नवी दिल्ली : अग्निवीर योजनेबाबत देशभरात सुरू असलेल्या गदारोळात सरकार विविध घोषणा करून हा संपूर्ण वाद संपवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून या योजनेबाबत अनेक घोषणा केल्या जात आहेत. गृह मंत्रालयाच्या अग्निशमन दलाच्या भरतीमध्ये आरक्षण जाहीर केल्यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही काही घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये अग्निवीरांना स्वस्त …
Read More »अखंड हिंदु राष्ट्राचे कार्य आता कोणीही रोखू शकत नाही!
पणजी : सध्या कालप्रवाह हिंदूंसाठी अनुकूल आहे. अगदी 10 वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्राचे पहिले अधिवेशन आयोजित केल्यावर सर्वजण साशंक दृष्टीने ‘हिंदु राष्ट्र’ शब्दप्रयोगाकडे पहात होते. आज मात्र 10 वर्षांनी संसदेत असो कि जनसंसदेत असो, ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द प्रचलित झाला आहे. पुरीच्या शंकराचार्यांचा ‘हिंदु राष्ट्रसंघ’, काशी विद्वत परिषदेची ‘संस्कृती संसद’ ते …
Read More »महिला विद्यालय शाळेचे प्रभाताई देशपांडे स्कूल असे नामकरण संपन्न
बेळगाव : “जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी तुमच्या मनाची एकाग्रता, धाडस आणि आत्मविश्वास या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच पण त्याबरोबरच तुम्हाला नैतिक मूल्यांची सुद्धा गरज आहे. या प्रभाताई देशपांडे यांच्या महिला विद्यालय शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या बालपणीच नैतिक मूल्याची बिजे पेरणी गेली असल्याने या शाळेचा एकही विद्यार्थी जीवनात वाया जाणार …
Read More »मनापासून मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विद्यार्थ्यांना दिला यशाचा मूलमंत्र
कोल्हापूर (जिमाका): जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा.. आत्मविश्वास बाळगा.. खूप मेहनत करा.. अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा.. मनापासून झोकून देऊन मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती होते, असा मूलमंत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विद्यार्थ्यांना दिला. निमित्त होतं.. ’करिअर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचं! कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील …
Read More »केंद्राने ‘अग्निपथ’ रद्द करून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी : विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या
हुबळी : केंद्र सरकारने अग्निपथ योजना रद्द करून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली. हुबळी येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, केंद्राच्या अग्निपथ योजनेला काँग्रेसचा विरोध आहे. 4 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची काय परिस्थिती होईल याचा विचार केंद्राने केला आहे का? या योजनेच्या …
Read More »सीमेवरील आरटीओ चेक पोस्टवर करत सवलत देण्याच्या मागणीसाठी निदर्शने!
बेळगाव : गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील आरटीओ चेक पोस्टवर करात सवलत द्यावी, या मागणीसाठी बेळगावात शनिवारी वाहनचालकांनी जोरदार निदर्शने केली. सीमेवरील आरटीओ चेक पोस्टवर करत सवलत देण्याच्या मागणीसाठी कर्नाटक वाहनचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली बेळगावातील चन्नम्मा चौकात शनिवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शक वाहनचालकांनी आपल्या मागण्याच्या पूर्ततेसाठी जोरदार घोषणाबाजी केली. …
Read More »अग्निपथ विरोधात खानापूरात तरूणाईचा आक्रोश मोर्चा
आमदार डॉ. अंजलीताईंची तरूणाईला साथ : मोर्चात सहभागी खानापूर : आज संपूर्ण भारतात तरूण मुले मोदी सरकार विरोधात उभी ठाकली असून त्याचा प्रत्यय आज खानापूरात आला. तमाम तरूण मंडळी, होतकरू, आर्मीमध्ये भरतीसाठी मेहनत करणारे सर्व तरुण, माजी निवृत्त सैनिक तसेच आमदार अंजलीताई निंबाळकर आज सकाळी मलप्रभा ग्राऊंडवर जमले. तिथून मोदी …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या नावाचे बनावट व्हॉटसप खाते; राजकीय व्यक्तींसोबत नागरिकांना मेसेज पाठवल्याने खळबळ
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याच्या नावाने बनावट व्हॉटसप खाते उघल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सय्यद एजाज (वय 42) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले आहे. सय्यदने सावंत यांच्या नावाने बनावट व्हॉटसप खाते उघडले आणि काही राजकीय व्यक्तींसोबत नागरीकांना मेसेज केला होता. …
Read More »अग्निपथाला विरोधकांनी अग्निकुंड बनविले
एम. बी. जिरली यांची टीका बेळगाव : कारगिल युद्धानंतर भारताच्या तिन्ही सेनादलाच्या विशेष समितीने सैन्य भरती संदर्भात चिंतन करून केंद्र सरकारला अहवाल सादर केला होता. सैन्यदलाच्या विशेष समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने देशातील तरुणांना सैन्यात सेवेची भरती मिळावी यासाठी अग्निपथ योजना जाहीर केली. मात्र याच चांगल्या योजनेला अग्निकुंड बनविण्याचे काम विरोधकांनी …
Read More »हा राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान, अग्निपथ योजनेवरून संजय राऊतांचं केंद्र सरकारवर टीकास्त्र
मुंबई : केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार 4 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटत आहे. या योजनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सैन्य दलात कंत्राटी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta