Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची निर्णायक लढाई; रायगडातून सह्यांच्या मोहिमेला गती

  रायगड (नरेश पाटील) : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची लढाई आता निर्णायक टप्प्यात आली असून, पत्रकारांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या स्वाक्षरी मोहिमेला राज्यभरातून प्रतिसाद मिळू लागला आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो मराठी बांधवांच्या भावनांना आवाज देत ही मोहीम आता अधिक व्यापक स्वरूप धारण करत आहे. बेळगाव येथील “बेळगाव जिल्हा मराठी …

Read More »

भिमापुरवाडीत गुरुवारपासून अखंड हरिनाम सप्ताहसह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

    निपाणी (वार्ता) : भीमापूरवाडी येथील श्रीराम मंदिरात चैत्र शुध्द पौर्णिमा गुरुवार (ता.२ एप्रिल) पासून पासून चैत्र वद्य चतुर्थी सोमवार ता.६) अखेर अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. सोहळ्यात माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार-वडर, गळतगा पीकेपीएसचे …

Read More »

प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी दख्खनचा राजा ज्योतिबाची रांगोळी रेखाटली

    बेळगाव : बेळगावातील प्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्री यात्रेनिमित्त ज्योतिबाची रांगोळी रेखाटली आहे. सदर रांगोळी दोन फूट बाय तीन फूट आकाराची आहे. ही रांगोळी रेखाटण्यासाठी चौदा तास इतका वेळ लागला आहे. ही रांगोळी काढण्यासाठी लेक कलरचा वापर केला आहे. यापूर्वी देखील विठ्ठल …

Read More »

यशासाठी धैर्य आणि वक्तशीरपणा महत्त्वाचा

    किरण कमते : बागेवाडी महाविद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय ठेवून नियमित अभ्यासासह कठोर परिश्रम करणे महत्त्वाचे आहे. सहजासहजी यश मिळत नसून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न वक्तशीरपणा आणि धैर्याची आवश्यकता आहे, असे असे मत २०२५ मध्ये होणाऱ्या भारताच्या सर्वोच्च नागरी सेवा परीक्षेत ५३ वा …

Read More »

महावीरांच्या जन्मकल्याण महोत्सवात वरघोडा मिरवणुकीचे आकर्षण

  साध्वीजीश्री लब्धीवर्धनाश्रीजींची उपस्थिती; शहरातील विविध मार्गावरून भव्य मिरवणूक निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील जैन समाजातर्फे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मंगळवारी (ता. ३१) भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने साध्वीजीश्री लब्धीवर्धनाश्रीजींची यांच्या पावन उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळपासूनच भगवान महावीरांच्या उद्घोषानांनी निपाणी नगरी दुमदुमून गेली होती. वर …

Read More »

रवळनाथ को – ऑप. हौसिंग फायनान्सतर्फे आयएएस किरण कमते यांचा सत्कार

    निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील श्री. रवळनाथ कोऑप हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) संस्थेतर्फे हत्तरवाट (ता. चिक्कोडी) येथील संस्थेचे सदस किरण कमते हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५३ व्या क्रमांकाने उतीर्ण झाले आहेत. त्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सत्कार करण्यात आला. …

Read More »

सीमाप्रश्नी सह्यांची मोहीम यशस्वी करू : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्धार

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव देसाई होते. बैठकीचे प्रस्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. खानापूर : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे यांची निवड

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी समितीचे निष्ठावंत प्रकाश मरगाळे यांची अभिनंदनीय निवड सर्वानुमते करण्यात आली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर हे होते. बैठकीच्या सुरुवातीला रणजीत चव्हाण …

Read More »

दोड्डण्णावर हायस्कूलमध्ये ‘गुरुवंदना’ व ‘स्नेहमिलन’ कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : हालगा येथील श्रीमती जे. आर. दोड्डण्णावर हायस्कूलच्या 2006-07 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘गुरुवंदना आणि स्नेह मिलन’ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. सुमारे 19 वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या गुरुजनांचा सन्मान करून शालेय काळातील आठवणींना उजाळा …

Read More »

भानामतीच्या भीतीने मुलीला ठेवले साखळीने बांधून

  कागवाड तालुक्यातील मूळे गावात धक्कादायक घटना कागवाड : कागवाड तालुक्यातील मूळे गावात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिद्राय नावाच्या व्यक्तीने आपल्या बुद्धिमंद मुलीला अनेक वर्षे घरात साखळीने बांधून ठेवले, असे समजते. माहितीनुसार, ही तरुणी दहा वर्षांपूर्वी नियमित कॉलेजला जात होती, परंतु तिच्या विचित्र वर्तनामुळे कुटुंबीयांना भानामतीची भीती वाटू …

Read More »