Thursday , September 19 2024
Breaking News

Belgaum Varta

विशाळगडावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

  मुंबई: विशाळगडावर झालेला हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. या प्रकरणाची शुक्रवारी तातडीने सुनावणी झाली असून यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि स्थानिक यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठापुढे …

Read More »

नवहिंद सोसायटीच्या संचालक मंडळाचा दिल्ली येथील लिडरशिप डेव्हलमेंट ट्रेनिंगमध्ये सहभाग

  येळ्ळूर : अलिकडच्या काळात सहकार चळवळ अधिक मजबूत आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार खाते आणि राष्ट्रीय को – ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इडिया (NCUI) या संस्था प्रयत्नशिल आहेत. याचाच एक भाग म्हणून दि. 8 जुलै ते 10 जुलै 2024 पर्यंत मल्टीस्टेट संस्थांच्या चेअरमन आणि संचालकांना लिडर्शिप डेव्हलमेंट ट्रेनिंग प्रोग्राम …

Read More »

अभिनेता दर्शनसह १६ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

  बंगळूर : चित्रदुर्गा रेणुकास्वामी हत्याकांडातील चालेंजिंग स्टार दर्शन थुगुदीप, त्यांची मैत्रीण पवित्रा गौडा आणि अन्य १५ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. दर्शन आणि पवित्रासह सर्व १७ आरोपींची न्यायालयीन कोठडी आज संपल्याने, त्यांना बंगळुर आणि तुमकूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. विशेष सरकारी …

Read More »

मार्कंडेय नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. राकसकोप धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ 2 फूट पाण्याची गरज आहे. त्यामुळे राकसकोप धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. जलाशयातील अतिरिक्त पाणी धरणातून सोडण्यात आल्यामुळे पाण्याचा विसर्ग झाला …

Read More »

मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली : गर्भवती महिला बचावली

  खानापूर :  पश्चिम घाटात सुरू असलेल्या पावसामुळे घराची भिंत कोसळल्याने एका गर्भवती महिलेने जीव मुठीत घेऊन पावसात रात्र काढल्याची घटना खानापूर तालुक्यात घडली आहे. खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने कळमळगी गावातील घराची पडझड झाल्याने खळबळ उडाली आहे. घरात सहा जण राहत होते. अचानक घराची भिंत कोसळल्याने घरातील लोकांनी रात्रभर पावसात …

Read More »

पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला; जीप विहिरीत कोसळून 7 जणांचा मृत्यू

  जालना : जालना – राजूर रोडवर तूपेवाडी फाट्याजवळ एका चारचाकी काळी पिवळ्या जीपचा भीषण अपघात झाला आहे. जीप विहिरीत कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला असून सहा जणांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मतदीने बाहेर काढण्यात आले आहेत. वारकरी पंढरपूरवरून घरी जात असताना हा अपघात झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून काही जणांची प्रकृती …

Read More »

विविध ठिकाणी वृक्ष कोसळून विद्युत पुरवठा खंडित

  बेळगाव : शहर परिसरात विविध ठिकाणी वृक्ष कोसळल्याने उत्तर विभागातील संपूर्ण विद्युत पुरवठा गुरुवारी सायंकाळी खंडित झाला होता. यामुळे संपूर्ण शहर अंधारात होते. हिंडलग्याला जाणाऱ्या सेंट झेवियर्स रस्त्यावर पावसाने गुरुवारी सायंकाळी वृक्ष कोसळल्याने संपूर्ण उत्तर भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला तसेच मजगाव परिसरातही वृक्ष कोसळल्याने शहरातील विद्युत पुरवठ्यावर परिणाम …

Read More »

विशाळगड अतिक्रमणाबाबत नियमांच्या बाहेर जावून कोणावरही अन्याय केला जाणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

  राज्यामाध्ये दुषित वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये कोल्हापूर : किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापुर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली व …

Read More »

धोतर नेसलेल्या वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; बंगळुरूमधील घटना

  बंगळुरू : धोतर नेसलेल्या एका वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारल्याची घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये घडली आहे. जीटी मॉलमध्ये १६ जुलै रोजी एक वृद्ध या मॉलमध्ये आला होता, पण मॉलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला प्रवेशद्वारावर रोखलं व धोतर नेसून आत येण्यास मनाई केली. त्याला मॉलमध्ये यायचं असेल तर पँट घालावी लागेल असं त्या …

Read More »

कोल्हापूरातील सर्वधर्मियांनी शिव-शाहू सद्भावना यात्रा काढून एकीचे दर्शन घडविले

  कोल्हापूर : सर्व धर्मियांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि सामाजिक परिवर्तनाची लढाई लढणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची कास धरुन गुण्यागोविंदाने राहणाऱ्या करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडविण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी आम्ही विचलित होणार नाही, तर प्रतिगाम्यांचे हे प्रयत्न अधिक ताकदीने हाणून पाडू, असा …

Read More »