Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

चार महिन्यानंतर ओलांडली महाराष्ट्र बसने कर्नाटकाची सीमा!

रिक्षा व्यवसायिकांनी केला सत्कार : आंतरराज्य बससेवेमुळे सुटकेचा निश्वास निपाणी(वार्ता) : कोरोनाचा संसर्ग, कोगनोळी टोलनाक्यावरील आरटीपीसीआरची सक्ती, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आगारांचा गोंधळ, महाराष्ट्रातील बस कर्मचाऱ्यांचा संप अशा विविध कारणांमुळे कर्नाटक महाराष्ट्रातील आंतरराज्य सेवा गेल्या चार महिन्यापासून बंद होती. या काळात प्रवाशांसह नोकरदार विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शिवाय …

Read More »

कोगनोळी येथे बांबरवाडीचा श्वान प्रथम

कोगनोळी : येथे माजी मंत्री वीरकुमार पाटील व महिला प्रियदर्शनी बँकेच्या अध्यक्षा आशाराणी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंबिका स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने आयोजित श्वान स्पर्धेत बांबरवाडी येथील हनुमान प्रसन्न राणू या श्वानने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत अक्षय …

Read More »

कॉंग्रेसचे आता विधानसभेत ‘दिवस-रात्र’ आंदोलन

ईश्वरप्पांच्या राजीनाम्याची मागणी कायम; विधान परिषदेतही पडसाद बंगळूर : राष्ट्रध्वजाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काँग्रेसची निदर्शनेने गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत सुरूच राहीली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज आजही ठप्प झाले. त्यामुळे सभाध्यक्षानी …

Read More »

काॅंग्रेसकडून ईटी यांच्या राजीनाम्याची मागणी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी यांचा मनमानी कारभार चांगला आहे. संकेश्वरात २४×७ पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली ईटी साहेब लोकांची लुबाडणूक करीत आहेत. अशा हट्टीखोर मुख्याधिकारीची संकेश्वरकरांना आवश्यकता नाही. हुक्केरीचे आमदार व राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी ईटी यांची बदली अन्यत्र करावी, अशी मागणी …

Read More »

प्रभाग क्रमांक 6 मध्ये समस्यांचे रडगाणे

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक ६ मधील समस्या निवारण सभेत प्रभागातील नागरिकांनी अनेक समस्यांचे रडगाणे सादर केले. सभेत मुख्याधिकारी जगदीश ईटी, अभियंता आर. बी. गडाद, उपतहसीलदार आर. एस. बडचीकर, नगरसेवक सचिन भोपळे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सभेत लोकांनी वेंकटेश नगर मधील रस्ता निर्माण कामांचा विषय उचलून तरला. दोन …

Read More »

तणावमुक्त राहून दहावी परीक्षेस सामोरे जा : युवा नेते उत्तम पाटील

बोरगाव येथे ‘अरिहंत’तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन निपाणी : शैक्षणिक जीवनात दहावी परीक्षा ही महत्त्वाची आहे. हे ओळखून विद्यार्थी परीक्षेत जास्त गुण मिळविण्यासाठी धडपडत असतात. परीक्षा जवळ आल्यावर विद्यार्थी गोंधळात राहून अभ्यासाबाबत तणाव वाढून घेतात. त्यामुळे परीक्षेचे नियोजन बिघडते. तरी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून अभ्यास करावे व आपले ध्येय निश्चित ठरवून पुढील करिअरच्या …

Read More »

उन्हाळा सुरू खानापूरात शहाळ्याना वाढती मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या उन्हाळ्यात कडक उन्हाळा, पावसाळ्यात मुसळधार पाऊस, हिवाळ्यात कडाक्याची थंडी अशी खानापूर तालुक्याची ख्याती आहे. त्यामुळे खानापूर तालुक्याची प्रसिद्धी सर्वाहुन वेगळी आहे. नुकताच थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. आणि गेल्या काही दिवसापासून कडक उन्हाचे चटके खानापूर शहरवासीयांना बसत आहे. त्यामुळे आता खानापूर शहरात शहाळे …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतींच्या स्थायी कमिटीची बैठक गुरुवारी दि. १७ रोजी नगरपंचायतींच्या सभागृहात पार पाडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलुरकर होते. तर बैठकीत नगराध्यक्ष मजहर खानापूरी, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, तसेच चीफ ऑफिसर बाबासाहेब माने होते. यावेळी प्रेमानंद नाईक प्रास्ताविक केले. तर चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी …

Read More »

कल्याणकारी योजनेसाठी शेतकऱ्यांची एकजूट महत्त्वाची

राजू पोवार : माणकापूर रयत संघटनेचे उद्घाटन निपाणी : कर्नाटक राज्य रयत संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव पाठीशी आहे. वर्षभरात शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यामध्ये संघटनेला यश आले आहे. कोगनोळी जवळील राष्ट्रीय महामार्ग परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित न करण्याबाबत संघटनेने नेहमी आग्रहाची भूमिका घेतली होती त्यालाही आता यश आले आहे. अनेक जळीत …

Read More »

श्री शंकराचार्य मठाच्या विकासात श्रींचे योगदान : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाच्या विकासात श्रीं सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे मोठे योगदान राहिल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. निडसोसी श्रींनी मठात देवदर्शन घेऊन मठाच्या सन्मानाचा स्विकार केला. मठातर्फे श्री शंकराचार्य स्वामीजींच्या हस्ते निडसोसी श्रींचा आणि कंपली श्री विद्या नारायण भारती स्वामीजींचा सन्मान करण्यात …

Read More »