मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र, भाजप तिसरी जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस …
Read More »परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा
सुरेश मुळे यांची नितिन गडकरी यांच्याकडे मागणी जालना (प्रतिनिधी) : परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी ब्रम्ह महाशिखर परिषदेचे अध्यक्ष सुरेश मुळे व सखाराम कुलकर्णी यांनी आज दि. 2 जुन गुरुवार रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील निवासस्थानी यांची भेट घेऊन केली. ब्राह्मण समाजातील गोर गरीब …
Read More »माणगांव आगारातर्फे लालपरीचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
माणगांव (नरेश पाटील) : दि. 01 जून रोजी महाराष्ट्र राज्य परिवाहन महामंडळ 74 वर्धापन दिन तसेच 75 व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्षाबद्दल कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम आगार व्यवस्थापक रा.प. माणगांवचे चेतन मुकुंद देवधर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून यंत्र अभियंता (चा.) माने, विभा. भांडार अधिकारी नाळे, …
Read More »जगदंब दुचाकी मोटर्सचे शानदार उद्घाटन
माणगांव (नरेश पाटील) : शहरात मोर्बा रोड येतील कोकण बाझारच्या समोर जगदंब मोटर्स या नव्या दुचाकी शोरूमचे उद्घाटन रविवार दि. 29 मे रोजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी वॉर्डातील सदस्य तथा न. पं. चे घटनेते प्रशांत साबळे त्याच बरोबर नितीन बामगुडे, संदीप करंगटे, अमोल मोने, पोलीस …
Read More »कोवाडमध्ये विद्युत वाहिनी तारेला सळीचा स्पर्श झाल्याने एक ठार
तिघे जण गंभीर जखमी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड (ता. चंदगड) येथे घराचे बांधकाम सुरू असताना कॉलमची सळी उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला चिकटल्याने शॉक लागून २२ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ बेळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. …
Read More »राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी उपमुख्यमंत्र्यांनी साधला संवाद कोल्हापूर (जिमाका) : योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या …
Read More »कोल्हापूर महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर
इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला जोर कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे. आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. मनपाची प्रभाग रचना त्रिसदस्यीय असून 92 नगरसेवक निवडून …
Read More »भाजपकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांचे अर्ज दाखल
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तीन उमेदवारांनी आज (दि.30) अर्ज दाखल केले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आज त्यांनी आपले …
Read More »स्वा. सावरकरांच्या विचारांकडे दुर्लक्ष केल्यानेच पाक आणि बांगलादेश यांसारखे देश कुरापती काढत आहेत! : श्री. नरेंद्र सुर्वे
कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्रष्टे क्रांतीकारक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चीन, पाकिस्तान यांसारख्या आजूबाजूच्या देशांची स्थिती पाहता भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने विदेश नीती काय असावी, याविषयी त्यांनी सजगपणे विचार मांडले होते. देशाच्या सीमा सुरक्षित रहाण्यासाठी भारतीय युवांचे सैनिकीकरण व्हायला हवे, ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका होती. त्यांनी गावोगावी जाऊन यासंबंधी मोठ्या …
Read More »…आता हनुमान जन्मस्थळाबाबत नवा दावा
गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या हनुमान जन्मस्थळाबाबत नवा दावा साधु महंतांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव हे किष्किंधा नगरी असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे. एवढेच नाही तर शासन दप्तरी, जिल्हा नियोजन समितीवर ही परिसराची किष्किंधा नगरी अशीच नोंद असल्याची माहिती येथील जाणकारांनी दिली आहे. ज्ञानवापी नंतर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta