संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पार्श्वलब्दी ग्रुप, श्रावकगण आणि बेळगांव पार्श्वलब्दी सेवा ट्रस्टच्या वतीने वर्धमान महावीर जयंती आणि परमपूज्य कर्नाटक केसरी आचार्य श्री भद्रंकरसूरीश्वरजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर समुदाय भवनमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धमान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाप्रसादसेवेचा शुभारंभ करण्यात आला. महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तगणांनी घेतला. …
Read More »संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी रमेश जारकीहोळींनी केला नवा गौप्यस्फोट
बेळगाव : सध्या राज्यभरात गाजत असलेल्या संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी प्रत्येक क्षणाला नवनवे दावे केले जात असून माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनीही आता याप्रकरणी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. आपल्याबाबत सीडी प्रकरणी रचण्यात आलेल्या षडयंत्रातील समूहाचा संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाची …
Read More »सर्वधर्म समभाव ठेवूनच विकासाचे स्वप्न पूर्ण करणार : आमदार राजेश पाटील
अडकुर येथील विविध 1 कोटी 35 लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवरच आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. घटनेत दिलेले मूलभूत अधिकार आणि आंबेडकर यांनी घालून दिलेल्या बुद्धांच्या विचारावरच या देशांमध्ये शांतता नांदावी. सर्वधर्म समभाव आपल्यात असावा आणि सर्व जाती, …
Read More »ग्रामीण विकास मंत्री ईश्वरप्पा राजीनामा देणार!
संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी अडचणीत बंगळूर : ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ते उद्या (ता. 15) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द करतील. बेळगावचे कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभुत असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाने …
Read More »आयसीएलच्या सेवा कार्यालयाचे बेळगावात उद्घाटन
बेळगाव : “बेळगावचा देशातील विविध राज्यांशी आणि शहरांशी व्यापार आणि वाहतुकीच्या दृष्टीने संपर्क वाढला असून बेळगावात इंटिग्रेटेड कुरियर्स अंड लॉजिस्टिक (आयसीएल) सेवा सुरू झाल्याने ग्राहकांची उत्तम सोय झाली आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आयएक्सजीची निवड झाली आहे. यामुळे बेळगावकराना जगभरात आपल्या वस्तू कमीत कमी वेळात पाठविता येणे शक्य आहे” असे विचार …
Read More »देशाची राज्यघटना हा आपल्या देशाचा धर्मग्रंथ : जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ
बेळगावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ जयंती उत्साहात बेळगाव : जात-पात, धर्माचा विचार न करता देशातील सर्व वर्गातील लोकांच्या हिताचा विचार करणारी राज्यघटना निर्माण करण्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाते. आंबेडकरांनी निर्माण केलेली देशाची राज्यघटना हा आपल्या देशाचा धर्मग्रंथ आहे, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी …
Read More »खानापूर हेस्काॅम कार्यालयात डॉ. आंबेडकर जयंती साजरी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील हेस्काॅम कार्यालयाच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी झाली. हेस्काॅम कार्यालयाचे अधिकारी रंगनाथ सी. एस. यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो प्रतिमेचे पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले. त्यानंतर श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी बोलताना हेस्काॅम कार्यालयाचे अधिकारी रंगनाथ सी. एस. म्हणाले की, …
Read More »सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने बॅ. नाथ पै व्याख्यानमाला 17 एप्रिलपासून
बेळगाव : सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेच्या वतीने दरवर्षी जानेवारी महिन्यात होणारी ‘बॅ नाथ पै व्याख्यानमाला’ कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती ती आता एप्रिल महिन्यात होणार असून त्याचे पहिले पुष्प दि. 17 एप्रिल रोजी गोव्याचे डॉ. साईश देशपांडे हे गुंफणार आहेत ‘गोव्यातील लोक कला- स्वरूप आणि अविष्कार’ हा त्यांचा विषय …
Read More »कंत्राटदार संतोष पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी
बेळगाव : हिंडलगा सुळगा येथील ठेकेदार संतोष पाटील यांच्यावर त्यांच्या बडस या मुळगावी आज अंत्यविधी करण्यात आला. त्यावेळी त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला. संतोष यांच्या अंत्यविधीला काँग्रेसचा आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यादेखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी मयत संतोष यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी तसेच त्यांनी केलेल्या विकास …
Read More »खानापूरच्या वनविभागाकडून तब्बल दोन महिन्याने व्याघ्र गणना!
खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही खानापूर वनविभागाने व्याघ्र गणना दि. 4 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली. मात्र खानापूर वनविभागाचे एसीएफ संतोष चव्हाण यांनी तब्बल दोन महिन्यानंतर माहिती दिली. व्याघ्र गणनेच्या निमित्ताने जंगलातील एकूण प्राण्यांची संख्याही मोजण्यात आली. त्यामुळे खानापूरच्या वनवैभवात भर पडून संख्या समजण्यास मदत झाली. खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta