Sunday , July 26 2026
Breaking News

लग्न न झाल्याच्या निराशेमुळे दोन भावांनी केली आत्महत्या!

Spread the love

 

संकेश्वर : जीवनाला कंटाळून दोन भावांनी आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील कोननकेरी गावात ही दुर्घटना घडली. लग्न न झाल्याच्या निराशेमुळे दोन्ही भावांनी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्यााचे समजतते.
संतोष रवींद्र गुंडे (५५) आणि अण्णासाहेब रवींद्र गुंडे (५०) हे मृत भाऊ आहेत. लग्न न झाल्याने दोन्ही भावांना दारूचे व्यसन होते. त्यांनी दारूमध्ये विष मिसळले आणि ते प्यायले. लगेचच शेजाऱ्यांनी त्यांना महाराष्ट्रातील गडहिंग्लज शहरातील रुग्णालयात दाखल केले. पण दोघांचाही कोणताही उपचार न होता मृत्यू झाला.

संकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *