बेळगाव : मराठा मंदिर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आयसोलेशन कोविड केअर सेंटरला रोटरी क्लब मिडटाऊनतर्फे जीवनावश्यक वस्तू वितरित करण्यात आल्या.रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष अशोक कोळी, सचिव नागेश मोरे, रोटेरियन प्रकाश डोळेकर, संतोष नाईक आदींनी समितीच्या कोविड केअर सेंटरला तांदूळ, तेल, तूरडाळ, साखर, चहा पावडर, साबण आदी साहित्य कोविड केअर सेंटरचे संचालक …
Read More »आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करा; मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नुकतीच बैठक पार पडली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत बैठकीतील चर्चेविषयी माहिती दिली. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत त्याची माहिती घेऊ असं आश्वासन …
Read More »संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज
बेळगाव : मागील दोन वर्षांचा अनुभव बघता यावर्षीही जनतेला पूरपरिस्थितीचा सामना करावा लागणार आहे त्यासाठी प्रशासन पूर्व तयारीला लागले असून 500 निवारा केंद्रे स्थापन करण्यात येणार असून तालुका निहाय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. वास्तविक दरवर्षी 100 च्या आसपास निवारा केंद्र उभारण्यात येतात पण सध्याच्या कोरोनाच्या काळात पूरग्रस्तांना दाटीवाटीने …
Read More »कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचा निपाणीत बुडून मृत्यू
100 फूट खोलीतून काढला मृतदेह : कोल्हापूरच्या जीवरक्षकाला पाचारण निपाणी (संजय सूर्यवंशी) : मामाच्या गावी निपाणी येथे आलेल्या कोल्हापूर येथील शाळकरी विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.8) सकाळी उघडकीस आली. रणवीर दिपक सूर्यवंशी (वय 15 रा. महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर ) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या …
Read More »बस तिकीट दरवाढ नाही : परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी
बेंगळुरू : कोरोना लॉकडाऊनच्या ओझ्याखाली दबलेल्या जनतेत आता दुसरे ओझे उचलायची ताकद राहिलेली नाही. त्यामुळेच राज्यात बस तिकीट दरात वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.बंगळुरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी सध्या सरकार बस तिकीट दरात कोणतीही वाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले. गरीब व जनसामान्यच …
Read More »माजी मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ आमदार सी. एम. उदासी यांचे निधन
बेंगळुरू : माजी मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ आमदार सी. एम. उदासी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.बंगळूरच्या नारायण हृदयालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचाराचा फायदा न होता त्यांचे निधन झाले. हावेरी जिल्ह्यातील हनगल मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. हावेरीचे खासदार शिवकुमार उदासी हे त्यांचे पुत्र होत.मुख्यमंत्री बी. एस. …
Read More »निपाणीतील ओढे, नाले प्लॉस्टीकने फुल्ल!
पावसाचे पाणी जाणार कुठे : नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे निपाणी (संजय सूर्यवंशी) : निपाणी शहर परिसरातील ओढे- नाले प्लॉस्टीक, निर्माल्य, जुने कपडे, जुन्या इमारतीची दगड माती अशा टाकावु साहित्याने भरलेली आहेत. पावसाळ्यात पाणी वाहण्यासाठी जागाच नाही. अशावेळी अतिवृष्टीने महापुर आला तर शेती बरोबरच परिसरातील रहिवाशांचेही नुकसान होणार आहे. त्याकडे नगरपालिका …
Read More »पाच दिवसानंतर उघडली किराणा दुकाने
कोरोना नियमांचे पालन करण्याची भूमिका : मास्क, सॅनिटायझर वापरणे आवश्यकच निपाणी : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य शासनाने निर्धारित केलेल्या लॉकडाऊनमध्ये निपाणी तालुक्याचा समावेश केला होता तरीही रुग्णसंख्या वाढतच गेली. अखेर स्थानिक प्रशासनाने निपाणी व परिसरातील किराणा दुकाने सलग पाच दिवस बंद ठेवली होती. त्यानंतर दुकाने सकाळी सहा …
Read More »मलप्रभा नदीघाटजवळील ब्रीजजवळ स्मशानभूमी निर्माण करा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील हिंदू समाजासाठी मलप्रभा नदीघाटावरील ब्रीजजवळ स्मशानभूमी निर्माण करावी. अशा मागणीचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने व नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांना खानापूर नगरवासीयांच्यावतीने नुकताच देण्यात आले आहे.खानापूर शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नविन एक स्मशानभूमी व्हावी, अशी मागणी होत होती. यासाठी नगरपंचायतीकडे निधीही मंजूर आहे परंतु निधी दुसरीकडे …
Read More »बँकांमध्ये ग्राहकांच्या गर्दीचा महापूर
सकाळी नऊ वाजल्यापासूनच गर्दी : तीन दिवसानंतर उघडल्या बँका निपाणी : येथील शहरातील बँकेसमोर ग्राहकांची झालेली गर्दी. निपाणी (संजय सूर्यवंशी) : गेल्या महिन्यापासून शहर आणि ग्रामीण भागात रुग्णांनी मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णालय, मेडिकल, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. तब्बल पाच दिवसानंतर बँका …
Read More »