Saturday , July 27 2024
Breaking News

खानापूर कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना आवाहन

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी): कृषी खात्याकडून खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला आवाहन करण्यात येते की, सन २०२०-२१ सालातील पावसाळी हंगामात कर्नाटक सरकार प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत तालुक्यातील चार संपर्क केंद्रातील बिडी संपर्क केंद्रात भात, मक्का, शेंगा.

गुंजी संपर्क केंद्रात भात, मक्का, शेंगा. जांबोटी संपर्क केंद्रात भात, मक्का, शेंगा, नाचना. खानापूर संपर्क केंद्रात भात, मक्का, शेंगा, सोयाबीन आदी पिकावर ५१ ग्राम पंचायतीतील शेतकरी वर्गानी बळेविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी युनिव्हर्सल संपो
जनरल कंपनी लिमिटेडला नोंद करण्याचे आयोजन आले आहे. तेव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका कृषी सहाय्यक अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *