Thursday , December 11 2025
Breaking News

Belgaum Varta

रेल्वे स्टेशन रोडवर धोकादायक खड्डा, खानापूर नगरपंचायतीचे दुर्लक्ष

खानापूर (प्रतिनिधी) : शहरातील तहसील कार्यालय ते रेल्वे स्टेशनपर्यंत असलेल्या रस्त्यावर नगरपंचतीच्याजवळ भला मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा धोकादायक आहे. खानापूर शहरात नुकताच मुसळधार पावसाने रस्त्याची वाट लावली त्यामुळे प्रवाशी वर्गाचे आतोनात हाल होत आहेत.असे असताना खानापूर शहरातील रेल्वे स्टेशनवर रोडवरील नगरपंचायतीच्या कार्यालयाजवळ रस्त्याच्या बाजूला भला मोठा खड्डा गेल्या …

Read More »

मुसळधार पावसाने करंजाळमध्ये भात शिवाराचे प्रचंड नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखणाऱ्या खानापूर तालुक्याला नुकताच झालेल्या महाभयंकार अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यातील बिजगर्णि ग्राम पंचायत हद्दीतील करंजाळ गावच्या सुब्राव मऱ्याप्पा पाटील यांच्या सर्वे नंबर ९ मधील तीन एकर भात जमिनीचे तसेच दोन एकर माळ जमिनीचे मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे.या शिवारात बांधाचे पाणी …

Read More »

खानापूर विद्यानगरात जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात जाणाऱ्या तालुका मलप्रभा क्रिडांगणाजवळील रस्त्याची दुर्दशा झाली आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून विद्यानगर मयेकर नगरात जाणाऱ्या रस्त्याचे दुरूस्तीचे काम झालेच नाही. त्यामुळे याभागात गुडघाभर चिखल पावसाळ्यात होतो. त्यामुळे वाहने अडकण्याच्या घडना घडतात. नगरपंचायतीने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी विद्यानगर, मयेकर नगरातील नागरिकांतून …

Read More »

संकल्प फाऊंडेशनने दिली चाफ्याचा वाडा शाळेला दिली भेट

खानापूर (प्रतिनिधी) : संकल्प फाऊंडेशनच्यावतीने खानापूर तालुक्यातील चाफ्याचा वाडा येथील लोअर प्रायमरी शाळेला नुकताच भेट दिली आणि विद्यार्थांना मास्क व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवाय शाळेतील मूलभूत सुविधांची विचारपूस करून शाळेला होईल तेवढी मदत करण्याचा पुढाकार घेतला.सुरूवातीला शाळेच्या सहशिक्षिका सौ. निलम शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.. संकल्प फाऊंडेशनच्यावतीने शाळेसाठी …

Read More »

खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने ३३३ घरे जमीनदोस्त

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात नुकताच थैमान घातलेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत ३३३ घरे जमीनदोस्त झाली आहेत.शहरासह तालुक्यातील विविध गावात मुसळधार पावसामुळे घरे पडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.या कुटूंबाना तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.मागील आठवड्यात गुरूवारी व …

Read More »

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी बसवराज बोम्मई शपथबद्ध!

बेंगळुरू: गेल्या कांही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून सुरू झालेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून आज बुधवारी सकाळी बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी आज सकाळी 11 वाजता बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रीपद व गोपनीयतेची शपथ देवविली. शपथविधीप्रसंगी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह भाजपचे केंद्र व राज्यातील …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिनोळी येथे रुग्णवाहिका लोकार्पण संपन्न…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने चंदगड विधानसभा मतदारसंघात सामाजिक बांधिलकी जपत एक वेगळा उपक्रम राबविला आहे. चंदगडवासीयांची होणारी गैरसोय थांबावी व नेहमी उपलब्ध व्हावी यांसाठी सर्व सोयी नियुक्त अशी अत्याधुनिक अम्ब्युलन्स 24×7 तास रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी प्रभाकर दादा खांडेकर …

Read More »

पूरग्रस्तांना राष्ट्रीय काँग्रेस चंदगडचा मदतीचा हात…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चंदगड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी तालुक्यातील दाटे, बुझवडे, तळगुळी, कानडी, कानूर, बामनकेवाडी गावाचा दौरा केला. घुल्लेवाडी- निटूर दरम्यानच्या ओढ्यात वाहून गेलेल्या तळगुळी येथील महिला सुनीता पांडुरंग कंग्राळकर यांच्या घरी …

Read More »

पथदीप दिवसाही सुरूच!

बेळगाव : ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील संपूर्ण मार्गावरील पथदीप दिवसा सुरु असल्याचे निदर्शनास आले. यामुळे हेस्कॉमचा अनागोंदी कारभार उघडकीस आला आहे. हेस्कॉमने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Read More »

अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी

अतिवृष्टीमुळे नुकसान मदतीसंदर्भात घेतला पहाणी आढावा बेळगाव : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अतिवृष्टी झाली. तसेच अति पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. याबाबत कृषि विभागाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी. त्याचप्रमाणे पिक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने 100 टक्के मदत मिळवून द्यावी. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विषय …

Read More »