कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश अथणी : हिप्परगी बॅरेजमधून कागवाड तालुक्यातील ऐनापूर उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्यात सोमवारी दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले. तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावातील उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ऐनापूर जलसिंचन योजनेत पाणी सोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. …
Read More »बाड ग्रामस्थांची तहान भागविणारा अवलिया…..
संकेश्वर (महंमद मोमीन) : बाड ग्रामस्थांची तहान भागविण्याचे कार्य बाड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष प्रकाश मैलाके करताहेत. गेली दोन महिने झाली बाड ग्रामस्थांना घरोघरी जाऊन ट्रॅक्टर टॅंकरने शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे काम ते करताहेत. त्यामुळे ते बाड ग्रामस्थांची तहान भागविणारे अवलिया बनले आहेत. बाड गावातील सर्वच ग्रामस्थ प्रकाश मैलाके यांच्या घरपोच …
Read More »जत-जांबोटी महामार्गावरील रामगुरवाडीजवळ डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जत-जांबोटी महामार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणासाठी २० कोटी रूपयाचे अनुदान मंजुर करून कामाला सुरूवात झाली. मात्र खानापूर जांबोटी रस्त्यापासून रामगुरवाडी गावापर्यंत साधारण एक किलोमीटर रस्त्यावर एक महिन्यांपूर्वी जे डांबरीकरण करण्यात आले आहे ते निकृष्ट दर्जाचे झाले असून काही ठिकाणी खड्डे पडले असून याच्यात डांबराचे प्रमाणही कमी …
Read More »भरतेश एज्युकेशन अँड ट्रस्टच्यावतीने हिरक महोत्सवीवर्षानिमित्त कार्यक्रम
बेळगाव : भरतेश एज्युकेशन अँड ट्रस्टच्यावतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत भरतेश कॉलेज हिरक महोत्सवात प्रवेश करणार असल्याची माहिती विनोद दोडन्नावर यांनी दिली. भरतेश कॉलेजची स्थापना 1962 मध्ये झाली असून गेल्या 60 वर्षांमध्ये संस्थेने आजपर्यंत 36 हजाराहून अधिक विद्यार्थी घडविले आहेत. यातील काही विद्यार्थी देश …
Read More »रस्त्यावर भाजी टाकून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
बेळगाव : शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत यासह विविध मागण्यांचा आग्रह करत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. ११ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत शेतकऱ्यांनी एक अनोखे आंदोलन हाती घेतले असून शेतकरी विश्वासघाताचा सप्ताह या अंतर्गत छेडण्यात आलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. राज्यव्यापी आंदोलनात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी …
Read More »डॉ. सचिन नेत्रसेवेचे पाऊल पडते पुढे : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे त्यांच्या धर्मपत्नी डॉ. श्वेता मुरगुडे कन्या शिया यांच्या अपघाती निधनानंतर डॉ. मुरगुडे यांची बंद पडलेली नेत्रसेवा डॉ. सचिन यांचे गुरुवर्य एम.एम.जोशी नेत्रविज्ञान संस्था पुढे चालविण्यास सिध्द झाल्याचे निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. येथील श्री शंकरलिंग समुदाय भवनमध्ये …
Read More »श्री अम्माभगवान मानवसेवा समिती आणि जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : माणसाने शारीरिक, मानसिक, सामाजिक सक्षमतेबरोबरच अध्यात्मिकरित्या पण आपण सक्षम असले पाहिजे तरच आपण संपूर्णपणे निरोगी असू शकेन. हल्ली अनेकांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे, असे विचार डॉ. सुरेखा पोटे यांनी व्यक्त केले. निलजी येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये श्री अम्माभगवान मानवसेवा समिती आणि जिव्हाळा …
Read More »निमंत्रितांच्या कवितांनी रसिक चिंब
पुस्तक प्रकाशनाचे निमित्त ः कर्नाटक, महाराष्ट्रातील कविंचा सहभाग निपाणी (वार्ता) : ‘जेंव्हा येतो कावळा, तेंव्हा जगतो तुमचा गाव’ ‘आमची तेंव्हा बोंब असते राव जेव्हा होतो गोळा गाव’ ही ग्रामीण भागातील ‘कावळा’ कविता सादर करून कारदगा येथील प्रकाश काशिद यांनी रसिकांतून वाहवा मिळविली. जगण्या मरण्यातच कविता असते. प्रत्येकाची स्वप्ने वेगळी असतात …
Read More »लोकसहभागातून ’लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व’ यशस्वी करा : पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर (जिमाका) : राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने आयोजित करण्यात आलेला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व उपक्रम लोकसहभागातून यशस्वी करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाच्या आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू …
Read More »खानापूरच्या जंगलातील चिगुळे गावात रॉकेलची सोय करा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याचा पश्चिम भाग हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. पावसाळ्यात उन्हाळ्यात या भागात या-ना त्या कारणाने वीज पुरवठा खंडीत होत असतो. त्यातच अतिपावसाचा परिसर असल्याने सतत पाऊस पडत असतो. अशावेळी आग पेटून शेकोटीशिवाय जगताच येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना रॉकेलची नितांत गरज आहे. रॉकेलवीना पावसाळ्यात दिवस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta