Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

येळ्ळूर म.ए. समितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी वामन पाटील, कार्याध्यक्षपदी दुद्दाप्पा बागेवाडी, सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर

  सीमा प्रश्नाच्या लढ्यासाठी गाव पुन्हा संघटित; आगामी मोर्चे व आंदोलनात मोठ्या सहभागाचा निर्धार येळ्ळूर : सीमाप्रश्नाच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून अध्यक्षपदी वामन पाटील, कार्याध्यक्षपदी दुद्दाप्पा बागेवाडी आणि सेक्रेटरीपदी प्रकाश अष्टेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. रविवारी (दि. १४) यरमाळेजवळील …

Read More »

युवा समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मराठी शिक्षण, नेतृत्व व स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर गटशिक्षण विभागात पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवून यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा सत्कार सोहळा संपन्न. हा सोहळा रविवार १४ जून रोजी श्री …

Read More »

२८ ते ३१ जानेवारी दरम्यान पुण्यात रंगणार शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

  पुणे : मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक ठरणारी घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने केली आहे. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा शतकपूर्ती सोहळा ठरणारे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुण्यात भरणार असून, त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची निवड करण्यात …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कन्नड सक्तीच्या विरोधात येत्या २२ जून रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे तरी या मोर्चात सहभागी होण्यासाठी तसेच सीमाप्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती पावले उचलली जावी आणि तज्ञ समिती बैठक बोलाविण्यात यावी यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्रचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धरणं आंदोलन करण्यात येणार …

Read More »

दहावी-बारावीसाठी तिसरी पुरवणी परीक्षा नाही; शिक्षण विभागाचा निर्णय

    बेंगळुरू : करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा यंदाचा निकाल समाधानकारक लागला असून, त्यामुळे तिसरी पुरवणी परीक्षा घेण्याची आवश्यकता नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यंदा दहावी व बारावीच्या मुख्य परीक्षांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परिणामी, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या …

Read More »

प्रशासनाकडून महिन्याभरात घरकुलांच्या वितरणाचे आश्वासन : विलास गाडीवड्डर यांचे आंदोलन स्थगित

  निपाणी (वार्ता) : निपाणी नगरपालिकेतर्फे राजीव गांधी हौसिंग कार्पोरेशन आश्रय योजना जी प्लस २ अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचे वितरण येत्या महिन्याभरात सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून करण्यात येईल, अशी लेखी आश्वासन जिल्हाधिकारी आणि नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे आंदोलन येत्या महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती माजी …

Read More »

कन्नड फलकसक्तीविरोधात २२ जूनच्या भव्य मोर्चासाठी आजपासून जनजागृती मोहीम

  बेळगाव : बेळगाव शहर आणि सीमाभागात सुरू असलेल्या कन्नड फलकसक्तीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आता आक्रमक भूमिका घेतली असून, २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आजपासून व्यापक जनजागृती मोहिमेला प्रारंभ करण्यात येत आहे. मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा यासाठी समितीचे कार्यकर्ते शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांशी थेट …

Read More »

भारत विकास परिषदेच्या बेळगाव अध्यक्षपदी विनायक मोरे यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्या बेळगाव शाखा अध्यक्षपदी विनायक मोरे यांची सर्वानुमते सलग तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली. दोन वर्षे उत्कृष्ट सेवाकार्य केल्यामुळे त्यांना पुन्हा अध्यक्षीय दायित्व देण्यात आले. सेक्रेटरी म्हणून के. वासुदेव प्रभू व खजिनदार म्हणून डी. वाय. पाटील यांची निवड करण्यात आली. कर्नाटक उत्तर प्रांत संगठन सचिव म्हणून …

Read More »

पंढरपूरजवळ भीषण दुर्घटना; भाविकांचा टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू

  पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-म्हसवड मार्गावर रविवारी सकाळी हृदयद्रावक दुर्घटना घडली. सिद्धनाथांच्या दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळील विहिरीत कोसळल्याने १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांचा समूह सिद्धनाथ …

Read More »

मुजोरीला कंटाळलेल्या शेतकऱ्याचा संताप अनावर

    अधिकाऱ्याला चपलेने मारहाण; भरपाईसाठी हेलपाटे मारूनही न्याय नाही बंगळूर : जमीन संपादित करून अनेक वर्षे उलटूनही भरपाई न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने बागलकोट येथे अधिकाऱ्याला चपलेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. …

Read More »