किनौर : हिमाचल प्रदेशमधील किनौर येथे घाटातील गाड्यांवर दरड कोसळल्याने जवळपास 11 जण ठार झाले आहेत. तर 30 जण अजून बेपत्ता आहेत. अनेक गाड्या दरडीखाली गाडल्या गेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या हिमाचल प्रदेशमध्ये कोसळलेल्या दरडीखाली एक ट्रक, सरकारी बस आणि अजून काही वाहने दबली गेली आहेत. शिमल्याच्या दिशेने जात असलेल्या …
Read More »नीरज चोप्राचा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण वेध!
टोक्यो : भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोपडाने सुवर्ण पदकाची ऐतिहासिक कमाई केली आहे. तब्बल तेरा वर्षानंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. आजच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 व दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भालाफेक करत विजयाची नांदी दिली. तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर तर निरजचा चौथा प्रयत्न फाऊल …
Read More »बजरंग पुनिया कांस्य पदकाचा मानकरी
टोकियो : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आज कझाकिस्तानच्या डाऊलेट नियाझबेकोव्हशी कांस्य पदकासाठी भिडला. त्याने सामन्यावर एकहाती वर्चस्व राखत ८–० अशा गुण फरकाने कांस्य पदकावर नाव कोरले.बजरंगने पहिल्यापासून सामन्यावर पकड मिळवून दोन गुण मिळवले. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये त्याने चार गुणांचा कमाई करत आघाडी ६–० अशी नेली.सामन्यास काही सेकंद शिल्लक असताना त्याने …
Read More »देशात लसीकरणाचा ५० कोटींचा टप्पा पार
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लस हाच सध्या तरी कोरोनाविरुद्धच्या लढाईतील महत्वाचे अस्त्र आहे. देशात आता कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांचा आकडा ५० कोटी पार झाला आहे. यासंदर्भात बोलताना आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले की, ५० कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे ही अभिमानास्पद कामगिरी आहे. लसीकरण प्रक्रियेमधील सातत्य ठेवण्यासाठी …
Read More »गुडबाय! बाबुल सुप्रियोंचा राजकारणातून संन्यास
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील भाजपा खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. एवढच नाही तर ते खासदारकीचा देखील राजीनामा देणार आहेत, त्यांनी नुकतीच या निर्णयाची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट टाकून केली आहे. ते पश्चिम बंगालमधील भाजपाचे एक दिग्गज नेते होते. आता त्यांचा हा निर्णय भाजपासाठी …
Read More »पॅकेज म्हणा वा मदत म्हणा, पण घोषणा करा, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार!
फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर कोल्हापूर (वार्ता) : कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच वेळी कोल्हापूरमध्ये हजर होते. त्यांनी समोरासमोर एकमेकांची भेट देखील घेतली. अशा प्रकारे दरवर्षी निर्माण होणार्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढणं आवश्यक असल्याची गरज दोन्ही नेत्यांनी व्यक्त …
Read More »जपानच्या खेळाडूला धक्का देत पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक!
टोक्यो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपला आक्रमक फॉम कायम राखत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा 21-12, 22-20 असे सरळ सेटमध्ये नमवले. सुवर्णपदकापासून सिंधू दोन पाऊल दूर.. सिंधू आता …
Read More »पुनर्वसनाबाबत कठोर निर्णय घेऊ, पाठीशी रहा; मुख्यमंत्री ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा कोल्हापूर (वार्ता) : ‘मला महापुराच्या प्रकरणात राजकारण करायचे नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘पुनर्वसनाबाबत काही कठोर निर्णय घेऊ, या निर्णयांच्या पाठीमागे उभे रहा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौर्यावर असून त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर ते …
Read More »केरळमध्ये लॉकडाऊन; 66 टक्के जनता कोरोनाबाधित
तिरुअनंतपुरम (बेळगाव वार्ता) : मागील 24 तासांत विक्रमी कोरोना रुग्ण आढळल्याने केरळ सरकारने राज्यात पूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. राज्यात दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन असेल. केरळमध्ये मंगळवारी एका दिवसात 22 हजार रुग्ण आढळले. हे देशभरात आढलेल्या एकूण रुग्णांच्या 50 टक्के आहेत. त्यामुळे येथे चिंता वाढली आहे. केरळ सरकारने बकरी ईद …
Read More »बाराबंकीमध्ये बसला मोठा अपघात, १८ ठार
लखनौ : उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे भीषण अपघात झाला. ट्रकने डबल डेकर बसला दिलेल्या धडकेत १८ जणांचा मृत्यू झाला. रामस्नेहीघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत लखनौ-अयोध्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला, तर १९ लोक जखमी झाले. सर्व जखमींना उत्तर प्रदेशमधील लखनौ ट्रॉमा सेंटर येथे हलविण्यात आले आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta