Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

गृहिणींचे बजेट कोलमडणार! डाळींच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता

  सर्व डाळींच्या उत्पादनांत यंदा मोठी घट नवी दिल्ली : किराणा मालाच्या भावात मागील महिन्याभरापासून खूप वाढ होत चाललीये. अशातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सर्व प्रकारच्या डाळींच्या उत्पादनांत यंदा चार लाख टनांची घट होणार असल्याचं समोर आलंय. तसंच यावर्षी सर्व प्रकारच्या डाळींच्या लागवडीत नऊ टक्क्यांची घसरण आहे . तर …

Read More »

महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नाही; पंतप्रधान मोदी

  नवी दिल्ली: महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नव्हे असं पंतप्रधान मोदी एनडीए खासदारांच्या बैठकीत म्हणाले. एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा देखील त्यांनी दाखला दिला. यापुढे देखील आपल्याला एनडीए म्हणून काम करायचं आहे, काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असंही मोदी म्हणाल्याचं कळतंय. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, …

Read More »

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट नाहीत’; शरद पवारांचे निवडणूक आयोगाला उत्तर

  अजित पवार केवळ संभ्रम निर्माण करत आहेत मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे त्यात कोणतीही फूट पडलेलली नाही. पक्षात दोन गट पडलेले नाहीत, शिवाय कोणतेही वाद नाहीत अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे असा दावा अजित पवार …

Read More »

दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

  नवी दिल्ली : दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पीटीआयने ट्वीट करत या संदर्भात माहिती दिली आहे. पीटीआयने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या इमारतीला आग लागली आहे.’ मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एम्सच्या एंडोस्कोपी कक्षात आग लागल्याची …

Read More »

उत्तराखंडातील गाैरीकुंडमध्‍ये दरड कोसळून ३ ठार; २० बेपत्ता

  उत्तराखंडच्या गौरीकुंडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्‍ये तिघांचा मृत्यू झाला असून, २० जण बेपत्ता झाले आहेत. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धामयात्रेच्या मार्गावर हा अपघात झाला. बचाव पथकामार्फत शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. बेपत्ता झालेल्यांपैकी १७ नेपाळचे नागरिक आहेत. उत्तराखंडमधील टिहरी गढवाल …

Read More »

तेलंगणातील प्रसिद्ध गायक गदर यांचे निधन

  दक्षिण भारतीय संगीत विश्वातून एक दुःखद बातमी आहे. तेलंगणातील प्रसिद्ध लोकगायक आणि गीतकार गदर यांचं रविवारी (6 ऑगस्ट) रोजी निधन झालं आहे. क्रांतिकारी गीतांसाठी नावाजलेले ‘गदर ‘ यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं आहे. वास्तविक, त्यांचं खरं नाव हे गुम्मडी विठ्ठल राव असं होतं. पण, गदर म्हणून त्यांनी सर्वदूर …

Read More »

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, २४ तासांत ६ हत्या

  इन्फाळ : गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या २४ तासांत मणिपूरमधील तणावग्रस्त भागात पिता-पुत्रासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळपासून बिष्णुपूर-चुराचांदपूर सीमा भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. या भागात झालेल्या हिंसाचारात १६ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागात लष्कराला …

Read More »

मणिपूर, हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

  मुंबई : देशात मणिपूरसह काही राज्यांमध्ये दंगली होत आहेत. मणिपूरमध्ये तर गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. परवा तर संतप्त जमावाने जवानांचा शस्त्रसाठाच पळवून नेला. त्यामुळे या भागातील वातावरण तापलं आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मणिपूर, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचा …

Read More »

महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला!

  पुण्यातील आयएसआयएसच्या दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त पुणे : महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला आहे. पुण्यामधील दहशतवादी कारवाईला आळा घालण्यात एटीएसला यश आलं आहे. पुणे कोंढवा परिसरात राहणारे आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचे मॉड्युल महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून उध्वस्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसने दहशदवादी संघटनेशी संबंधित अटक आरोपीकडून …

Read More »

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; ३ ठार

  बिष्णूपूरम : मणिपूरच्या बिष्णूपूर जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ४) उशिरा सुरू झालेल्या संघर्षात तीनजण ठार झाले. परिसरातील अनेक घरेही अज्ञातांनी पेटवून दिली. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहे. सशस्त्र दल आणि मणिपूर पोलिसांनी जिल्ह्यातील कांगवई आणि फुगाकचाओ भागात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हिंसाचारात तिघेजण ठार बिष्णूपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरच्या …

Read More »