Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी अमृत शेलार तर उपाध्यक्षपदी मेघश्याम घाडी यांची बिनविरोध निवड

  खानापूर : खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी अमृत शेलार तर उपाध्यक्ष पदी मेघश्याम घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना अध्यक्ष अमृत शेलार म्हणाले की, मी बँकेसाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून सभासदांनी तसेच संचालकांनी दुसऱ्यांदा अध्यक्ष पदाची माळ माझ्या गळ्यात घातली आहे. माझ्यावरील या दृढ विश्वासाच्या जोरावर …

Read More »

केएलई हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन समारंभ

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणला केएलई हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिनाच्या समारंभात विशिष्ट पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमामुळे समर्पित डॉक्टर, परिचारिका, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, १०० बाल कर्करोग रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय धैर्य, आशा आणि लवचिकता साजरी करण्यासाठी एकत्र आले. या धाडसी तरुण योद्ध्यांसोबत …

Read More »

शिवरायांचा आदर्श ठेवून कार्यरत रहा : माजी आमदार राजेश पाटील

  बिजगर्णी : शिवचरित्र वाचा. इतिहास जाणून घ्या. गडकिल्ले अनुभवा. हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. इतर धर्माचा राजांनी द्रोह केला नाही उलट स्त्रीशक्ती चा सन्मान केला. स्वबळावर रयतेचे राजे झाले. अठरा पगड जातीला सामावून घेऊन राज्य उभारले हा आदर्श ठेवून विद्यार्थ्यांनानी इतिहास समजून घ्यावा सीमाभागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा संवर्धनासाठी या महाविद्यालयाची …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये‌ छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड विषय शिक्षक विशाल पाटील उपस्थित होते. यावेळी इयत्ता दुसरी ‘क’च्या वर्गशिक्षिका शैला पाटील यांच्या सहकार्याने विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, उस्मान शेख यांच्या भूमिकेत विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी …

Read More »

मुडा प्रकरण : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दिलासा

  लोकायुक्त पोलिस बी रिपोर्ट सादर करण्याच्या तयारीत बंगळूर : राज्यभरात मोठी खळबळ माजवणाऱ्या आणि विरोधी पक्षांसाठी पोषक ठरलेल्या मुडा घोटाळ्याच्या प्रकरणात आता मोठे वळण आले आहे. लोकायुक्त अहवालात, तक्रारदाराने केलेल्या आरोपांना समर्थन देण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे सिध्दरामय्या व त्यांच्या कुटूंबियाना या प्रकरणात मोठा दिलासा मिळणार …

Read More »

अन्नभाग्य योजनेत लाभार्थ्यांना मिळणार पैशाऐवजी तांदूळ के. एच. मुनियप्पा; दरमहा प्रत्येकी दहा किलो तांदूळ

  बंगळूर : काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी हमी योजनेअंतर्गत, अन्नभाग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना रोख रकमेऐवजी तांदूळ देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे आता लाभार्थ्यांना पाच किलो ऐवजी प्रत्येकी दहा किलो तांदुळ मिळणार आहे. विधान सौधमध्ये या संदर्भात बोलताना अन्नमंत्री के. एच. मुनियप्पा म्हणाले की, केंद्र सरकारकडून तांदळाची उपलब्धता असल्याने, त्यांनी …

Read More »

खादरवाडी गावातील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन…

  बेळगाव : खादरवाडी गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 2017-18 मध्ये “नम्म ग्राम, नम्म रस्ते” योजनेतून मंजूर झालेल्या या 1.8 किलोमीटर रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. सात दिवसांत काम पूर्ण न …

Read More »

मराठी साहित्य संमेलनासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिल्लीला रवाना

  बेळगाव : सात दशकापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने 2004 रोजी सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनता मराठी भाषा आणि अस्मिता टिकविण्यासाठी गेली 68 वर्षे लढा देत आहे. लोकशाहीच्या मार्गाने चाललेला देशातील सगळ्यात मोठा लढा म्हणावा लागेल. आज देशाच्या राजधानीच्या ठिकाणी …

Read More »

सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या गळचेपी धोरणाबद्दल मांडल्या भाषिक अल्पसंख्यांक सहायक आयुक्तांकडे तक्रारी

  बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण समिती, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तसेच महिला आघाडी यांच्या शिष्टमंडळाने भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे सहायक आयुक्त शिवकुमार यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या भाषिक गळचेपीबद्दल तक्रारी मांडल्या. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक बोलवण्यात आली होती यावेळी समितीच्या नेत्यांनी मराठी मधून उतारे, सरकारी कागदपत्रे, …

Read More »

समितीचे नेते व सीमा सत्याग्रही पुंडलिक चव्हाण यांचे निधन

  खानापूर : नंदगड येथील रहिवासी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते तसेच सीमा सत्याग्रही पुंडलिक हनमंत चव्हाण ( वय 94 वर्षे) यांचे आज गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3.00 च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात तीन कर्ते चिरंजीव, …

Read More »