Wednesday , July 29 2026
Breaking News

Belgaum Varta

ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ नुकसान भरपाई द्या

राजू पोवार : रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : परतीच्या पावसाने चिकोडी तालुक्यांमध्ये थैमान घातलेले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशीसह सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीनला कोंब फुटले तर तंबाखू ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड नैराष्यात आहे. समोर दिवाळी सारखा सण असतांना शेतकरी आसमानी …

Read More »

जबाबदारी ओळखून काम करा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सक्त सूचना

बंगळूर : राज्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या घरे आणि पिकांना मदतीचे वाटप समाधानकारक नाही, असे म्हणत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जिल्हाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. जबाबदारी ओळखून काम करण्याच्या त्यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या. विधानसौध येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या जिल्हाधिकीऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले की, अपेक्षित प्रमाणात उपाययोजना हाती घेण्यात आलेली …

Read More »

उद्या बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा; रॉजर बिन्नी होणार 36 वे बीसीसीआय अध्यक्ष

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची मंगळवारी अर्थात 18 ऑक्टोबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. यावेळी भारताचे माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे. बिन्नी हे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष असून त्यांना राज्य संस्थेतून पायउतार व्हावं लागणार आहे. याशिवाय आयसीसी चेअरमनबद्दलही …

Read More »

प्रशासनाच्या दडपशाहीला न जुमानता सायकल फेरी काढण्याचा निर्धार

    बेळगाव : कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून 1 नोव्हेंबर काळ्या दिनाची सायकल फेरी व निषेध मोर्चा काढता आला नाही. मात्र यावर्षी अटक झाली तरी बेहत्तर पण सायकल फेरी बेळगाव शहरातून ठरलेल्या मार्गावरून निघणारच असा निर्धार शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. रंगुबाई पॅलेस येथे शहर समितीची बैठक …

Read More »

कोजिमाशि ही शिक्षकांची आदर्श मातृसंस्था : आमदार राजेश पाटील

  गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था ही खऱ्या अर्थाने शिक्षकांची आदर्श मातृसंस्था असून सभासदांच्या हिताचा विचार करणारी जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था आहे. विविध योजना राबविणारी ही पतसंस्था सभासदांच्या विश्वासास पात्र ठरली असून चांगली सेवा व शाश्वती देणारी आहे. संस्थेचा पारदर्शक व काटकसरी कारभार यामुळे संस्थेचा नावलौकिक सर्वदूर …

Read More »

करंबळ येथे खानापूर म. ए. समितीची जनजागृती

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी तसेच मराठी भाषिकांची अस्मिता ज्वलंत करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात तुकाराम गाथा व ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी काल रविवार दि. 16 ऑक्टोबर रोजी करंबळ येथे जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. करंबळ येथील …

Read More »

बेळगाव मित्र मंडळ पुणे यांचा वधूवर मेळावा संपन्न

  बेळगाव (प्रतिनिधी) : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात नोकरी, व्यवसाय – उद्योगानिमित्त स्थायिक झालेल्या बेळगावकरांना कौशल्याने एकत्र आणून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्री.नारायण महादेव रामजी यांनी गेल्या 32 वर्षांपूर्वी बेळगाव मित्र मंडळ ट्रस्ट,पुणे ची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून श्री. नारायण रामजी पुणे स्थित बेळगावकरांसाठी पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रम …

Read More »

सरकारी भु-अतिक्रमित जमिनी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी लढा कायम देऊ : बाबूराव देसाई

  खानापूर तालुक्यातील अतिक्रमित जमिन धारक शेतकऱ्यांना मार्गदर्शन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जवळपास ५००० एकर जमिनी रेव्हनू पड जमिनी, फाॅरेस्टे खात्याच्या जमिनी, गायरान जमिनी, हंगामी लागवड म्हणजे एच एल जमिनी, अशा जमिनी शेतकरी कसत आहेत. त्या जमिनीचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा. यासाठी तालुका सरकारी भू-अतिक्रमित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकार विरोधात …

Read More »

केंद्र सरकारच्या कृषी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : खासदार मंगला अंगडी

  बेळगाव : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधीसह अनेक नवीन योजना राबविल्या असून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे खासदार मंगला अंगडी यांनी येथे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत देशभरातील एकूण 600 ठिकाणी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे ऑनलाइन उद्घाटन केले. या पार्श्वभूमीवर मंगला अंगडी यांनी बेळगाव ए.पी.एम.सी. …

Read More »

शिप्पूर -उत्तुर रस्त्यावरील खड्ड्यात आम आदमी पक्षाने केले वृक्षारोपण

  निपाणी (वार्ता) : सतत पडणारा पाऊस आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर खड्डे पडून दररोज अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. टायर फुटणे, पंक्चर होण्यासह वाहनांचेही नुकसान होत आहे. तरी संबंधित विभागाचे रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे परिणामी खड्ड्यांच्या आकारात वाढ झाली आहे. कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा …

Read More »