संकेश्वर (महंमद मोमीन) : राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष, राष्ट्रप्रशस्ती प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक डॉ. शिवनगौडा बाळगौडा पाटील (वय ८१) यांचे आज सकाळी ६.१० वाजता संकेश्वर बसवान गल्लीतील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ते कवी, लेखक आणि उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांची १२ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना एकलव्य प्रशस्ती, उत्तम शिक्षक राज्य …
Read More »गुडेवाडीच्या डाॅ. परशराम पाटीलांची अमित शहांसोबत शेती विषयावर चर्चा
चंदगड : कृषी व सहकार क्षेत्राच्या विकासासाठी केंद्रीय गृह तसेच सहकार मंत्री अमित शहा देशभरातील तज्ज्ञांशी चर्चा करीत आहेत. याचं पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डाॅ. परशराम पाटील यांना चर्चेसाठी दिल्लीत आमंत्रण दिले होते. सहकारातून ग्रामीण भाग समृद्ध करून भारताला कृषी क्षेत्रात महाआर्थिक शक्ती बनवण्यासाठी अमित शहा …
Read More »संकेश्वरातील संस्कृत पाठशाळा संस्कार शिबिर ठरावे : स्वामी मोक्षात्मानंद
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नवभारत संघातर्फे प्रारंभ करण्यात आलेली संस्कृत पाठशाळा संस्कार शिबिर ठरावे असे बेळगांव रामकृष्ण मिशन आश्रमचे स्वामी मोक्षात्मानंद यांनी सांगितले. संकेश्वर अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेत आयोजित संस्कृत पाठशाळा उद्घाटनप्रसंगी स्वामीजी बोलत होते. समारंभाचे उद्घाटक स्वामी मोक्षात्मानंद, अध्यक्ष ॲड. एस. एन. जाबण्णावर, ॲड. रामचंद्र जोशी, …
Read More »आंबेडकर रिसर्च सेंटरला वाढीव निधी तात्काळ मिळावा
प्रा.सुरेश कांबळे: समाज कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : भारतीय समाज व्यवस्थेमध्ये हजारो वर्षाची रुढीपरंपरेच्या विरोधात ज्यांनी माणुसकीचे वैचारिक रणसंग्राम केला आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला अशा थोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्नाटक भूमीमध्ये ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले. त्या …
Read More »विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, गुणवत्तेसह कौशल्य रुजविणे महत्त्वाचे : युवा नेते उत्तम पाटील
बोरगाव येथे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देशाची भावी पिढी अर्थात आजचे विद्यार्थी ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न व त्या त्या प्रसंगाला धैर्याने तोड देणारे बनले पाहिजेत. यासाठी त्यांच्यामध्ये संस्कार, गुणवत्ता व कौशल्य ही त्रिसूत्री रुजविणे गरजेचे आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथील आर. ए .पाटील …
Read More »एकनाथ शिंदे हेच आपले नेते; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला, फडणवीसांचं स्पष्टीकरण
मुंबई : मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले त्यानंतर एकनाथ शिंदे हेच आपले नेते आहेत. चंद्रकात पाटलांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे म्हणत, फडणवीसांनी राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ …
Read More »औद्योगिक क्षेत्रासाठी रेड क्रॉसतर्फे फेसमास्क वितरण
बेळगाव : आयएमटीएमए, बीएफसी आणि बीसीसीआय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे औचित्य साधून भारतीय रेड क्रॉस सोसायटीतर्फे औद्योगिक क्षेत्रासाठी फेसमास्क वितरण करण्याचा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहामध्ये काल शुक्रवारी सायंकाळी आयोजित या उपक्रमाप्रसंगी आयएमटीएमए बेंगलोरचे वरिष्ठ संचालक एम. कृष्णमूर्ती बीसीसीआय अध्यक्ष रोहन जुवळी, सीसीआय चेअरमन अनिश …
Read More »मनावर दगड ठेवून भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले : चंद्रकांत पाटील
मुंबई : “मनावर दगड ठेवून भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आपल्याला अतिशय दुःख झाले.”, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (शनिवार) येथे केले. या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी व कार्यसमितीच्या पनवेल येथे …
Read More »येडियुराप्पा यांची राजकीय निवृत्ती, पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा
शिमोगा : भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पुढील विधानसभा निवडणुकीत शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांनी लोकांना शिकारीपुरा येथील जागेवर त्यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. “मी निवडणूक लढवणार नाही. मी …
Read More »शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती देणाऱ्यांमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश : शरद पवार
मुंबई : काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली, त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश होतो, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. माझ्या मते शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही, असं वक्तव्यही शरद पवार यांनी केलं आहे. ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तकाचं पुण्यामध्ये शरद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta