Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि, उचगाव सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

  बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि, उचगाव या सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शंकर – पार्वती मंगल कार्यालयात सोसायटीचे संस्थापक- चेअरमन श्रीमान जवाहरराव शंकरराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. श्री मळेकरणी देवीच्या फोटोचे पूजन संचालक श्री. मारूती सावंत यांनी केले. दीपप्रज्वलन संचालक श्री. सुरेश राजूकर, चंद्रकांत …

Read More »

अतिवृष्टीने बाधित भागात ओला दुष्काळ जाहीर करा

  रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार ; कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांची बैठक निपाणी (वार्ता) : निपाणी शहर चिक्कोडी विभागात दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. बहुतांश ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत. सततच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मका, मिरची, भाजीपाला पिकासह इतर पिके पूर्ण वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसगने …

Read More »

मलप्रभा धरण काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : मलप्रभा धरणाच्या वरच्या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने, धरणाची पातळी २०७९.५० फूट आणि पूर्ण भरली आहे. मलप्रभा धरणात सध्या १५०० क्युसेकची आवक आहे. धरणाची पातळी योग्य राखण्यासाठी आज शनिवार दि. २७.०९.२०२५ रोजी सकाळी ८.०० वाजेपासून मलप्रभा नदीला पाणी ३०० क्युसेकवरून १५०० क्युसेकपर्यंत वाढवून खबरदारीचा उपाय म्हणून हळूहळू …

Read More »

छत्तीसगडच्या स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू

  रायपूर : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये भीषण दुर्घटना घडली. एका खासगी स्टील प्लांटचा काही भाग कोसळला. त्याखाली दबून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायपूरमध्ये एक खासगी स्टील प्लांट आहे. या प्लांटचा काही भाग कोसळला. शुक्रवारी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत मृतांचा आकडा सहापर्यंत पोहोचला आहे. तर अनेक कामगार जखमी आहेत. …

Read More »

गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू

  गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्राममधील झाडसा चौकात वेगाने येणाऱ्या थारची डिव्हायडरला धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ४:३० च्या सुमारास हा भीषण …

Read More »

जातीय जनगणना: सर्वेक्षण अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  जिल्हाधिकारी, जि. प. मुख्यसचिवांशी साधला संवाद बंगळूर : सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणा (जातीय जनगणना) वर परिणाम करणाऱ्या तांत्रिक समस्या जवळजवळ पूर्णपणे सोडवल्या गेल्या आहेत. आता सर्वेक्षण पूर्ण क्षमतेने पुढे जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी सांगितले. त्यांनी असे प्रतिपादन केले की सर्वेक्षण निर्धारित कालावधीत पूर्ण केले जाईल आणि त्यासाठी …

Read More »

न्यायालय आवारात आपत्कालीन वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्याची मागणी

  बेळगाव : जिल्हा न्यायालय आवारात आपत्कालीन वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ऍड. शामसुंदर पत्तार आणि ऍड. मारुती कामाण्णाचे यांनी बार असोसिएशन बेळगाव यांच्याकडे केली आहे. जिल्हा न्यायालय आवारात वकील, आरोपी, पोलीस, साक्षीदार, अशिलांचा वावर असतो. नेहमीच हा परिसर गजबजलेला असतो. न्यायालय आवारात एखाद्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या घटना …

Read More »

संधींचा वापर करून विद्यार्थ्यांनी भविष्य घडवावे

  श्रीशैल यडहळ्ळी ; बागेवाडी महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा निपाणी (वार्ता) : आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर असलेल्या संधींचा वापर करून भविष्य घडवावे, असे आवाहन राज्य सहकार विभागाचे जिल्हा प्रशिक्षण अधिकारी श्रीशैल यडहळ्ळीज् यांनी केले. बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महा विद्यालयात अर्थशास्त्र आणि वाणिज्य विभागातर्फे आयोजित ‘भारतीय बँकिंग आणि …

Read More »

महामार्गाच्या रुंदीकरणासाठी बांधकाम पाडण्याचे काम युद्ध पातळीवर

  वाहतूक वळविली सेवा रस्त्यावरून; खरी कॉर्नर जवळ भुयारी मार्गाची मागणी निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे जोरदारपणे सुरू झाले आहे. सध्या शहराबाहेरील खरी कॉर्नर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून घरे, दुकाने आणि व्यापारी संकुलाचे बांधकाम पाडले जात आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे कोंडी …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली प्रधानमंत्री मोदींची भेट

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत, निवेदन सादर नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी निवेदनही त्यांना सादर केले. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, …

Read More »