Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक, पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा

  कोलंबो : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात टीम इंडियाने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने या विजयासह पाकिस्तान विरुद्ध विजयी होण्याची मालिका यशस्वीरित्या कायम राखली आहे. भारताने सलामीवीर फलंदाज इशान किशन याच्या तडाखेदार खेळीच्या जोरावर पाकिस्तासमोर 176 धावांचं …

Read More »

व्यसनमुक्ती काळाची गरज, युवा पिढीने आत्मचिंतन करावे : निवृत्त शिक्षक गोविंद कालसेकर

  समाज सारथी सेवा संघाच्या बैठकीत चिंतन येळ्ळूर : दिवसेंदिवस युवापिढी व्यसनाधिन होत असुन अनेकांचे जीवन बरबाद होते आहे. त्याचा त्रास जन्मदाता आईवडिलांना होतो याच भान ठेवत युवकानी आत्मचिंतन करावे, असा सल्ला संघटनेचे हिशोब तपासणीस गोविंद काळसेकर यानी दिला. ते समाज सारथी सेवा संघाच्या बैठकीत बोलत होते अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष …

Read More »

‘मराठी सन्मान यात्रे’ला येळ्ळूर म. ए. समितीचा पाठिंबा

  येळ्ळूर : 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी सन्मान यात्रेत बहुसंख्येने हजर राहून यशस्वी करण्याचा निर्धार येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. दत्त मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. गोविंद बापूसाहेब पाटील हे होते. …

Read More »

‘जीवनानंद’ पुस्तक श्रमातून समृद्धीकडे नेणारी प्रेरणादायी वाट

  डॉ. अच्युत माने : निपाणीत पुस्तक प्रकाशन सोहळा निपाणी (वार्ता) : प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने उभे राहत स्वतःला सिद्ध करणाऱ्या प्रा. आनंद संकपाळ यांनी ‘जीवनानंद’ या पुस्तकातून श्रमातून समृद्धीकडे जाणारी प्रेरणादायी वाट समाजासमोर ठेवली आहे, असे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अच्युत माने व्यक्त यांनी केले. येथील बी. आर. पाटील …

Read More »

जिंदालजवळ बस आणि कार यांच्यात भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

  भरधाव मोटार डिव्हायडर ओलांडून केएसआरटीसी बसला धडक बंगळूर : शहराजवळील मादनायकनहळ्ळी परिसरातील जिंदालजवळ मध्यरात्री भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणारी मोटार रस्त्यावरील डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या केएसआरटीसी बसला धडकली. या अपघातात मोटारमधील पाच युवकांचा मृत्यू झाला असून त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अपघात इतका भीषण होता …

Read More »

मौजे खैरवाडच्या मातीतून जागतिक नेतृत्वापर्यंतची थक्क करणारी झेप……!

  खानापूर : नंदगड शेजारील खैरवाड या छोट्याशा खेड्यात जन्मलेला एक जिद्दी विद्यार्थी आज जागतिक उद्योगविश्वात मानाचे स्थान मिळवतो, ही संपूर्ण खानापूर तालुक्यासाठी अभिमानाची बातमी आहे. परशराम कोलेकर यांची Stellantis या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये हेड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग… इंडिया अ‍ॅण्ड पॅसिफिक या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर नुकतीच नियुक्ती जाहीर झाली आहे. …

Read More »

जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशनचा 9 वा वर्धापनदिन व हळदीकुंकू समारंभ संपन्न

  बेळगाव : जय जन कल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित मण्णूर संचलित जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन, मण्णूर या संस्थेचा 9 वा वर्धापनदिन व हळदी कुंकू समारंभ अनन्य फार्म हाऊस येथे पार पडला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन संस्थापक सहकाररत्न एल के कालकुंद्री सर व चेअरमन लक्ष्मण मंडोळकर तसेच …

Read More »

वडगाव परिसरात प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा सुरू

  बेळगाव : बेळगाव शहरात 24/7 पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 24 तास पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण मतदार संघातील वडगाव परिसरात गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी पासून प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने या भागातील पाणीपुरवठा योजनेला चालना देण्यात येणार आहे. यासंदर्भात बेळगाव …

Read More »

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, उपाध्यक्ष के एल मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, सहकार्यवाह शिवराज पाटील व डॉ. नागभूषण चौगुले हे उपस्थित होते. यावेळी …

Read More »

पंचहमी योजनांतर्गत खानापूर तालुक्यात ५०० कोटींचा लाभ : डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर : राज्य सरकारच्या पंचहमी योजनांमुळे खानापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेपर्यंत आत्तापर्यंत साधारणपणे ५०० कोटी रुपये पोहोचल्याची माहिती आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी दिली. काँग्रेस सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार गोरगरीब, सामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि महिलांच्या उन्नतीसाठी पंचहमी योजना प्रभावीपणे राबविल्या असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरात सुमारे १००० दिवसांत पंचहमी …

Read More »