Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

शिवजयंती उत्साहात, शांततेत साजरी करा : पोलीस आयुक्त बोरलिंगय्या

बेळगाव : शिवजयंती उत्सव उत्साह आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची विनंती बेळगांवचे पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी केले आहे. बेळगावातील पोलीस समुदाय भवनामध्ये आज शिवजयंती उत्सवाची पूर्वतयारीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत सर्व शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, डीसीपी रवींद्र गडादि, डीसीपी पीव्ही स्नेहा आदी उपस्थित होते. …

Read More »

नवी गल्ली शहापूर येथे एकोप्यात इफ्तार पार्टीचे आयोजन

बेळगाव : शहापूर नवी गल्ली येथे सर्वधर्म समभावाचे संदेश देत रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर नवी गल्ली येथील मशिदी समोर या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर आणि नगरसेवक रवी साळुंके, त्यांच्यासह निमंत्रित पाहण्या म्हणून माजी नगरसेवक नेताजी जाधव, …

Read More »

तयारी “ईद-उल-फित्रची”..

संकेश्वर (प्रतिनिधी) : मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. पवित्र रमजानचे रोजे, तरहाबी नमाज आणि पाच-सहा दिवसांत होणाऱ्या रमजान ईद (ईद-उल-फित्रची ) जोरदार तयारी चाललेली दिसत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने रमजान ईदची नमाज मुस्लिम बांधवांना ईदगाहवर पडून करता आलेली नाहीयं. यंदा रमजान ईदची नमाज ईदगाहवर पडून करता येणार …

Read More »

असहाय्य जखमी वासरावर सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपचार

बेळगाव : बेळगाव शहरातील काकतीवेस रोड येथे रस्त्याकडेला जखमी अवस्थेत पडलेल्या एका असहाय्य वासराला रुग्णालयात नेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर उपचार केले. काकतीवेस रोड येथे आज बुधवारी सकाळी गाईचे एक वासरू जखमी अवस्थेत रस्ताकडेला पडलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश काळे आणि त्यांचे मित्र रोहन घोडके व विनायक अरकेरी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी …

Read More »

भिवशीतील दलित पूरग्रस्तावर अन्याय..

डॉ. आंबेडकर विचार मंच: जिल्हाधिकार्‍यांना निवेदन  निपाणी (वार्ता) : पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेल्या काळामध्ये अनेक कुटुंबे उध्वस्त व बेघर झालेली आहेत. शासनाकडून नुकसान भरपाई देण्यासाठी ए. बी. व सी श्रेणीमध्ये त्याची विभागणी केली आहे. पण निपाणी तालुक्यातील भिवशी गावामध्ये दलित कुटुंबातील अनेक घरे पडलेली असून चुकीच्या पद्धतीने सर्वे करून सी …

Read More »

कल्लाप्पाण्णा आवाडे यांना कर्मवीर पुरस्कार

रावसाहेब पाटील यांची माहिती: बापूसाहेब बोरगाव यांना मरणोत्तर जीवन गौरव  निपाणी (वार्ता) : सांगलीत 14 व 15 मे रोजी होणाऱ्या दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केली. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना तर जीवनगौरव …

Read More »

इंधन दरवाढीवरुन सुनावणार्‍या पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री ठाकरेंचं चोख उत्तर!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविडविषयक घेतलेल्या बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारनं व्हॅट कमी न केल्यानंच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, असा सूचक आरोप केला होता. दरम्यान, पंतप्रधानांच्या या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे …

Read More »

बैठक कोरोनाची, पण मोदींची टीका महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालवर!

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या दरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, पश्चिम बंगालला आवाहन करताना इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. लोकांच्या हितासाठी इंधनावरील व्हॅट कमी करा, असे त्यांनी म्हटले आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर पंतप्रधान मोदी यांनी आज (दि. 27) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी …

Read More »

युक्रेन रिटर्न विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण : माजी मंत्री एम. बी. पाटील यांचा स्तुत्य उपक्रम

विजापूर : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु झालेल्या युद्धानंतर भारतीय विद्यार्थ्यांना शर्थीच्या प्रयत्नातून मायदेशी परत आणण्यात आले. युद्धग्रस्त भूमीतून सदर विद्यार्थी मायदेशीर परतले. मात्र आता त्यांच्या उर्वरित शिक्षणाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. दरम्यान विजापूरमधील माजी मंत्री एम. बी. पाटील यांच्या पुढाकारातून काही विद्यार्थ्यांना वैद्यकीय शाखेअंतर्गत मार्फत मोफत शिक्षण देण्याचा निर्धार …

Read More »

पोलिसी बळ वापरून हलगा-मच्छे बायपासचे कामकाज; उच्च न्यायालयाची परवानगी असल्याचे जिल्हाधिकार्‍यांचे मत

बेळगाव : हालगा -मच्छे बायपास विरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरु आहे. या कामकाजाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून देखील पोलिसी बळाचा वापर करून पुन्हा कामकाज सुरु करण्यात आल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केलाय. तर या कामकाजाला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी देत आहेत. हलगा-मच्छे बायपास कामकाजाला शेतकर्‍यांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध …

Read More »