Sunday , September 20 2026
Breaking News

देश/विदेश

आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग

  पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन बंगळूर : श्री आदिचुंचनगिरी मठाने मांडलेल्या सर्वसमावेशक विकासाच्या नऊ तत्त्वांचे पालन केल्यास ‘विकसित भारत’चा मार्ग अधिक सोपा आणि व्यवहार्य होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नागमंगल तालुक्यातील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन करताना त्यांनी …

Read More »

२५ भाविकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीत उलटली; १० ठार

  मथुरा : उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे शुक्रवारी दुपारी मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. केसी घाटावर भाविकांना घेऊन जाणारी एक बोट तरंगत्या पुलाला धडकून यमुना नदीत उलटली. या बोटीत २० ते २५ भाविक होते अशी माहिती समोर आली असून, यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण अद्याप बेपत्ता …

Read More »

खर्गे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आसाममध्ये तक्रार; अटकेची मागणी

  बंगळूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्याविरोधात कथित वादग्रस्त व भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात आसाममध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आसाममधील गुवाहाटी येथे राष्ट्रीय …

Read More »

श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर हिमस्खलन; ७ जणांचा मृत्यू

  श्रीनगर : श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गावर लडाखमधील झोजी ला या खिंडीजवळ एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या महामार्गावर अचानक मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं असून अनेक वाहने यामध्ये बर्फाखाली गाडली गेली आहेत. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर हा …

Read More »

आंध्रप्रदेशात भीषण बस-टिप्पर अपघात; 14 जणांचा होरपळून मृत्यू, 18 जखमी

    अमरावती : आंध्रप्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील मार्कापुरमजवळ रायवरम परिसरात गुरुवारी सकाळी खासगी ट्रॅव्हल बस आणि टिप्पर लॉरी यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत किमान 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, वेगात असलेल्या बसने गिट्टी वाहतूक करणाऱ्या टिप्परला जोरदार धडक दिल्यानंतर बसला …

Read More »

भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा तडफडून मृत्यू

    आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात दुधातील भेसळीच्या एका भीषण घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. भेसळयुक्त दूध प्यायल्याने १६ जणांचा मृत्यू झाला असून, तीन जणांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात घडली आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच लालचेरुवू, चौडेश्वरनगर आणि स्वरूपनगरसारख्या …

Read More »

ओडिशा येथील हॉस्पिटलमध्ये अग्नीतांडव, १० रुग्णांचा होरपळून मृत्यू

  कटक : ओडिशामध्ये मोठी दुर्घटना घडली. हॉस्पिटलला आग लागल्यामुळे १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ओडिशाच्या कटकमध्ये घडली. सोमवारी मध्यरात्री एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला अचानक आग लागली. या आगीमध्ये अनेक जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आग कशी लागली यामागचे कारण शोधले जात आहे. तर …

Read More »

इराण-इस्रायल युद्धात दोन भारतीय नागरिकांचा बळी, एक बेपत्ता; २८ जहाजांमध्ये ७७८ खलाशी अडकले, केंद्र सरकारची माहिती

  नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष बाराव्या दिवशी पोहोचला असून या तणावाचा परिणाम समुद्री वाहतुकीवरही दिसू लागला आहे. व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यात दोन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या …

Read More »

एअर अ‍ॅम्ब्युलन्स क्रॅश, रूग्णासह ७ जणांचा मृत्यू

  रांची : गंभीर आजाराच्या रूग्णांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा (एअर अ‍ॅम्ब्युलन्स) भीषण अपघात झाला. यामध्ये रूग्णासह विमानातील सातही जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंडमधील चतरा जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. पोलिस उपायुक्तांनी ७ जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला पीटीआयशी बोलताना दुजोरा दिला. तातडीच्या उपचारासाठी सोमवारी रात्री विमान रांचीमधून दिल्लीकडे रवाना झाले होते. पण …

Read More »

तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; महाराष्ट्रात संतापाची लाट

  तेलंगणा : तेलंगणामध्ये समाजकंटकांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस असताना काही समाजकंटकांनी हा प्रकार केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. पण या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. संगारेड्डी जिल्ह्यात ही घटना घडली. समाजकंटकांना अटक करण्याची आणि कठोर शासन करण्याची …

Read More »