Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात खानापूरात चर्चा

खानापूर (प्रतिनिधी) : आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती समोर आली. या संदर्भात सावधगिरीचा इशारा घेण्यासाठी खानापूर सरकारी दवाखान्यात चर्चा झाली.देशभरात कोरोनाच्या महामारीमुळे जनता हैराण झाली आहे. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत जनतेला लागली आहे.यासंदर्भात खानापूर तालुक्यातील जनतेला सतर्क राहण्यासाठी येथील सरकारी दवाखाणन्यात चर्चा करण्यात आली.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजीव …

Read More »

सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पत्रं पाठवण्याच्या उपक्रमाला निलजी गावातुन युवकाचा पाठिंबा

बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पंप्रधान नरेंद्र मोदींना हजारो पत्रं सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ९ ऑगष्ट क्रांती दिनी पाठवण्याचा जो संकल्प केलेला आहे, त्याला सीमाभागातून मोठा पाठिंबा मिळत आहे, आज सीमालढ्यात मोठं योगदान असलेल्या निलजी ता.बेळगाव गावातून हजारोने पत्रं पाठवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी सुनील अष्टेकर, गोपाळ पाटील, …

Read More »

चिखलाने माखला खानापूर डुक्करवाडी, मुडेवाडी, हत्तरगुंजी रस्ता

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील हत्तरगुंजी डुक्करवाडी, मुडेवाडी रस्ता चिखलाने माखला कारण यंदाच्या मुसळधार पावसाने तालुक्यात थैमान घातले. अनेक रस्त्याचे तीन तेरा वाजले असताना खानापूर डुक्करवाडी, मुडेवाडी, हत्तरगुंजी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.याबाबत माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी कंत्राटदाराने या रस्त्यावर केवळ शेडू मिश्रीत माती टाकून रस्त्याचे काम केले. त्यामुळेच …

Read More »

कर्नाटकात मंत्रिमंडळाचे खातेवाटप; कत्ती यांच्याकडे वन व अन्न आणि नागरी पुरवठा खाते

शशिकला जोल्ले यांना धर्मादायसह हज व वक्फ खाते बेंगळुरू : कर्नाटकात मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर झाले आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. मुख्यमंत्री बोम्मई यांनी अर्थ, बंगळूर विकास आणि मंत्रिमंडळ कामकाज यासह महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या अरगा ज्ञानेंद्र यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली …

Read More »

पहिले पत्र पाठवून खानापूर युवा समितीच्या उपक्रमाचा शुभारंभ!

बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे 9 ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्मा नागाप्पा होसूरकर यांच्या पत्नी तुळसा होसुरकर यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता पहिले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी व …

Read More »

मुसळधार पावसाने लालवाडी-चापगाव रस्त्यावरील पुल ढासळला

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लालवाडी- चापगाव रस्त्यावरील कारलगा गावजवळील पुलाचा काही भाग नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. त्यामुळे भविष्यात याचा पुलाला धोका पोहोचू शकतो. त्याच बरोबर याच कारलगा पुलाच्या मधोमध भगदाड पडले आहे. त्यामुळे दुचाकी, अथवा चार चाकी वाहने जाताना धोका संभवतो आहे. रात्री अपरात्रीच्या वेळी वाहनाना जाताना …

Read More »

चिखलाचे साम्राज्य पसरले खैरवाड रस्त्यावर

खानापूर (प्रतिनिधी) : रस्ता नव्हे, केवळ चिखलच पसरला आहे. अशी परिस्थिती खानापूर तालुक्यातील खैरवाड गावच्या मुख्य रस्त्यावर नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.गावापासुन रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून दुचाकी वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर या रस्त्यावरून पायी चालत …

Read More »

रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, 4.5 कोटीचे रक्तचंदन जप्त

बेंगळुरू : अवैधपणे साठा करून विदेशात विकण्याचा प्रयत्न करताना बेंगळूर सीसीबी पोलिसांनी रक्तचंदनाचा मोठा साठा ताब्यात घेतला. त्याची सुमारे 4.5 कोटी रुपये किंमत होते. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. कम्मनहळ्ळीचे आनंद कुमार (वय 51) आणि अनिल सिंग (वय 47) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या रक्तचंदनाच्या ओंडक्यांचे …

Read More »

खानापूरात गवळी धनगर समाजाची सोमवारी बैठक

खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव जिल्ह्यातील गवळी धनगर समाज हा पिढ्यानपिढ्या येथील रहिवासी असून त्यांना वन जमिनीचा ताबा कायम मालकी हक्काने मिळाला पाहिजे, यासाठी वन अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याबाबत चळवळीची दिशा निश्चित करण्यासाठी सोमवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता येथील रवळनाथ मंदिरात बैठक बोलविण्यात आली …

Read More »