मुंबई – राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. एका अज्ञात महिलेने आमदाराकडे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकूण दहा लाख रुपयांची मागणी केली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून आमदार पाटील …
Read More »प्रगतीमध्ये मानवी मूल्ये, संस्कृतीची मूलभूत तत्त्वे जपावीत
प्रा. तृप्ती करेकट्टी बागेवाडी कॉलेजमध्ये राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र निपाणी (वार्ता) : साहित्य, संस्कृती आणि तंत्रज्ञान हे मानवी जीवनाचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत. साहित्य मानवी मनाचे खरे स्वरूप प्रतिबिंबित करते. संस्कृती त्याची जीवनशैली ठरवते आणि तंत्रज्ञान त्या जीवनाला गती देते. या तीन घटकांचे संयोजन ही सध्याच्या युगातील आव्हानांना उत्तर देऊ …
Read More »प्राथमिक शाळेत योग्य संस्कार मिळाले : निवृत्त शिक्षक एस. आर. मोरे
बिजगर्णी… शिक्षण हेच आयुष्य जगायला शिकवते. मातृभाषेतून मिळालेलं ज्ञान जीवन जगण्याची प्रेरणा देते. मराठी प्राथमिक शाळेत उत्तम संस्कार मिळाले. 1951 मध्ये या शाळेत शिकलो. दान करणं हे पुण्य कर्म आहे आपल्या कडील काही इतरांना देऊन आनंद मिळवा.देण्याची वृत्ती ठेवा. शाळेचे उपकार कधी विसरू शकत नाही. शाळा ही आई समान …
Read More »बेळगावचा दर्शन वरूर म्हैसूर दसरा सीएम कप जलतरण स्पर्धेत चमकला!
बेळगाव : स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दर्शन वरूर याने नुकत्याच पार पडलेल्या दसरा सीएम कप -2025 राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये रौप्य आणि कांस्य पदक अशी दोन पदके जिंकून बेळगाव शहराचे नाव उंचावले आहे. म्हैसूर येथील चामुंडी विहार अॅक्वाटिक कॉम्प्लेक्स स्विमिंग पूल येथे गेल्या दि. …
Read More »अन्नभाग्य योजनेत पाच किलो तांदळाऐवजी मिळणार ‘इंदिरा फूड किट’
कृषी, पर्यटनाला चालना देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय बंगळूर : राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अन्नभाग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिला जाणारा ५ किलो मोफत तांदूळ बंद करून त्याऐवजी ‘इंदिरा फूड किट’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कृषी, …
Read More »स्त्रीरोगतज्ञ असलेल्या डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या लढ्याला यश…
खानापूर : रंजिता प्रियदर्शनी व स्रीरोग्य तज्ञ असलेल्या खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या रजेचे धोरण लागू करून दरमहा एक दिवस पगारी सुट्टी द्यावी अशी मागणी वेळोवेळी सरकारकडे केली होती, पुढे जाऊन ही मागणी अनेक महिलांनी उचलून धरली. दरम्यान सिद्धरामय्या …
Read More »राज्यात महिलांसाठी ‘मासिक पाळी रजा धोरण’ लागू
मंत्रिमंडळाचा निर्णय; सर्व क्षेत्रांत धोरण लागू करणारे कर्नाटक पहिले राज्य बेंगळुरू : कर्नाटक सरकारने देशात पहिल्यांदाच महिलांसाठी मासिक पाळीच्या रजेचे धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाअंतर्गत सर्व महिला कर्मचाऱ्यांना दरमहा एक दिवस पगारी रजा मिळणार आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सर्व नियोक्त्यांना हे धोरण अनिवार्यपणे स्वीकारावे लागेल. …
Read More »ट्रॅक्टर उलटून दोन युवकांचा मृत्यू; अथणी तालुक्यातील घटना
बेळगाव : ट्रॅक्टरचा अपघात होऊन दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्रातील मुचंडी गावाजवळ घडली आहे. या अपघातात अथणी तालुक्यातील चीकट्टी गावचे अभिषेक आरवेकरी (वय 22 वर्षे) आणि सलमान मुक्केरी (वय 18 वर्ष) हे दोघे युवक जागीच मृत्युमुखी पडले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर ओढण्याच्या स्पर्धेसाठी जात असताना हा अपघात …
Read More »घराची भिंत कोसळून मजूर ठार; खानापूर तालुक्यातील रामापुर येथील दुर्दैवी घटना
कक्केरी : खानापूर तालुक्यातील रामापूर या ठिकाणी घराची भिंत कोसळल्याने एक मजूर मरण पावला. सदर घटना आज सदर घटना आज गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रामापुर गावातील फैयरोझखान, अयूबखान, देवडी यांच्या जुन्या घराचे छप्पर काढून भिंतीला पांढरं रंग देण्याचं काम सुरू असताना भींत …
Read More »“काळा दिवस” पाळण्यास बंदी घालता येणार नाही : कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय
बेळगाव : सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत पाळण्यात येणाऱ्या बंदी घालता येणार नसल्याचे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या बेंगलोर खंडपीठाने मुख्य न्यायमूर्ती विभू बखरू आणि न्यायमूर्ती सीएम पुनचा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. की कोणत्याही व्यक्तीवर निदर्शने आंदोलने मोर्चे काढण्यावर बंदी घालता येणार नाही. काळ्या दिनावर बंदी घालण्यात यावी या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta