मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि राज्य मराठी विकास संस्थेकडून आयोजन खानापूर : येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकारचे राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंडळच्या ताराराणी हायस्कूलमध्ये होणाऱ्या या परीक्षेला खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने …
Read More »‘जीवनानंद’ पुस्तक श्रमातून समृद्धीकडे नेणारी प्रेरणादायी वाट
डॉ. अच्युत माने : निपाणीत पुस्तक प्रकाशन सोहळा निपाणी (वार्ता) : प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने उभे राहत स्वतःला सिद्ध करणाऱ्या प्रा. आनंद संकपाळ यांनी ‘जीवनानंद’ या पुस्तकातून श्रमातून समृद्धीकडे जाणारी प्रेरणादायी वाट समाजासमोर ठेवली आहे, असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अच्युत माने व्यक्त यांनी केले. येथील बी. आर. पाटील …
Read More »जिंदालजवळ बस आणि कार यांच्यात भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू
भरधाव मोटार डिव्हायडर ओलांडून केएसआरटीसी बसला धडक बंगळूर : शहराजवळील मादनायकनहळ्ळी परिसरातील जिंदालजवळ मध्यरात्री भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणारी मोटार रस्त्यावरील डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या केएसआरटीसी बसला धडकली. या अपघातात मोटारमधील पाच युवकांचा मृत्यू झाला असून त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अपघात इतका भीषण होता …
Read More »मौजे खैरवाडच्या मातीतून जागतिक नेतृत्वापर्यंतची थक्क करणारी झेप……!
खानापूर : नंदगड शेजारील खैरवाड या छोट्याशा खेड्यात जन्मलेला एक जिद्दी विद्यार्थी आज जागतिक उद्योगविश्वात मानाचे स्थान मिळवतो, ही संपूर्ण खानापूर तालुक्यासाठी अभिमानाची बातमी आहे. परशराम कोलेकर यांची Stellantis या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये हेड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग… इंडिया अॅण्ड पॅसिफिक या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर नुकतीच नियुक्ती जाहीर झाली आहे. …
Read More »पंचहमी योजनांतर्गत खानापूर तालुक्यात ५०० कोटींचा लाभ : डॉ. अंजलीताई निंबाळकर
खानापूर : राज्य सरकारच्या पंचहमी योजनांमुळे खानापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेपर्यंत आत्तापर्यंत साधारणपणे ५०० कोटी रुपये पोहोचल्याची माहिती आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी दिली. काँग्रेस सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार गोरगरीब, सामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि महिलांच्या उन्नतीसाठी पंचहमी योजना प्रभावीपणे राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरात सुमारे १००० दिवसांत पंचहमी …
Read More »शेंगदाणा पावणे दोनशे पार, भगर दीडशेहे
उपवास निरंकार; महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फराळ महागला निपाणी (वार्ता) : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवास करणाऱ्या भाविकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. येथील बाजारपेठेत फराळाच्या साहित्याचे दर कडाडले असून केवळ सुका मेवाच नाही, तर साध्या फळांचेही दर गगनाला भिडले आहेत. विशेषता शेंगदाण्याने पावणे दोनशे पार तर भगर दीडशेहे रुपये किलो पर्यंत मजल मारली …
Read More »महाअभिषेक, महाप्रसादाने साई महोत्सवाची सांगता
साईस्तवन मंजिरीचे सामूहिक पारायण; दिवसभर भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : निपाणीयेथील साईशंकर नगर मधील साई मंदिरात दोन दिवसापासून आयोजित साई यात्रा महोत्सवात पालखी मिरवणुक, अभिषेक, पूजा, महाअभिषेक, महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (ता.१४) रात्री शेजारतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली. शनिवारी (ता. १४ रोजी पहाटे काकड आरती, …
Read More »डोंगराळ भागाच्या पाण्यासह रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील
सहकाररत्न उत्तम पाटील ; शेंडूर, गोंदूकुप्पीतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश निपाणी (वार्ता) : निरंतरपणे समाजसेवा आणि निवडणुकीच्या वेळी राजकारण केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आमच्या पाठीशी सदैव आहेत. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत महिलांच्या विकासात्मक धोरणांवर कार्य सुरू आहे. डोंगराळ भागात असलेल्या शेंडूर, गोंदूकुप् पीपरिसरात रोजगारनिर्मिती वाढवणे, युवकांना स्थानिक स्तरावर संधी उपलब्ध करून …
Read More »अतिवेगामुळे भीषण साखळी अपघातात ७ जणांचा मृत्यू
जॉली राईडचा दुर्दैवी अंत बंगळूर : शहराच्या बाहेरील भागातील होस्कोटे तालुक्यातील एम. सत्त्यवर गावाजवळ आज पहाटे भीषण साखळी अपघात घडून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिवेगात असलेल्या मोटारने नियंत्रण गमावल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास महिंद्रा एक्सयूव्ही ७०० मोटारमध्ये शहरातील एका महाविद्यालयातील सहा …
Read More »माजी खासदारांनी शेतकऱ्यांची माफी न मागितल्यास ‘रयत’चा आंदोलनाचा इशारा
निपाणी (वार्ता) : जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या एका बैठकीचे प्रसंगी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी बँकेतर्फे शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिल्यास तोटा होत असल्याचे म्हटले आहे. शेतकरी हा अन्नदाता असून त्यांच्यासाठीच जिल्हा मध्यवर्ती बँकेची सरकारने निर्मिती केली आहे. त्यामुळे जोल्ले यांनी हा शब्द मागे घेऊन शेतकऱ्यांची माफी न …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta