खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरातील शांतानिकेत स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप व लैला शुगर्स यांच्या संयुक्त विद्यामाने श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला नंदगड माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी यांनी बुधवारी दि. ९ रोजी भेट दिली.यावेळी श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमधील रूग्णांची विचारपूस केली. तसेच श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरसाठी २५ पीपीइ …
Read More »श्री महालक्ष्मी कोविड सेंटरच्यावतीने इदलहोंड ग्रामपंचायतला भेट
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरच्यावतीने श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यामाने इदलहोंड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीला श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरचे अध्यक्ष किरण येळ्ळूरकर यांनी भेट देऊन इदलहोंड ग्राम पंचायत हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव संदर्भात …
Read More »महालक्ष्मी कोविड सेंटरकडून कोरोना औषधाचे मोफत वाटप
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) गावात कणेरी मठाच्या औषधाचे मोफत वाटप नुकताच करण्यात आले.शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप व व लैला शुगर कारखाना यांच्या सौजन्याने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरच्यामधून श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तोपिनकट्टी गावात कोरोनाच्या महामारीमुळे होणारा …
Read More »देवराईत मोफत पाणी पुरवठा
खानापूर (प्रतिनिधी) : देवराई (ता. खानापूर) परिसरातील गावाना पाण्याची टंचाई भासु नये. यासाठी काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांनी आपले आजोबा पैगंबरवासी “अब्दुल रहीमान इनामदार” यांच्या स्मरणार्थ देवराई क्षेत्राजवळील परिसरात येणाऱ्या सर्व गावांना मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचे अनावरण केले.बुधवारी दि. ९ रोजी मोफत पाहणी पुरवठ्याचा शुभारंभ केला.यावेळी बोलताना काँग्रेस नेते …
Read More »जत-जांबोटी महामार्गावरील खानापूरात डांबरीकरण निकृष्ठ
खानापूर (प्रतिनिधी) : जत जांबोटी महामार्गावरील पारिश्वाड ते खानापूर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे.मात्र कोरोनाच्या महामारीत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने तसचे लोकप्रतिनिधी कामाची पाहणी न केल्याने संबंधित कंत्राटदारानी या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे केले आहे.गेल्या कित्येक वर्षानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या महामारीचा फायदा …
Read More »मलप्रभा नदीघाटजवळील ब्रीजजवळ स्मशानभूमी निर्माण करा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील हिंदू समाजासाठी मलप्रभा नदीघाटावरील ब्रीजजवळ स्मशानभूमी निर्माण करावी. अशा मागणीचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने व नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांना खानापूर नगरवासीयांच्यावतीने नुकताच देण्यात आले आहे.खानापूर शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नविन एक स्मशानभूमी व्हावी, अशी मागणी होत होती. यासाठी नगरपंचायतीकडे निधीही मंजूर आहे परंतु निधी दुसरीकडे …
Read More »श्री महालक्ष्मी कोविड सेंटरकडून बिदरभावीत कोरोना औषधाचे मोफत वाटप
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कोरोनाच्या महामारीमुळे भितीचे सावट पसरले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुपच्या व लैला शुगर फॅक्टरीच्या सौजन्याने श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बिदरभावी गावात कोरोनाच्या महामारीमुळे होणारा सांसर्गिक रोग थांबवावा. यासाठी कणेरी मठाचे औषध मोफत वाटण्यात आले.यावेळी …
Read More »खानापूर- रामनगर रस्त्याचे काम त्वरित करावे
खानापूर युवा समितीच्यावतीने केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्र्यांना निवेदन सादर बेळगाव : दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या खानापूर ते रामनगर या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याकरिता स्वतः लक्ष घालून या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना …
Read More »खानापूर श्री महालक्ष्मी कोविड सेंटरला खा. कडाडी यांची भेट
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी सोमवारी दि. ७ रोजी भेट देऊन पाहणी केली. व त्याबद्दल एक तास चर्चा केली.यावेळी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, श्री …
Read More »खानापूर ता. प. कार्यालयात रोप लागवड
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात सोमवारी दि. ७ रोजी रोप लागवड कार्यक्रम पार पडला.यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते रोप लागवड करण्यात आली.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पृथ्वीतलावर वृक्षाचे प्रमाण कमी झाले. कारण वृक्ष तोडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. दुसरीकडे निर्सगाचा ऱ्हास …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta