गोव्यात करोडपती मंत्र्यांच सरकार; कोण आहे किती कोटीचा धनी माहितीये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सावंत यांच्यासह आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा तसेच अनेक …
Read More »प. बंगाल विधानसभेत भाजप-तृणमूलचे आमदार भिडले, भाजपचे 5 सदस्य निलंबित
कोलकाता : पश्चिम बंगाल राज्यात सुरु असलेल्या रक्तरंजित राजकारणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. भाजप-तृणमूलचे आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. यामध्ये एक आमदार जखमी आहे. याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी शुभेंदु अधिकारी यांच्यासह पाच आमदारांना निलंबित केले आहे. आमदारांमध्ये हाणामारी झाल्याने राज्यातील भाजप-तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारी विधानसभेचे कामकाज …
Read More »प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, सलग दुसर्यांदा बहुमान
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुसर्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, हरियाणाचे मुख्यमंत्री एम. एल. खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आदी दिग्गज नेत्यांची उपस्थित होती. मुख्यमंत्री सावंत यांच्यासह विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, …
Read More »‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला मिळणार्या प्रतिसादातून ‘समाजाला सत्य पहायला आवडते’ हेच दिसून आले! : भाषा सुंबली, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातील अभिनेत्री
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाने भारतात मोठी क्रांती निर्माण केली आहे. 32 वर्षे जे सत्य जनतेपासून लपवण्यात आले होते ते लोकांसमोर आल्याने मोठी जागृती झाली आहे. या चित्रपटानंतर प्रदर्शित झालेल्या अनेक मोठ्या चित्रपटांकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. यातून लोक काय पाहू इच्छितात, लोकांना काय आवडते, हे लोकांनी स्पष्ट केले आहे. ‘सब …
Read More »महाराष्ट्रासह 9 राज्यांत सीबीआयला ’नो एंट्री’
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरातील 9 राज्यांनी सीबीआयला तपासासाठी दिलेली सामान्य सहमती आता मागे घेतली आहे. सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या शपथपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अशी परवानगी नसल्यामुळे यापैकी पाच राज्यात एकवीस हजार कोटींच्या बँक घोटाळ्यांचा तपास प्रलंबित असल्याची माहिती केंद्रीय कार्मिक …
Read More »गोव्यात शपथविधी पार पडण्याआधीच काँग्रेसचा गेम, भाजपची कोंडी
पणजी : गोव्यातील निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपातून मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर मोदींनी प्रमोद सावंत यांना पुन्हा संधी दिली. पक्ष नेतृत्वाच्या विश्वासानंतर सावंत 28 मार्चला शपथविधी पार पडणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून दाखल होणार आहेत. मात्र त्याआधीच काँग्रेसने भाजपची कोंडी करण्याचा प्लॅन आखला …
Read More »चित्तूरमध्ये बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, 45 प्रवासी गंभीर
चित्तूर : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात एक बस 100 फूट दरीत कोसळल्यामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला असून 45 प्रवासी गंभीर जखमी झाले. या बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते. सर्वांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा भयंकर अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. तिरुपतीपासून 25 किलोमीटर अंतरावर असणार्या …
Read More »यूपीमध्ये पुन्हा योगी राज
यूपीमध्ये पुन्हा योगी राज; जाणून घ्या एका क्लिक वर नवीन मंत्र्यांची यादी लखनऊच्या एकना स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही शपथ घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. लखनऊच्या एकना स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही शपथ …
Read More »नाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद; तीन महिन्यांत दिलासा मिळण्याची शक्यता
नाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद; तीन महिन्यांत दिलासा मिळण्याची शक्यता नाशिकः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर आता पुणे-नाशिक महामार्गावरील शिंदे टोलनाका आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोलनाका बंद होणार आहे. पुणे-नाशिक महामर्गावर शिंदे गावाजवळील टोलनाका आणि संगमनेरच्या टोलनाक्यात फक्त 52 किलोमीटरचे अंतर आहे, तर पुणे-सोलापूरच्या दरम्यान 60 किलोमीटरच्या आत …
Read More »24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन का साजरा केला जातो?
24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन का साजरा केला जातो? क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. एकेकाळी या रोगाचा समावेश हा दुर्धर आणि कधीही बरा न होणाऱ्या रोगांमध्ये होत होता. मात्र आता या आजारांवर अनेक औषधोपचार निघाल्याने हा रोग पूर्ण पणे बरा होतो. क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta