Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

भारत हॉकीच्या वैभवाचा उद्या बेळगावात शताब्दी महोत्सव

  बेळगाव : भारतीय हॉकीच्या वैभवाचा शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३०.वा. शताब्दी महोत्सव टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र लेले मैदानावर संपूर्ण होणार आहे. हॉकी बेळगावच्या वतीने आयोजित कार्यक्रमास यावेळी खासदार जगदीश शेट्टर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू शेठ, आमदार अभय पाटील, जिल्हाधिकारी …

Read More »

शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय तापमान वाढले

  मुख्यमंत्री बदल, सत्ता वाटपावरून काँग्रेसमध्ये खळबळ बंगळूर : राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. “नोव्हेंबर क्रांती”, मंत्रिमंडळ फेरबदल आणि सत्तावाटप या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या आजच्या दिल्ली भेटीने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण केली आहे. शिवकुमार आज दुपारी ३ वाजता दिल्लीला रवाना झाले असून, त्यांनी सिंचन …

Read More »

रस्त्यावर बेवारस स्थितीत असलेल्या वाहनांना हटवण्यासाठी पोलिसांची मोहीम

  बेळगाव : बेळगाव शहरात रस्त्यालगत अनेक ठिकाणी वाहने बेवारस स्थितीत उभी केलेली आढळून येत आहेत. या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने शहर पोलिसांनी यावर कठोर कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या बेवारस वाहनांना उचलून पोलीस ठाण्यात जमा करण्यात …

Read More »

ट्रक चालकाची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : तारा नगर, पिरनवाडी, तालुका बेळगांव जवळ अतिवेगाने आणि निष्काळजीपणे ट्रक चालवून मोटरसायकल चालकाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आरोपी ट्रक चालकाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. बेळगांव येथील २ रे जे. एम. एफ. सी. न्यायालयाच्या न्यायाधिशांनी साक्षीदारांतील विसंगती लक्षात घेऊन आरोपीची मुक्तता दिली. आरोपी: जोतीबा मधू पाटील, वय ४० …

Read More »

उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी प्रयत्न करा : समिती शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट

  बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नी 21 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने उच्चाधिकार समितीची बैठक घ्यावी त्या बैठकीत सुनावणी पूर्वीच्या सर्व समस्या सुटाव्यात यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मागणीसाठी पत्र लिहिल्यानंतर बुधवारी कोल्हापूर मुक्कामी मध्यवर्ती …

Read More »

खानापूर तालुक्यात 61 हजार घरांना वीजमाफी, 64 हजार महिलांना दरमहा रु. 2 हजार; पंचहमी योजना समितीच्या बैठकीत माहिती

  खानापूर : तालुका पंचायत सभागृहात बुधवारी तालुका पंचहमी योजना अंमलबजावणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध हमी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. हेस्कॉमचे लेखा अधिकारी बी. ए. धरमदास यांनी सांगितले की, तालुक्यात गृहज्योती योजनेचे ६१,९९४ लाभार्थी असून, ऑक्टोबर महिन्यात १ कोटी ९९ लाख ५० …

Read More »

कचेरी रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर ‘वन वे’

  बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी आणि रस्ते सुरक्षेला चालना देण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी (दि. ४) रोजी घेण्यात आला. कचेरी गल्लीतील रस्त्यावरून भडकल गल्लीपर्यंत एकेरी (वन-वे) वाहतुकीबाबत महत्त्वाची घोषणा पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी केली. त्यामुळे या भागामधील वाहतूक कोंडी सुटेल आणि सुरळीत वाहतुकीला …

Read More »

नगरपालिकेवरील जीर्ण भगवा ध्वज बदलण्याच्या निर्णया प्रकरणी स्वराज्य रक्षक संघटनेच्या नवनाथ चव्हाण यांना अटक, सुटका

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्वराज्य रक्षक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ नामदेव चव्हाण (रा. आदर्शनगर, निपाणी) यांनी शनिवारी (ता.१) येथे आयोजित काळादिन कार्यक्रमात बुधवारी (ता.५) नगरपालिकेवरील जीर्ण झालेला भगवा ध्वज बदलून नव्याने ध्वज फडकविणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या भावना भडकण्याची शक्यता असल्याने बुधवारी (ता.५) सकाळी त्यांना घरातूनपोलिसांनी ताब्यात …

Read More »

शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; महापालिकेचे दुर्लक्ष!

  बेळगाव : बेळगाव शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांचा संचार वाढला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे रात्रीच्या वेळी लहान मुले महिला किंवा वृद्ध नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. दोन महिन्यांपूर्वीच गांधीनगर येथील आराध्या नावाच्या दोन वर्षाच्या बालिकेवर कुत्र्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते तर …

Read More »

ट्रॅक ओलांडताना रेल्वे खाली सापडून सहा महिलांचा मृत्यू; 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले

  मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे कालका एक्सप्रेस ट्रेनने दिलेल्या धडकेत सहा महिलांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे स्टेशनवर रक्ताचा सडा पडला. चुनार रेल्वे स्टेशनवर सकाळी 9.30 वाजता हा अपघात झाला. चोपनहून एक …

Read More »