड आहे अशा बालकवींना प्रोत्साहन देण्यासाठी या …
Read More »स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या संध्या किरण सेवा केंद्रात देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्राच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष विश्वास धुराजी होते. कार्यवाह सुरेंद्र देसाई, उपाध्यक्ष के. एल. …
Read More »मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा
बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची रंगतदार मेजवानी अशा बहुरंगी वातावरणात सखी ग्रुपतर्फे ‘मंगळागौर २०२६’ उत्सव उत्साहात पार पडला. शास्त्रीनगर येथील गुजरात भवनमध्ये आयोजित या सांस्कृतिक सोहळ्याला महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंगळागौरीचे पारंपरिक खेळ आणि लोककलेची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, …
Read More »मराठी व कन्नड शाळांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मच्छे : येथील सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळा व कन्नड प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी टाऊन पंचायत कार्यालयाच्या आवारात तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर शाळेच्या परिसरात महात्मा गांधी व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळेचे एस …
Read More »बोरगाव विविधोद्देशीय संघाला १.६३ कोटींचा नफा
अध्यक्ष उत्तम पाटील : जिल्ह्यात संस्था पहिल्या क्रमांकावर निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाला सहकारत्न दिवंगत रावसाहेब पाटील यांच्यासह संचालक व सभासदांच्या प्रयत्नाने उर्जितावस्था मिळाली. टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. ही संस्था बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून आर्थिक वर्षात १.६३ कोटी रुपये …
Read More »अरिहंत सौहार्द संस्थेला १८.३२ कोटीचा नफा; अध्यक्ष अभिनंदन पाटील
बोरगाव अरिहंतची ३६ वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी १९९० साली ज्या उद्देशाने संस्था स्थापना केली. हा उद्देश सफल झाला आहे. सहकार क्षेत्रात काम करताना राजकारण विरहित संस्था चालविल्याने अरिहंत संस्था राज्यात नावलौकिक मिळवली आहे. यंदा संस्थेला १८.३२ कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta