Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

गोरल क्लासिक येळ्ळूर शरीरसौष्ठव स्पर्धा रविवारी

  बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशन व मेणसे फिटनेस क्लब येळ्ळूर यांच्यावतीने रविवारी (दि.१) सायंकाळी ५ वा. गोरल क्लासिक येळ्ळूर ही जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा संयुक्त महाराष्ट्र चौक, गोरल गल्ली, येळ्ळूर येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत पातळीवरील येळ्ळूर क्लासिक टॉप ५ आणि जीम स्तरीय मेणसे फिटनेस टॉप टेन …

Read More »

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

  बेळगाव : बेळगावमध्ये सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेचा मृत्यू झाला असून, माहेरच्या मंडळींनी रुग्णालय परिसरातच संताप व्यक्त केला आहे. वेळेवर जेवण न दिल्याने आणि मारहाणीमुळे मुलीचा बळी गेल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. या घटनेनंतर बिम्स रुग्णालय परिसरात दोन्ही गटांत तणाव निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्यातील चंदगड येथील नस्तईन देसाई …

Read More »

मराठी भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न आवश्यक : प्रा. नानासाहेब जामदार; मराठी टिकवून, वाढविण्यासाठी कृतीची गरज

  (मराठी भाषा गौरव दिन विशेष) निपाणी (विनायक पाटील) : महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक अनेक गावांमध्ये दरवर्षी मराठी भाषा भाषा गौरव दिन साजरा केला जातो. केवळ एकाच दिवशी मराठी भाषेबद्दल जनजागृती व उपक्रम हाती घेतले जातात. त्यानंतर वर्षभर भाषेच्या संवर्धनासह वाढीसाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. भविष्यात मराठी भाषा …

Read More »

मराठी भाषा गौरव दिन; लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

  आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी! आज २७ फेब्रुवारी म्हणजेच आपल्या मराठी माणसांच्या (मराठी) मातृभाषेचा गौरव सोहळा म्हणजेच “मराठी भाषा गौरव दिन”. हा दिवस म्हणजे आपल्या विलक्षण लेखन कौशल्यातून शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेचे साहित्य समृद्ध करणाऱ्या लेखक, साहित्य, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज …

Read More »

‘आयर्न मॅन’ किताब पटकावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा आयुक्तांकडून गौरव

  बेळगाव : अत्यंत कठीण अशा आंतरराष्ट्रीय ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत बेळगावचे आरएसआय संगमेश आनी यांनी यश मिळवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस कर्तव्याचा व्याप सांभाळून त्यांनी केलेल्या या अष्टपैलू कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडलेल्या मानाच्या ‘आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन ७०.३’ स्पर्धेत बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या …

Read More »

अवैध दारूविक्रीवर धडक कारवाई; दोघांना घेतले ताब्यात

  बेळगाव : बेळगाव पोलिसांनी अवैध कारवायांविरुद्ध विशेष मोहीम उघडली असून, उद्यमबाग आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईत अवैध दारूविक्री करणाऱ्यासह सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण होनकट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने …

Read More »

मराठी भाषा दिनाचे येळ्ळूर, धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने राजहंसगड येथे मराठी भाषा दिनाचे आचरण शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन येळ्ळूर महाराष्ट्र …

Read More »

रुग्णांच्या काळजीसोबत स्वतःची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे : मानसोपचार तज्ज्ञ जयलक्ष्मी देसाई

  संजीवीनी फाउंडेशनतर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन बेळगाव : रुग्णांच्या काळजीसोबत स्वतःची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत मानसोपचारतज्ज्ञ जयलक्ष्मी देसाई यांनी व्यक्त केले. कॉलेज रोड येथील सीआरएच हॉस्पिटलमध्ये संजीविनी फाउंडेशनच्या वतीने आयोजित पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. देसाई यांनी हॉस्पिटलमधील महिला कर्मचाऱ्यांना “स्वतःची काळजी (Self-Care)” या विषयावर मार्गदर्शन …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने बाल संस्कार शिबिर

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने हिंडलगा येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत ‘बाल संस्कार शिबिर’ आयोजित करण्यात आले. यामध्ये संस्कृत श्लोक, संस्कारक्षम प्रार्थना, देशभक्तीगीत आणि संपूर्ण वंदे मातरम् विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. प्रारंभी प्राचार्या आरती पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी प्रास्ताविक केले. ते …

Read More »

सहकारी संस्थामुळे ग्रामीण भागाच्या अर्थकारणला बळ

  बसवप्रसाद जोल्ले; ‘शांतीसागर’च्या शाखेचे माणकापुर उद्घाटन निपाणी (वार्ता) : भारत हा कृषिप्रधान देश असून ७० टक्के नागरिक शेती करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती झाल्यास देशाची प्रगती होणार आहे. तो आर्थिक दृष्ट्या प्रबळ तो पुढे जाण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतकरी बांधवांना त्यांचे शेती उत्पन्न वाढवण्यास आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने संस्थापक अध्यक्ष …

Read More »