खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या मागणीला यश खानापूर : शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागांवर पंधरा दिवसात शिक्षक भरती करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देण्यात आला होता. त्याची दखल घेत गरबेनहट्टी, नदंगड व इतर गावातील शाळांमध्ये डेप्युटेशनवर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. …
Read More »नंदगड ग्राम पंचायतला सचिव अतिक यांची भेट
खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीला ग्राम विकास आणि पंचायतराज्य खात्याचे सचिव एल. के. अतिक यांनी नुकताच भेट दिली. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही., तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्काश हलमकन्नावर, तालुका पंचायतीचे उपसंचासक देवराज, पीडीओ अनंत भिंगे आदी उपस्थित होते.यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा विद्या …
Read More »इदलहोंड दहावी परीक्षा केंद्रावर तहसीलदारांची भेट
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील इदलहोंड दहावीच्या परीक्षा केंद्रावर तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी भेट देऊन पाहणी केली.तालुक्यात पहिल्या दिवशी ४२१४ विद्यार्थी पैकी केवळ सहा विद्यार्थी गैर हजर होते. तालुक्यात दहावी परीक्षेसाठी २३ परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली होती. तर ३७१ परीक्षा खोल्याचे आयोजन करण्यात आले.या दहावीच्या परीक्षेत १९०० मुले, १७८५ …
Read More »मुसळधार पावसामुळे खानापूरात घरे कोसळली
खानापूर (प्रतिनिधी) : पावसाचा जोर वाढत आहे. सतत मुसळधार पाऊस. गेल्या चार दिवसापासुन खानापूर शहरासह तालुक्यात पडत आहे. मुसळधार पावसामुळे शहरासह तालुक्यात जुन्या घरांच्या भिंती कोसळुन लाखाचे नुकसान होत आहे.खानापूर शहरातील भट्ट गल्लीतील रणजित जाधव व श्री. कितूर यांच्या घराच्या भिंती नुकताच मुसळधार पावसाने कोसळुन लाखोचे नुकसान झाले.यावेळी संबंधित खात्याकडून …
Read More »वनखात्याच्यावतीने लोंढ्यात रोप लागवड साजरी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लोंढा येथील वनखात्याच्यावतीने रोप लागवड कार्यक्रम नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरएफओ प्रशांत गौरानी होते. तर प्रमुख पाहूणे लोंढा जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य बाबूराव देसाई, ग्राम पंचायत पीडीओ बलराज बजंत्री, ग्राम पंचायत अध्यक्षा शिवरीन डायस, उपाध्यक्ष संदीप सोज आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक लक्कापा रावळ यांनी …
Read More »खानापूर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच; कणकुंबीत जास्त पावसाची नोंद
खानापूर (प्रतिनिधी) : सतत पडणाऱ्या पावसामुळे कणकुंबीत १०२ :२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जाबोटी :४६ .६ मि मी., लोंढा पीडब्लडी ५६ मि.मी., लोंढा रेल्वे ५३ मि. मी., गुंजी :३३.६ मि. मी., असोगा ४४.२ मि. मी. कक्केरी १५. ६ मि.मी., बिडी: १०.६ मि. मी., नागरगाळी ३५.६ मि. मी., तर …
Read More »शेतकऱ्यांसाठी माजी सैनिक संघटनेच्यावतीने शिबीराचे आयोजन
खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी खानापूरात माजी सैनिक संघटनेच्यावतीने व पावर अग्रो. प्रो. लिमिटेडच्यावतीने शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबीरात जय जवान जय किसान ध्येयधोरण ठेवून शेतकरी वर्गाला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिक संघटनेने कार्यरत राहुन शेतकरी वर्गाने आत्महत्येपासुन चार हात लांब …
Read More »आषाढातही ’शुभमंगल सावधान’!
कोरोना इफेक्ट : मिळेल त्या मुहूर्तावर उडताहेत बार निपाणी : हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. विवाह सोहळ्यामध्ये शुभ मुहूर्ताची तर आवर्जून खातरजमा केल्यावरच लग्नसोहळा निश्चित केला जातो. कारण लग्न हे आयुष्यभराचे नाते असते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि लग्नकार्य लांबणीवर पडले आहेत. त्यामुळे आता आपत्कालीन काळासाठी …
Read More »सलग दुसर्या वर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने
घरातच नमाजपठण : गर्दी टाळण्याचे आवाहन निपाणी : मुस्लिम बांधवांकडून बुधवारी (ता.21) बकरी ईद साजरी केली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने बकरी ईदसंदर्भातील अधिसूचना घोषित केल्या आहेत. त्यानुसार सलग दुसर्या वर्षी साध्या पद्धतीने ईद साजरी होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीअंशी कमी झाल्याचे भासत असले तरी अजूनही संकट …
Read More »कोगनोळी नाक्यावरील दक्षतेमुळे कोरोना आटोक्यात
वाहनांची काटेकोर तपासणी : तालुक्याला मिळतोय दिलासा निपाणी (संजय सूर्यवंशी) : महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी सीमा तपासणी नाका हा महत्वाचा असून गेल्या अडीच महिन्यापासून हा नाका केंद्रबिंदू बनला आहे. परराज्यातून येणार्या सर्वच वाहनासह नागरिकांची तपासणी करून सीमा बंदी कठोर केली आहे. त्यामुळेच कर्नाटकात कोरोनाचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta