Sunday , May 3 2026
Breaking News

देश/विदेश

कर्नाटकातील लॉकडाऊन १४ जूनपर्यंत वाढवला

बंगळूर : राज्यात कोरोना संक्रमणाची संख्या कमी असली तरी, ग्रामीण भागामध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. यामुळे लॉकडाऊन पुन्हा एक आठवड्याने वाढवण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य तज्ञ समितीने सरकारला दिला आहे. त्यामुळे १४ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा व काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत हा …

Read More »

“मेहुल चोक्सीला भारताकडं सोपवा”; डॉमिनिका सरकारची कोर्टाला विनंती

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील प्रमुख फरार आरोपी मेहुल चोक्सीला डॉमिनिका सरकारनं मोठा झटका दिला आहे. डॉमिनिकातील स्थानिक कोर्टात यासंदर्भात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान डॉमिनिका सरकारनं चोक्सीची याचिका सुनावणी योग्य नसून त्याला भारताकडे सोपवण्यात यावं असं म्हटलं आहे.  सुनावणीपूर्वी मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी म्हटलं की, …

Read More »

मोठी बातमी ! विषारी दारू पिल्यामुळे तब्बल 85 जणांचा मृत्यू; 33 जणांना अटक

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका गावात विषारी दारू पिल्याने तब्बल 85 जणांचा मृत्यू झाला आहे. अलीगडमधील करसुआ गावात हा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी मुख्य आरोपीसह आतापर्यंत एकूण 33 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांचा …

Read More »

सीबीएसई बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा रद्द!

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. आज (दि. १) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बोर्ड परीक्षांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत आज (दि. १) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बारावीची …

Read More »

मॉन्सून लांबला!

पुणे : चार दिवसांपूर्वी अंदमानमध्ये जोरदार प्रवेशानंतर वेगाने भारताकडे कूच करणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वारे मंदावल्याने मॉन्सूनचा पाऊस लांबला आहे. सध्या या वाऱ्याला पुढे येण्यास पोषक स्थिती नसल्याने मान्सूनला खीळ बसली आहे. परिणामी १ जून रोजी केरळमध्ये येणारा मॉन्सून ३ जूनपर्यंत लांबणार आहे.अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळ ओसरल्यानंतर मोसमी वारे सक्रीय …

Read More »

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढ

नवी दिल्ली : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २५ पैसे आणि डिझेलवर ३० पैशांची वाढ करण्यात आले आहे. पेट्रोल प्रतिलिटर १००.१९ रुपये आणि डिझेल ९२.१७ रुपये दराने विक्री होत आहे. दिल्लीत पेट्रोल ९३.९४ तर डिझेल ८४.८९ प्रतिलिटर विक्री होत आहे. सतत …

Read More »

राहुल गांधींकडून देशातील जनतेचा अपमान : प्रकाश जावडेकर

नवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेसह कोरोनाचा मुकाबला करत आहेत. याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘नाटक’ असल्‍याचे संबोधित असून, हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. भारतातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम डिसेंबर महिन्‍यापूर्वीच पूर्ण होईल, असे प्रत्त्‍युतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिले. पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही. भारतात …

Read More »

उत्तर प्रदेशमध्‍ये विषारी दारु पिल्‍याने १३ जणांचा मृत्‍यू, १० जण गंभीर

अलीगड : येथे विषारी दारु पिल्‍याने १३ जणांचा मृत्‍यू झाला. १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्‍यांच्‍यावर जिल्‍हा रुग्‍णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्‍यात आली आहे. देशी दारुची पाच दुकाने सील करण्‍यात आली आहेत, अशी माहिती स्‍थानिक प्रशासनाच्‍या सूत्रांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत जिल्‍ह्यातील सर्व …

Read More »

निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार; मोदी सरकारचा निर्णय

करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशात लावण्यात आलेले कठोर निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध गरजेचं असल्याचं गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली असल्याने अनेक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवे तसंच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असल्याचं केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी …

Read More »

कोरोनावर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांचे हित जपणे हे माझे एकमेव लक्ष: मुख्यमंत्री येडियुराप्पा

बेंगळूर : राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेविषयी मुख्यमंत्री येडियुराप्पांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी राज्यात कोविड -१९ वर नियंत्रण ठेवणे आणि लोकांचे हित जपणे हे माझे एकमेव लक्ष आहे, असे सांगितले. दरम्यान, राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे. “मुख्यमंत्र्यांनी कोविड, त्यावर नियंत्रण …

Read More »