खानापूर : एक नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांत रचना करतेवेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर हा मराठी बहूभाषिक भाग अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला असून, गेल्या ६८ वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून निषेध व्यक्त करतात. येत्या शनिवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी आपले …
Read More »काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा; खानापूर समितीच्या वतीने जांबोटीत जनजागृती
जांबोटी : 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांत रचना करतेवेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर मराठी बहूभाषिक भाग अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला असून, गेल्या 68 वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून निषेध व्यक्त करतात. येत्या शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी आपले दैनंदिन …
Read More »मलप्रभा नदीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धेला नागरिकांनी वाचवले
खानापूर : खानापूर येथील मलप्रभा नदीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्ध महिलेला नागरिकांनी वेळीच रोखले आणि त्यांना खानापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. या वृद्ध महिलेला त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती सांगता येत नाहीये किंवा त्या आपले नावही सांगत नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख पटत नाहीये. त्यांची ओळख पटल्यास नागरिकांनी तात्काळ …
Read More »एआयसीसी सचिव अंजली निंबाळकर दिल्लीतील पत्रकार परिषदेत सहभागी
खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) च्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी नवी दिल्ली येथे काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सहभाग घेतला. डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या दादरा नगर हवेली येथील निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नांदरम्यान आयोजित या पत्रकार परिषदेत सहभाग घेतला. अखिल …
Read More »धरणे कार्यक्रम गांभीर्याने पाळा : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्धार; खानापूरात जनजागृती
खानापूर : रविवार दिनांक २६/१०/२०२५ रोजी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक श्री राजा शिव छत्रपती स्मारक येथे म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी १ नोव्हेंबर काळादिन सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत लाक्षणिक धरणे आंदोलन करून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या …
Read More »मलप्रभा नदीत बुडालेल्या युवकाचा अखेर मृतदेह सापडला!
खानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील मलप्रभा नदीत शुक्रवारी सायंकाळी बुडालेल्या प्रथमेश रवींद्र पाटील (वय 18) या तरुणाचा मृतदेह अखेर आज रविवारी 26 रोजी सकाळी सापडला आहे. शुक्रवारी सायंकाळी प्रथमेश हा पोहण्यासाठी गेला असता पाण्याच्या प्रवाहात ओढला जाऊन बुडाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर शनिवारी सकाळपासून खानापूर अग्निशामक दलाचे जवानांनी …
Read More »डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्याकडून तेलंगणा ‘संघटन सृजन’ अभियानाचा सविस्तर अहवाल दिल्लीमध्ये सादर
नवी दिल्ली : आज अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात “संघटन सृजन” तेलंगणा कार्यक्रमाचा सविस्तर रिपोर्ट डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी सादर केला. हा अहवाल काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. यावेळी तेलंगणा प्रभारी मिनाक्षी नटराजन तसेच नॅशनल वॉर रूम प्रभारी सेन्थील जी. उपस्थित होते. डॉ. …
Read More »आमगावकरांच्या पाठीशी खानापूर ब्लॉक काँग्रेस; स्थलांतरासंदर्भात ग्रामस्थांशी केली सविस्तर चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सुचनेनुसार खानापूर ब्लॉक काँग्रेसचे शिष्टमंडळ आज आमगाव येथे भेट देऊन स्थलांतर विषयावर ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. सध्या जंगलभागातील गावांच्या स्थलांतराचा विषय ऐरणीवर आला असून, त्यात आमगाव गावाचा विषय घाईगडबडीत पुढे नेला जात असल्याची चर्चा आहे. …
Read More »18 वर्षीय युवकाचा मलप्रभा नदीपात्रात बुडून मृत्यू
खानापूर : मलप्रभा नदीत पोहायला गेलेल्या एका 18 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. प्रथमेश रवींद्र पाटील (राहणार: लोकोळी) असे नदी पात्रात बुडून मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या रवींद्रचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते. मात्र, …
Read More »राहूल गांधी नोव्हेंबरमघ्ये राज्याच्या दौऱ्यावर; नेतृत्व बदलाच्या पार्श्वभूमीवर राजकीय औत्सुक्य
बंगळूर : प्रदेश काँग्रेसमध्ये सत्तावाटप आणि उत्तराधिकाराच्या चर्चा जोरात सुरू असताना, बिहार निवडणुकीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या राज्य दौऱ्यामुळे नोव्हेंबर क्रांतीची पूर्वसंध्या असेल का, अशी चर्चा सुरू झाली आहे. नोव्हेंबर क्रांतीपूर्वी राज्य काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. सतीश जारकीहोळी हे सिद्धरामय्या यांचे उत्तराधिकारी आहेत या यतींद्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta